ऊसशेतीला आगीचे ग्रहण; दोन लाखांचे नुकसान

अंबड : तालुक्यातील वडीगोद्री शिवारात महावितरणच्या विद्युत वाहिनीतील बिघाडामुळे उसाच्या शेताला आग लागली. या दुर्घटनेत येथील शेतकरी बापूराव दादाराव काळे व त्यांच्या भावांच्या गट क्रमांक १० मधील एकूण सात एकर ऊस क्षेत्रापैकी सुमारे दोन एकर ऊस पूर्णपणे जळून खाक झाला.…






















