ब्लॉग

…तरच साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या टिकतील : आ. नरके  

कोल्हापूर : साखर उद्योगाला आर्थिक चालणा देणारे निर्णय केंद्र शासनाने घेतले आहेत. यात साखरेचा प्रतिकिलो दर ४५ रुपये हमीभाव देण्यात यावा. साखरेचा दर ४५ रुपये झाला तरच राज्यातील साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या टिकतील, असे मत आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले.…

कारगिल विजय दिन

Kargil Vijay Din

आज शनिवार, जुलै २६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर श्रावण दिनांक ४, शके १९४७सूर्योदय : ०६:१३ सूर्यास्त : १९:१७चंद्रोदय : ०७:२९ चंद्रास्त : २०:४०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर: विश्वावसूदक्षिणायनऋतु : वर्षाचंद्र माह : श्रावणपक्ष : शुक्ल पक्षतिथि :…

भ्रष्टाचाराच्या पुराव्यांचे सहकार मंत्र्यांच्या घरासमोर स्वातंत्र्यदिनी प्रदर्शन

Ananda Ghule

पुण्यातील सुभाष शेतकी संघाच्या माजी चेअरमनचा इशारा पुणे- पुणे महापालिका हद्दीतील मांजरी बु. येथील स.न. १८०, १८२, १८३, १८४ मधील सुमारे १५४ एकर सरकारी पड (ड्रेनेजकडे) असलेली १२०० कोटींची शासकीय जमीन गैरव्यवहार केलेप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्याचा…

कारखाने, धान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार

Ethanol Blending in Petrol

धान्यापासूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी देणारा आदेश जारी  पुणे : राज्य शासनाने साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीजना आता मळी आणि उसाच्या रसाबरोबरच धान्यापासूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी देणारा शासन आदेश बुधवारी (दि. २३) जारी केल्याने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना त्यांचे डिस्टिलरी प्रकल्प वर्षभर चालवता येणार…

श्री संत तुकाराम कारखान्यात कामयस्वरुपी पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

पुणे : 3500 मेटन गाळप क्षमता, 15 मेगावॅट को-जनरेशन प्रकल्प व 45 KLPD डिस्टलरी प्रकल्प असलेल्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना लि. कासारसाई, दारुंब्रे, ता. मुळशी, जि. पुणे या अत्याधुनिक कारखान्यात खाली नमुद केलेली पदे मुलाखतीद्वारे बहुतांश पदे ही…

राजारामबापू पाटील साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

सांगली : राज्यातील अग्रगण्य आयएसओ ९००१-२०१५ प्रमाणित उत्कृष्ट व्यवस्थापनाखाली कार्यरत असणाऱ्या राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि., राजारामनगर पो. साखराळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील साखराळे युनिट नं. १, वाटेगाव सुरुल युनिट नं. २ व तिप्पेहळ्ळी जत युनिट नं.४ मध्ये…

श्री विघ्नहरचे एमडी भास्कर घुले यांची DSTA च्या नियामक परिषदेवर निवड

डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या नियामक परिषदेवर श्री भास्कर घुले यांची बिनविरोध निवड साखर आणि उपपदार्थ उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले यांची डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.…

DSTA नियामक परिषदेवर दिलीप पाटील यांची बिनविरोध निवड

पुणे— साखर आणि जैवऊर्जा उद्योगातील अनुभवी व्यक्तीमत्त्व व कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आणि शुगर बायोएनर्जी फोरम (IFGE) चे सह-अध्यक्ष दिलीप पाटील यांची प्रतिष्ठित  डेक्कन शुगर टेक्नोलॅाजीस्टस असोसिएशनच्या (DSTA) नियामक परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.…

मल्टीफीड डिस्टीलरी – साखर उद्योगाच्या शाश्वततेकडे एक निर्णायक पाऊल

P G Medhe writes on Multi-feed Distilleries

साखर उद्योगासाठी अत्यंत निर्णायक ठरणारा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा निर्णय २३ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला. आता राज्यात मल्टीफीड (Multi-Feed) डिस्टिलरींच्या स्थापनेस अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय भारत सरकारच्या जैवइंधन धोरणाशी (National Biofuel Policy)…

सहकाराचे योगदान तिप्पटीने वाढवणार, नवे राष्ट्रीय धोरण जाहीर

National Co-op Policy Unveiled

सहकार चळवळीला नवसंजीवनी! ५० कोटी सभासद आणि जीडीपीमध्ये तिप्पट वाढीचे उद्दिष्ट नवी दिल्ली: देशाच्या सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारने आज नवीन राष्ट्रीय सहकार धोरण (National Cooperative Policy) जाहीर केले आहे. २००२ नंतरचे हे पहिलेच धोरण…

अखेर दहा टक्के वेतनवाढीवर शिक्कामोर्तब

Salary Hike for Sugar Workers

साखर संकुलात झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत निर्णय पुणे : राज्यातील साखर कारखान्यांत काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनात दहा टक्के वाढ करण्याच्या पवार लवादाच्या सूचनेवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे त्यांचे महिन्याचे उत्पन्न २८०० रुपयांपर्यंत वाढणार आहे. साखर कारखाना मालक प्रतिनिधी, साखर…

२५ कि.मी. बाहेरील ऊस वाहतुकीचा खर्च कारखान्यांकडून वसूल करा : शेट्टी

Raju Shetti with Sugar Commissioner

पुणे ( प्रतिनिधी ) राज्यातील साखर कारखाने एकुण झालेल्या गाळपाच्या ४० ते ६० टक्के ऊस कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील गाळप करत असून यामुळे तोडणी वाहतूकीमघ्ये भरमसाठ होवून ऊस उत्पादक शेतक-यांचे नुकसान होत आहे. यामुळे २५ किलोमीटर पर्यंत  गाळपास येणारा वाहतुकीचा जास्तीत जास्त…

Select Language »