राज्याचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात!

राज्यात १० कोटी टन ऊस गाळप पूर्ण; ७७ साखर कारखान्यांची धुराडी बंद पुणे: राज्यातील २०२५-२६ चा साखर हंगाम आता वेगाने समाप्तीकडे झुकत आहे. वाढीव गाळप क्षमतेमुळे अनेक जिल्ह्यांतील ऊस लवकर संपल्याने आतापर्यंत राज्यातील एकूण २१० पैकी ७७ कारखान्यांनी आपले कामकाज थांबवले…













