ब्लॉग

प्रबोधनकार ठाकरे जयंती

आज गुरुवार, सप्टेंबर १७, २०२६युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर भाद्र दिनांक २६, शके १९४८━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌞 पंचांग 🌞 ━━━━━━━━━━━━━━━━━━🌅 सूर्योदय : ०६:२६🌇 सूर्यास्त : १८:३९🌙 चंद्रोदय : ११:५४🌙 चंद्रास्त : २२:४७शक संवत : १९४८ पराभवसंवत्सर : पराभवदक्षिणायनऋतु : वर्षा🌙 चंद्रमास :…

‘स्वाभिमानी’ची १० ऑक्टोबरला ऊस परिषदेची हाक!

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ऊस दर, शेतकऱ्यांचे हक्क, तसेच सरकारच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा होणार आहे. संघटनेचे…

साखर उद्योगाला दिलासा : सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातील कोटा जाहीर!

Stock limit for sugar

पुणे : केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी देशभरातील साखर कारखान्यांना एकूण १३.५० लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे बाजारातील साखर पुरवठा सुरळीत राहणार असून दरांमध्ये स्थिरता येण्याची अपेक्षा आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांना या कोट्यातून वाटा…

ऊस गाळपाच्या पूर्वतयारीसाठी कारखान्यांना ७३८ कोटी

sugar factory

मुंबई : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २०२५-२६च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी तसेच २०२६-२७च्या गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ७३८ कोटी ५१ लाख रुपयांचे सॉफ्ट लोन देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…

महावितरणच्या हलगर्जीपणाचा फटका; सहा एकर ऊस भस्मसात

माजलगाव : छोटेवाडी शिवरात गंगामसला आडगाव येथे वीज वितरण कंपनीकडून जाणाऱ्या मेन लाईनची तार तुटल्याने सुमारे सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत छोटेवाडी शिवारातील गट सर्व्हे नंबर १०३…

साखर दरवाढ : इथेनॉल नव्हे तर ही आहेत मुख्य कारणे

Sulphur and sugar

पुणे – गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट कोलमडवणारी ठरली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर प्रति किलो ४८-४९ रुपयांवरून थेट ५५ ते ६५ रुपयांवर आणि काही ठिकाणी ७० रुपयांपर्यंत पोहोचले.…

श्री गणेश चतुर्थी

Sugartoday Panchang

आज सोमवार, सप्टेंबर १४, २०२६युगाब्द : ५१२८🇮🇳 भारतीय राष्ट्रीय सौर भाद्र दिनांक २३, शके १९४८🌅 सूर्योदय : ०६:२६🌇 सूर्यास्त : १८:४२🌙 चंद्रोदय : ०९:१०🌙 चंद्रास्त : २०:३७📜 शक संवत : १९४८ पराभव📜 संवत्सर : पराभव☀️ दक्षिणायन🌧️ ऋतू : वर्षा🌙 चंद्रमास…

१५ ऑक्टो.ला कारखाने सुरू करण्याचे अर्थकारण: वेळेआधी गाळप की आर्थिक शहाणपण?

sugarcane Crushing season

वा. र. आहेर (नाशिक) साखर कारखान्यांचा गाळप हंगाम कधी सुरू करायचा, हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय वरवर पाहता शेतकऱ्यांच्या हिताचा आणि उद्योगाला गती देणारा वाटतो. मात्र या निर्णयाचे आर्थिक परिणाम…

महाकाली : बंद कारखान्याच्या चुरशीच्या निवडणुकीत सगरे पॅनलचा मोठा विजय

Mahakali Sugar Elections

अनिता सगरे गटाचे एकछत्री वर्चस्व; विरोधकांचा धुव्वा उडवत सर्व १७ जागांवर विजय सांगली : शुगरटुडेकवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी अनिता सगरे पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला आहे. विरोधी ‘कारखाना बचाव पॅनेल’चा पूर्ण पराभव करत सत्ताधारी गटाने संचालक…

॥ श्रीचक्रधर स्वामी जयंती ॥

आज रविवार, सप्टेंबर १३, २०२६ रोजीचे पंचांग आणि दिनविशेषयुगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर भाद्रपद दिनांक २२, शके १९४८🌅 सूर्योदय : ०६:२६. 🌇 सूर्यास्त : १८:४३🌙 चंद्रोदय : ०८:१६. 🌙 चंद्रास्त : १९:५९शक संवत : १९४८संवत्सर : पराभवदक्षिणायनऋतू : वर्षाचंद्र माह…

स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रोमध्ये भरती

Jobs in Sugar industry

अहिल्यानगर : माळवाडी-दुमाला, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या प्रतिदिन २,५०० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता आणि १२ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्प असलेल्या साखर कारखान्यात विविध पदांसाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले…

शिवाजीराव अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये २८ जागांसाठी भरती

Jobs in Sugar industry

पैठण : तालुक्यातील डेरा-नांदर येथील शिवाजीराव अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि.च्या २५० टीसीडी गाळप क्षमतेच्या गूळ पावडर कारखान्यात इंजिनिअरिंग आणि उत्पादन विभागातील विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण २८ जागांसाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इंजिनिअरिंग…

माळेगाव कारखान्यात विविध पदांसाठी भरती

Jobs in Sugar industry

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक (शिवनगर) येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेडने मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्टिलरी विभागातील विविध रिक्त पदांसाठी अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. मॅन्युफॅक्चरिंग विभागात सिनिअर मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट आणि ज्यूस सुपरवायझर, तर डिस्टिलरी विभागात डिस्टिलरी मॅनेजर आणि…

शेतकरी संघटनांना विश्वासात घेऊनच साखर हंगाम : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राज्यातील साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यापूर्वी शेतकरी संघटनांशी चर्चा करावी लागेल. त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मागील वर्षी उसाला प्रतिटन ३,४०० रुपये दर देण्यात आला…

राष्ट्रीय साखर पुरस्कारांत महाराष्ट्राचा डंका; ७७ पैकी २१ पुरस्कार

sugar industry new rules

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. दोन वर्षांतील एकूण ७७ पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार पटकावत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर…

१६ लाखावर भारतीय वंशाच्या लोकांचा द.आफ्रिकेच्या प्रगतीसाठी हातभार

शर्करायन मंगेश तिटकारे ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग.या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला,लोकांचे जीवनमान सुधारले.या उद्योगाचा इतिहास,आव्हाने,दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना,उद्योगाच्या अपेक्षा इ.मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माजी एमडी,माजी साखर सहसंचालक,अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक…

सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी शासन ठाम – शंभूराज देसाई

Loknete Balasaheb Desai sugar

सातारा : शुगरटुडे सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे असून, कारखान्याच्या हितासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.…

इथेनॉल प्रकल्पांचे भवितव्य धोक्यात; धोरणात्मक निर्णयाची मागणी

harshwardhan patil

पुणे : राज्यातील साखरेच्या दरात झालेली वाढ ही प्रत्यक्ष बाजारातील व्यवहारावर आधारित नसून कृत्रिम असल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केला. साखर कारखान्यांकडून सध्या प्रतिक्विंटल ४९ रुपये ४५ पैसे दराने साखर विकली जात असल्याचे सांगत,…

कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवनगौरव; पांडुरंग, कृष्णा, श्री विघ्नहर इ. कारखान्यांनी पटकावले राष्ट्रीय पुरस्कार

Kallappanna Awade Birthday

पुणे : शुगर टुडे सहकारी साखर कारखानदारीत अतुलनीय योगदान देणारे ज्येष्ठ नेते सन्मानीय कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रथमच सुरू करण्यात आला आहे. देशातील साखर उद्योगात महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखान्यांनी…

Indian sugar refiners plan to sell around 2.5 lakh tonnes of white sugar

Renuka Sugar

NEW DELHI : SugarTodayIndian sugar refiners plan to sell around 2.5 lakh tonnes of white sugar in the domestic market, Shree Renuka Sugars Managing Director and Chief Executive Susheel Kumar said on Wednesday, as the government pushes to boost supplies…

ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा संताप; पंढरपुरात आंदोलन

पंढरपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित ऊस बिल, शेतपंपांची वीजपुरवठा समस्या आणि विहिरींच्या खोदकामावरील बंदी यांसह विविध मागण्यांसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाच्या धोरणांवर तीव्र…

ऊस गाळपाच्या निर्णयावरून शेतकरी संघटना आक्रमक

raju shetti

शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचल्यास तीव्र संघर्ष जयसिंगपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने केंद्राच्या आदेशानुसार यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोध दर्शविला आहे. गाळप हंगाम…

गाळप हंगाम १५ ऑक्टो.पासून सुरू होणार, मंत्रिसमिती बैठकीत निर्णय

मुंबई : शुगरटुडे यंदाचा ऊस गाळप हंगाम (२०२६-२७) येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय येथील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गाळप हंगामासाठी ऑक्टाेबर योग्य की नोव्हेंबर यावरून साखर उद्योगात मतमतांतरे आहेत. मात्र सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात साखर…

‘शाहू’त उभारणार १२ टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प

कोल्हापूर : केंद्र सरकारचे इथेनॉल निर्मितीविषयक धोरण शेतकरी, साखर कारखानदार आणि देशाच्या हिताचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या धोरणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. याचवेळी केंद्राच्या अनुदान योजनेचा लाभ घेऊन श्री छत्रपती शाहू सहकारी…

Select Language »