सांगलीतील कारखाने बंद पाडण्याचा इशारा

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी अधिक शंभर रुपये असा दर द्यायला हवा. जे कारखानदार हा दर देणार नाहीत, असे साखर कारखाने बंद पाडल्याशिवाय आम्ही राहणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. बुधगाव…












