राज्यातील २१ साखर कारखान्यांची चौकशी; कर्ज वाटपात गंभीर गैरप्रकार

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक बळकटी देण्यासाठी दिलेल्या कर्जाचा गैरवापर झाल्याचे उघड झाले असून, आता २१ कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. महत्त्वाचे मुद्दे













