खासदारकीची ऑफर नाकारणारे समर्पित ज्ञानतपस्वी!

साखर उद्योगाच्या इतिहासामध्ये एखादा प्रकल्प उभा करण्यासाठी नियोजनापासून ते प्रत्यक्ष गाळपापर्यंत किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका जिद्दी नेतृत्वाने हे सर्व गणितच बदलून टाकले. डॉ. शिवाजीराव कदम सर यांनी बामणी-पारे सारख्या ओसाड माळरानावर…

























