ब्लॉग

बार्शीत ऊस तोडणीवरून शेतकऱ्यावर हल्ला; गुन्हा दाखल

बार्शी :  शेत जमीन आणि ऊस तोडणीच्या भांडणातून एका शेतकऱ्यावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच बार्शी तालुक्यातील आगळगावमध्ये घडली आहे. शशिकांत अर्जुन गुळमीरे (वय ४२) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या शशिकांत गुळमिरे…

संत एकनाथ कारखान्यावर प्रशासक नियुक्त करा

आमदार विलास भुमरे यांची मागणी; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू पैठण: संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार विलास भुमरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडत त्यांनी या कारखान्यावर तातडीने प्रशासक नियुक्त करण्याची मागणी सहकार मंत्री…

ISMA revision of sugar production and balance sheet

Sugar Production

–V. K. Jain India’s sugar production for the 2025–26 season is estimated at around 324 lakh tons (gross), with nearly 31 lakh tons expected to be diverted towards ethanol. Net sugar production is projected at approximately 293 lakh tons, marking…

एलपीजीला उत्तम पर्याय ठरेल एलबीजी : ठोंबरे

पुणे : एलपीजीला (LPG) एलबीजी (LBG) उत्तम पर्याय ठरू शकतो आणि तो देशाची गरज भागवू शकतो, असे साखर आणि बायोगॅस क्षेत्रातील तज्ज्ञ बी. बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे. सध्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सीबीजी तयार होत आहे, त्यापासून एलबीजी तयार करता…

लातूर जिल्ह्यात ‘मांजरा’ अव्वल!

manjara sugar group

सर्वाधिक साखर उताऱ्यासह गळीत हंगामाची यशस्वी सांगता लातूर: मांजरा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात (७ मार्च अखेर) उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १२.३०% साखर उतारा मिळवला आहे. या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन आणि माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव…

नळेगाव कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली

sugar factory

शेतकऱ्यांचे आ. अभिमन्यू पवारांना साकडे औसा: चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील ‘जय जवान जय किसान’ सहकारी साखर कारखाना गेल्या २५ वर्षांपासून अवसायानात (बंद) आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकरी प्रतिनिधी मंडळाने आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन त्यांना…

ट्वेंटीवन शुगर्सकडून शेतकऱ्यांना अनुदानित दरात ऊस रोपांचे वितरण

Twenty One Sugar

परभणी : येथील ‘ट्वेंटीवन शुगर्स’ (सायखेडा) कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी स्वतःची हायटेक ऊस रोपवाटिका सुरू केली आहे. खासगी नर्सरींमधून मिळणाऱ्या निकृष्ट बेण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रकल्पातून आतापर्यंत…

रमजानच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात वाढीचे संकेत!

Sugar MSP

महाराष्ट्राचा साखर कोटा घटला पुणे : आगामी रमजान महिना आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात साखरेची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काळात साखरेच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्राचा कोटा घटल्यामुळे आणि स्थानिक…

उसाच्या अवशेषांपासून २-जी इथेनॉल,एसएएफ उत्पादन; तेही शून्य उत्सर्जनासह

Writer Dilip Patil, Sugar Industry Expert

दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) वार्षिक परिषदेत, स्प्रे इंजिनिअरिंग डिव्हायसेस लिमिटेडचे (एसईडीएल) व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक वर्मा यांनी विमर्श वर्मा यांच्यासोबत लिहिलेल्या एका अत्याधुनिक शोधनिबंधावर प्रभावी सादरीकरण केले. दुसर्‍या पिढीतील इथेनॉल (२-जी) आणि शाश्वत विमान इंधनासाठी पुढील पिढीचे बायोमास…

साखर उद्योगामुळे जगभर पसरले भारतीय लोक

Mangesh Titkare's new Article Series

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

इथेनॉल निर्मितीही परवडेना…!

Bhaskar Ghule Article on Sugar Industry

मी साखर कारखाना बोलतोय -भाग १४ साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू…

गोडव्याला युद्धाची झळ!

Sugar industry bear the brunt of war- Sugartoday Editorial

संपादकीय भारतातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता आपल्या अंतिम टप्प्याकडे झुकू लागला आहे. यंदाचा हंगाम केवळ उत्पादनाच्या विक्रमांसाठीच नाही, तर जागतिक भू-राजकीय तणाव आणि देशांतर्गत ऊर्जा धोरणांमधील बदलांमुळेही विशेष चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्रातील…

Select Language »