ब्लॉग

*भारतीय शुगर*च्या सल्लागार मंडळावर मंगेश तिटकारे

Mangesh Titkare on Bharatiy Sugar Council

साखर उद्योगातील प्रसिद्ध प्रकाशन ‘भारतीय शुगर’च्या सल्लागार मंडळाच्या सदस्य पदी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय शुगरचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी नुकतेच श्री. तिटकारे यांना नेमणूक पत्र प्रदान केले. हे सदस्यत्व सेवाभावी…

‘बिद्री’ची कुस्ती स्पर्धा आता २२ व २३ एप्रिल रोजी

राष्ट्रीय स्पर्धेमुळे तारीख बदलली : के. पी. पाटील बिद्री : बिद्री साखर कारखान्याच्याः वतीने दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या मानधनधारक कुस्ती स्पर्धेच्या तारखेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पूर्वनियोजित २३ व २४ एप्रिलऐवजी आता ही भव्य कुस्ती स्पर्धा बुधवार, दि. २२…

असे कसे हे ट्रम्प राव!

  करुया आरती माझ्या तात्या ट्रंपरावा   अहो राया , अहो राया,  तुम्ही ट्रंप राया |   अगाध हो तुमची मुजोर अपकिर्ती असे कसे झाले तुम्ही अविचारी राया||१||   ‌‌रोजच वाटते तुमची जगाला धास्ती कोणीच नाही हो राजी करायला दोस्तीअरब जगताची तुमच्याकडे चावीपाटलाच्या डोक्यावर…

बसवेश्वर महाराज जयंती

आज रविवार, एप्रिल १९, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २९, शके १९४८सूर्योदय: ०६:१८ सूर्यास्त : १८:५७चंद्रोदय : ०७:३० चंद्रास्त : २१:०४शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल पक्षतिथि : द्वितीया…

केवळ ७० कारखानेच शंभर नंबरी

FRP of sugarcane

पुणे : साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार, गाळप हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील साखर उद्योगाकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ऊस बिलांचे प्रमाण सुमारे 92.52 टक्क्यांवर पोचले आहे. मात्र 139 कारखान्यांकडे अद्यापही तब्बल ₹2,991 कोटींची थकबाकी शिल्लक आहे, हे चिंताजनक आहे. मात्र…

आयसोब्युटेनॉल : भारताच्या इंधन सुरक्षेचे नवे अस्त्र

Isobutanol can save India's Energy Industry

जेव्हा जागतिक कच्च्या तेलाचे बाजार अस्थिर होतात, तेव्हा किण्वन-जन्य अल्कोहोल भारताच्या ९० लाख कोटींच्या वाहतूक अर्थव्यवस्थेला मोठ्या धक्क्यांपासून वाचवू शकते. १. डिझेलचे महत्त्व आणि आयात अवलंबित्व भारतात दररोज लाखो ट्रक, ट्रॅक्टर आणि औद्योगिक यंत्रे डिझेलवर चालतात. प्रत्येक बॅरल कच्च्या तेलातून…

अमळनेरच्या ऊसतोड मजुरांची सुटका

जनसाहस संस्थेचा पुढाकार जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पळासदडे आणि हिंगोणे गावांतील आठ ऊसतोड मजुरांना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जबरदस्तीने कामाला लावण्यात आले होते. मजुरी न देता त्यांना उपाशी ठेवण्यात आले आणि धमकावून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या…

अद्वैत तत्त्वज्ञानी निसर्गदत्त महाराज

Nisargdatta Maharaj

आज शुक्रवार, एप्रिल १७, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर चैत्र २७, शके १९४८सूर्योदय : ०६:२० सूर्यास्त: १८:५६चंद्रोदयचंद्रोदय नहीं चंद्रास्त : १८:५२शक : १९४८संवत्सर :पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : चैत्रपक्षकृष्ण पक्षतिथि : अमावस्या – १७:२१ पर्यंतनक्षत्र :…

साखर उद्योगासाठी डिजिटल क्रांती आणि कुशल मनुष्यबळ अनिवार्य; मंगेश तिटकारे यांचा मोलाचा सल्ला

Mangesh Titkare being felicitated by Prashant Paricharak

पंढरपूर: “साखर कारखानदारी सध्या एका महत्त्वाच्या वळणावर उभी आहे. केवळ गाळप क्षमता वाढवण्याच्या ‘रॅट रेस’मध्ये न पडता, आता तंत्रज्ञानाची जोड आणि मनुष्यबळाचे कौशल्य विकास (Skill Development) केल्याशिवाय हा उद्योग तग धरणार नाही. विशेषतः सहकारी कारखान्यांनी आपला अवाढव्य आणि अकुशल कर्मचारी…

…तर साखर उद्योग तग कसा धरणार; डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी मांडली व्यथा

Dr. Yashwant Kulkarni at Pandurang Sugar

पंढरपूर: “साखर उद्योग सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. विशेष म्हणजे, यावर्षी ज्या कारखान्यांनी जास्त गाळप केले आहे, त्यांना तितकाच जास्त ‘प्रति टन तोटा’ सहन करावा लागत आहे. साखर उद्योगाचा हंगाम पूर्वीच्या १६० दिवसांवरून आता १०० दिवसांवर आला असून, भविष्यात…

सीबीजी प्रकल्प ३०० दिवस कसे चालतील : शिरगावकरांनी सुचवले नवे ‘बिझनेस मॉडेल’

Sohan Shirgaokar of Ugar Sugar being felicitated at Pandurang Sugar

पंढरपूर : “साखर कारखानदारी ही एकेकाळी ग्रामीण भागातील एक स्वतंत्र आणि समांतर अर्थव्यवस्था होती. मात्र, आज ही व्यवस्था पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असून कारखानदारांच्या हातात काहीही उरलेले नाही. अशा स्थितीत साखर उद्योगाला टिकवायचे असेल, तर प्रत्येक कारखान्याने स्वतंत्र गुंतवणूक करण्याऐवजी जिल्हा…

Select Language »