ब्लॉग

साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ नसल्याने कारखानदारी संकटात

Babasaheb Patil, Cooperation Minister

सहकारमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती  मुंबई : गेल्या सहा वर्षांत उसाच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) मध्ये सहा वेळा वाढ करण्यात आली असली, तरी साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये (MSP) एकदाही वाढ झालेली नाही. साखरेचे दर २०१९ पासून प्रति किलो ३१ रुपयांवर स्थिर असल्याने राज्यातील साखर कारखान्यांसमोर मोठे…

राज्यातील साखर उद्योग गंभीर संकटात : ४३१५ कोटींची एफआरपी थकली

FRP of sugarcane

मुंबई : चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राचा ग्रामीण कणा समजला जाणारा साखर उद्योग सध्या ऐतिहासिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यासंदर्भात विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी या भीषण परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. वळसे-पाटील यांनी केवळ साखर उद्योगावरच नव्हे,…

विठ्ठलराव शिंदे कारखाना अध्यक्षपदी पुन्हा बबनराव शिंदे  

माढा : पिंपळनेर, टेंभुर्णी (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बबनराव विठ्ठलराव शिंदे यांची सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर, ज्येष्ठ संचालक पोपटराव गायकवाड यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली . २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी…

ट्वेंटीवन शुगर्सकडून शेतकऱ्यांना ऊस रोपांचे वितरण

Twenty One sugar

परभणी ; येथील ‘ट्वेंटीवन शुगर्स’ (सायखेडा) कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी स्वतःची हायटेक ऊस रोपवाटिका सुरू केली आहे. खासगी नर्सरींमधून मिळणाऱ्या निकृष्ट बेण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रकल्पातून आतापर्यंत…

‘श्री छत्रपती’ कारखाना सभासदांना २३६.३० कोटी रुपये अदा

Chatrapati SSK

पुणे : भवानीनगर, ता. इंदापूर येथील ‘श्री छत्रपती’ सहकारी साखर कारखान्याने ‘वजन चोख, पैसे रोख’ या तत्त्वाचे पालन करत चालू हंगामातील संपूर्ण उसाचे बिल (२३६ कोटी ३० लाख रुपये) सभासदांच्या खात्यात वर्ग केले आहे. शेवटच्या पंधरवड्यातील १८ कोटी १८ लाख…

यशवंतराव चव्हाण जयंती

Yashwantrao Chavan birth anniversary

आज गुरुवार, मार्च १२, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २१, शके १९४७सूर्योदय : ०६:४९ सूर्यास्त : १८:४७चंद्रोदय : ०२:३७, मार्च १३ चंद्रास्त : १२:४३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

कचऱ्यातून कांचन: बगॅस ठरणार बायोफ्यूएलचे भविष्य!

Dilip Patil Writes on Bioenergy opportunity for Sugar Industry

लेखक: दिलीप पाटील भारतातील साखर कारखाने सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. केवळ साखर उत्पादन करण्यापलीकडे जाऊन हे कारखाने आता अद्ययावत ‘ऊर्जा केंद्रांत’ रूपांतरित होत आहेत. अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) क्षेत्रात ही एक सुवर्णसंधी आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रवासात…

महाराजा सयाजीराव गायकवाड

आज बुधवार, मार्च ११, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २०, शके १९४७सूर्योदय : ०६:५० सूर्यास्त : १८:४७चंद्रोदय०१:४६, मार्च १२ चंद्रास्त : ११:५१शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष :…

Why Your Leftover Sugarcane Stalks Are the Future of Biofuel

Dilip Patil Article -waste to Treasure

Turning Trash into Treasure –By Dilip Patil India’s sugar mills are on the cusp of a major transformation, evolving from simple sugar producers into advanced energy hubs. This is a massive opportunity for the renewable energy sector. However, this ambitious…

महिला दिनी श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर विशेष कार्यक्रम

पाटेठाण: दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. त्यास अनुसरून या महिला दिनाच्या निमित्ताने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि.च्या कारखाना साईटवर सायं. ४.०० वाजता महिला दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी कारखाना कर्मचारी वसाहतीमधील तसेच कारखाना परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.             महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना सौ. सुमन…

97.5 लाख मे. टन साखर उत्पादन

Sugar Market Report

१३८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला पुणे : महाराष्ट्रात २०२५–२६ ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून २१० साखर कारखान्यांपैकी १३८ कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला आहे. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण साखर उत्पादन ९७५.२२ लाख क्विंटल म्हणजेच…

राज्यात साखरेचा गोडवा वाढला!

९ कोटी क्विंटलहून अधिक साखर उत्पादन; १० कोटी टन उसाचे गाळप पूर्ण पुणे : महाराष्ट्रातील चालू गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राज्याने साखर उत्पादनात ९ कोटी क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील २१० कारखान्यांनी आतापर्यंत…

Select Language »