ब्लॉग

मृत व्यक्तीचे मुखत्यारपत्र

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात लेखक म्हणून…

मजुरांना गरजेच्या वस्तू मोफत देणारी *माणुसकीची भिंत!*

Shrinath Sugar's novel Social Model to help poor

SugarToday Special (शुगरटूडे विशेष ) पाटेठाण श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेला माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. सध्या कडक्याच्या पडलेल्या थंडीत ऊस तोडणी वाहतूक करणार्या मजुरांसाठी निश्चितच उबदार ठरत आहे. परिसरातील शेतकरी व ऊस…

नाना तथा जगन्नाथ शंकरशेट

Jagannath Shankarseth

आज मंगळवार, फेब्रुवारी १०, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २१, शके १९४७सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : ०२:१०, फेब्रुवारी ११ चंद्रास्त : १२:२५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!

Satish Deshmukh Article on farmers suicides

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्‍या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या, आधुनिक तंत्रज्ञानाने आपले राजकीय, आर्थिक,…

साखरेची ICUMSA- ग्रेड

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि…

साखर कारखान्यांसाठी ‘नारायण मेघाजी लोखंडे’ पुरस्कार

sugar industry new rules

सुधारित निकषांसह अर्ज प्रक्रिया सुरू मुंबई: महाराष्ट्र शासनाने औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कामगार कल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य‘ पुरस्काराचे निकष सुधारित केले आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुक कारखान्यांना २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार असल्याची…

ऊस वजन काट्यातील हेराफेरीला लगाम!

४ साखर कारखान्यांची प्रशासनाकडून अचानक तपासणी बीड : साखर कारखान्यांवर उसाच्या वजनात तफावत आढळत असल्याच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची वैधमापन शास्त्रविभागातर्फे (Weights & Measures Department) कसून तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत चार मोठ्या कारखान्यांची पडताळणी…

ट्रकची ऊसट्रॉलीला जोरदार धडक; दोन जण गंभीर

सातारा : सातारा शहरातील पोवई नाका येथे पुणे-बंगळूर महामार्गावर नुकताच भीषण अपघात झाला. उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. साताऱ्याकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी उसाची ट्रॉली पोवई नाक्याजवळ असताना, पाठीमागून येणाऱ्या ट्रकने तिला पाठीमागून धडक दिली.…

बाबा आमटे

baba amte

आज सोमवार, फेब्रुवारी ९, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २०, शके १९४७सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : ०१:१६, फेब्रुवारी १० चंद्रास्त : ११:४४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

|| यंत्र अभियंता ||

Aher Poem

यंत्र अभियंता ही आमची ओळख |हातोड्यानेच करितो आम्ही पारख||स्लाईड रूल, ड्राफ्टर आमची शान|वर्कशॉपला देतो वेगळाच मान||१|| ड्राॅईंगवर करून जीवापाड प्रेम|चाले डिझाइनवर सगळा गेम||अभियंता देईन यंत्र उभारून |क्वालिटी हेच ग्राहकाचे समाधान||२|| डोकं वापरून लावतो हे लाॅजिक|ऑटोमेशन हेच आमचं मॅजिक||घेतो पाच रुपये…

सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्काराने शेखर गायकवाड यांचा सन्मान

Shekhar Gaikwad award

पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी आणि सध्याचे ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांचा सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने नुकताच हृद्य सन्मान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत, आचार्य लोकेश मुनी इ. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान…

उत्पादन वाढलं, साखर झाली कडू!

Sugar Production

साखर उद्योगाला उद्योगाचा दर्जा असला, तरी त्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. सरकारी हस्तक्षेप सारखा वाढत असतो. आयात-निर्यातीवरही सरकारची बंधनं आहेत. मळी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरही बंधनं. पाय बांधून स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं, तर यश कसं मिळणार, याचं…

पुण्यात ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस परिषद २०२६’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

Indian Federation of Green Energy

पुणे : भारताच्या हरित ऊर्जा क्रांतीला नवी दिशा देण्यासाठी इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) तर्फे ६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान पुण्यातील यशदा (YASHADA) येथे “कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) परिषद २०२६” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला केंद्रीय…

कारखान्यांची घडी कशी विस्कटली?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

अपघातात ४ ऊसतोड कामगारांचा मृत्यू

पुणे : पुरंदर तालुक्यातील तोंडल येथील शेडगेवस्ती परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. वीर-सारोळा रस्त्यावर एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये चार ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हरीश बरडे, प्रदीप भोये, अमित चौधरी आणि मुरलीभाई महाला…

साखरेचे दर वधारले: ४ हजारांचा टप्पा ओलांडला!

Sugar MSP

पुणे : केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी साखरेचा कोटा जाहीर केल्यानंतर बाजारपेठेत साखरेच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत कोटा कमी असल्याने आणि यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने घाऊक बाजारात साखरेचे दर ४,००० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारीसाठी २२.५० लाख…

खळबळजनक : ७० लाखांच्या थकबाकीतून ऊसतोड मुकादमाचे अपहरण

धारूर: कामगारांच्या थकबाकीच्या वादातून एका ऊसतोड मुकादमाला साखर कारखान्याच्या लोकांनी पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धारूर तालुक्यातील कासारी बोडखा येथील दादासाहेब बडे असे अपहरण झालेल्या मुकादमाचे नाव असून, या घटनेमुळे ऊसतोड कामगार आणि मुकादमांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.…

सामाजिक बांधिलकी : ‘कृष्णा’चा ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाला आधार

krishna sugar Award

कराड : पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो किलोमीटरवरून येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने मायेचा हात पुढे केला आहे. कारखान्याने आपल्या परिसरातील चार ‘साखर शाळां’मधील २६५ विद्यार्थ्यांना मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करून…

‘शिसाका’ आता ‘माँ-रेवा शुगर्स’कडे!

Shripur sugar factory

शिरपूर : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना (शिसाका) अखेर पूर्ववत सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशातील मे. माँ-रेवा शुगर्स प्रा.लि. यांनी हा कारखाना २० वर्षांच्या भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला असून, २०२६-२७च्या गळीत हंगामात कारखान्याची धुराडी पुन्हा पेटणार आहेत. ३० जानेवारी…

ऊस तोडणीसाठी गेलेल्या तरुणांना अमानुष मारहाण

बारामतीतील घटनेनंतर पीडित तरुण भयभीत बीड : मजुरीसाठी पश्चिम महाराष्ट्रात गेलेल्या केज तालुक्यातील दोन पारधी समाजाच्या तरुणांना १० ते १२ जणांनी अज्ञात ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर मारहाणीचे गंभीर वळ आणि डोळ्यांत प्रचंड दहशत…

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अहिल्‍यानगर : नेवासा-शेवगाव राज्यमार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात २१ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात कुकाणा येथील बाजार समितीसमोर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला. महेश मानशाराम कर्डिले (रा. जेऊर हैबती, ता. नेवासा)…

अवघ्या २७ गुंठ्यांत ८१ टन ऊस, पावणे तीन लाख कमावले!

Sugarcane co-86032

कराड  :  तालुक्यातील किवळ येथील प्रगतशील शेतकरी राम धरणे यांनी शेतीमध्ये अशक्य कोटीतील कामगिरी करून दाखवली आहे. त्यांनी अवघ्या २७ गुंठे जमिनीत ८६०३२ वाणाच्या उसाचे तब्बल ८१ टन उत्पादन घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या विक्रमी उत्पादनातून त्यांना २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले असून,…

सह्याद्री साखर कारखान्याचे ऐतिहासिक पाऊल

Balasaheb Patil, Sahyadri Sugar

११ हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा विस्तार प्रकल्प कार्यान्वित सातारा : सहकार महर्षी पी. डी. पाटील यांचे स्वप्न आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून आकाराला आलेल्या ‘सह्याद्री’ साखर कारखान्याने विकासाचा नवा टप्पा गाठला आहे. कारखान्याचा नवीन विस्तारवाढ प्रकल्प सर्व…

ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्रात नवा विक्रम!

सोलापूर : अतिवृष्टी आणि महापुरासारख्या नैसर्गिक संकटांवर मात करत सोलापूर जिल्ह्याने यंदाच्या ऊस गाळप हंगामात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांनी तब्बल १ कोटी ३४ लाख १३ हजार ६३२ टन उसाचे गाळप करून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, साखर…

Select Language »