ब्लॉग

इथेनॉल निर्मितीही परवडेना…!

Bhaskar Ghule Article on Sugar Industry

मी साखर कारखाना बोलतोय -भाग १४ साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू…

गोडव्याला युद्धाची झळ!

Sugar industry bear the brunt of war- Sugartoday Editorial

संपादकीय भारतातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेला साखर गाळप हंगाम २०२५-२६ आता आपल्या अंतिम टप्प्याकडे झुकू लागला आहे. यंदाचा हंगाम केवळ उत्पादनाच्या विक्रमांसाठीच नाही, तर जागतिक भू-राजकीय तणाव आणि देशांतर्गत ऊर्जा धोरणांमधील बदलांमुळेही विशेष चर्चेत राहिला आहे. महाराष्ट्रातील…

साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ नसल्याने कारखानदारी संकटात

Babasaheb Patil, Cooperation Minister

सहकारमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती  मुंबई : गेल्या सहा वर्षांत उसाच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) मध्ये सहा वेळा वाढ करण्यात आली असली, तरी साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये (MSP) एकदाही वाढ झालेली नाही. साखरेचे दर २०१९ पासून प्रति किलो ३१ रुपयांवर स्थिर असल्याने राज्यातील साखर कारखान्यांसमोर मोठे…

राज्यातील साखर उद्योग गंभीर संकटात : ४३१५ कोटींची एफआरपी थकली

FRP of sugarcane

मुंबई : चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राचा ग्रामीण कणा समजला जाणारा साखर उद्योग सध्या ऐतिहासिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यासंदर्भात विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी या भीषण परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. वळसे-पाटील यांनी केवळ साखर उद्योगावरच नव्हे,…

विठ्ठलराव शिंदे कारखाना अध्यक्षपदी पुन्हा बबनराव शिंदे  

माढा : पिंपळनेर, टेंभुर्णी (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बबनराव विठ्ठलराव शिंदे यांची सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर, ज्येष्ठ संचालक पोपटराव गायकवाड यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली . २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी…

ट्वेंटीवन शुगर्सकडून शेतकऱ्यांना ऊस रोपांचे वितरण

Twenty One sugar

परभणी ; येथील ‘ट्वेंटीवन शुगर्स’ (सायखेडा) कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी स्वतःची हायटेक ऊस रोपवाटिका सुरू केली आहे. खासगी नर्सरींमधून मिळणाऱ्या निकृष्ट बेण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रकल्पातून आतापर्यंत…

‘श्री छत्रपती’ कारखाना सभासदांना २३६.३० कोटी रुपये अदा

Chatrapati SSK

पुणे : भवानीनगर, ता. इंदापूर येथील ‘श्री छत्रपती’ सहकारी साखर कारखान्याने ‘वजन चोख, पैसे रोख’ या तत्त्वाचे पालन करत चालू हंगामातील संपूर्ण उसाचे बिल (२३६ कोटी ३० लाख रुपये) सभासदांच्या खात्यात वर्ग केले आहे. शेवटच्या पंधरवड्यातील १८ कोटी १८ लाख…

यशवंतराव चव्हाण जयंती

Yashwantrao Chavan birth anniversary

आज गुरुवार, मार्च १२, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २१, शके १९४७सूर्योदय : ०६:४९ सूर्यास्त : १८:४७चंद्रोदय : ०२:३७, मार्च १३ चंद्रास्त : १२:४३शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

कचऱ्यातून कांचन: बगॅस ठरणार बायोफ्यूएलचे भविष्य!

Dilip Patil Writes on Bioenergy opportunity for Sugar Industry

लेखक: दिलीप पाटील भारतातील साखर कारखाने सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. केवळ साखर उत्पादन करण्यापलीकडे जाऊन हे कारखाने आता अद्ययावत ‘ऊर्जा केंद्रांत’ रूपांतरित होत आहेत. अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) क्षेत्रात ही एक सुवर्णसंधी आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रवासात…

महाराजा सयाजीराव गायकवाड

आज बुधवार, मार्च ११, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन २०, शके १९४७सूर्योदय : ०६:५० सूर्यास्त : १८:४७चंद्रोदय०१:४६, मार्च १२ चंद्रास्त : ११:५१शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह : फाल्गुनपक्ष :…

Why Your Leftover Sugarcane Stalks Are the Future of Biofuel

Dilip Patil Article -waste to Treasure

Turning Trash into Treasure –By Dilip Patil India’s sugar mills are on the cusp of a major transformation, evolving from simple sugar producers into advanced energy hubs. This is a massive opportunity for the renewable energy sector. However, this ambitious…

महिला दिनी श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर विशेष कार्यक्रम

पाटेठाण: दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि समाजातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. त्यास अनुसरून या महिला दिनाच्या निमित्ताने श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि.च्या कारखाना साईटवर सायं. ४.०० वाजता महिला दिन उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी कारखाना कर्मचारी वसाहतीमधील तसेच कारखाना परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.             महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमामध्ये बोलताना सौ. सुमन…

97.5 लाख मे. टन साखर उत्पादन

Sugar Market Report

१३८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला पुणे : महाराष्ट्रात २०२५–२६ ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून २१० साखर कारखान्यांपैकी १३८ कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला आहे. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण साखर उत्पादन ९७५.२२ लाख क्विंटल म्हणजेच…

राज्यात साखरेचा गोडवा वाढला!

९ कोटी क्विंटलहून अधिक साखर उत्पादन; १० कोटी टन उसाचे गाळप पूर्ण पुणे : महाराष्ट्रातील चालू गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राज्याने साखर उत्पादनात ९ कोटी क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील २१० कारखान्यांनी आतापर्यंत…

२०% इथेनॉल मिश्रणाचा निर्णय ऐतिहासिक : साखर महासंघ

NFCSF Press Release

देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारे पाऊल नवी दिल्ली: केंद्र सरकारने १ एप्रिलपासून पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल आणि ‘रिसर्च ऑक्टेन नंबर९५‘ (RON 95) मिश्रण सक्तीचे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असून, यामुळे भारत इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर होईल,…

युद्धामुळे साखर निर्यात संकटात?

Sugar Export

देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्तसाठा राहण्याची शक्यता पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता वाढली असून याचा मोठा फटका भारतीय साखर उद्योगाला बसला आहे. निर्यातीचे मार्ग विस्कळीत झाल्यामुळे देशात सुमारे १५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक…

ऊस वजन काट्यात येणार पारदर्शकता

Datta India Sugar

काटामारी रोखण्यासाठी शासनाकडून तज्ज्ञ समितीची स्थापना पुणे : साखर कारखान्यांकडून होणाऱ्या ऊस वजनातील फसवणुकीला (काटामारी) आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वजन काट्यांच्या तपासणीसाठी जुन्या नियमावलीत सुधारणा करून नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी चारतज्ज्ञअधिकाऱ्यांचीसमिती स्थापन करण्यात आली आहे. बदलाचे स्वरूप आणि फायदे ऑनलाइन…

कारखान्यांच्या अडचणींबाबत सहकारमंत्र्यांची बैठक

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार प्रस्ताव पुणे : राज्यातील साखर कारखान्यांसमोरील एफआरपी (FRP) देयके आणि कर्जाच्या ओझ्याबाबत तोडगा काढण्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार, साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी एक सर्वसमावेशक प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे. बैठकीतील महत्त्वाच्या…

हरियाणात ऊसउत्पादनात ३७ टक्क्यांची मोठी घट

Sugarcane co-86032

शेती वाचवण्यासाठी सरकारचा तंत्रज्ञानावर भर नवी दिल्ली/चंदीगड : हरियाणाच्या कृषी क्षेत्रातील एकेकाळचे प्रमुख पीक असलेला ऊस आता अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात आहे. राज्याच्या ऊस लागवड क्षेत्रात आणि उत्पादनात मोठी घट झाल्याने हरियाणा सरकारने आता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुदानाद्वारे(Subsidies) पुन्हा ऊस लागवडीकडे…

साखर उद्योगाला सावरण्यासाठी ‘एमएसपी’ ४२ रुपये करा : नरके

KUMBHI KASARI SSK

कोल्हापूर : “देशातील साखर कारखाने एफआरपी (FRP) आणि साखरेचे बाजारभाव यांच्यातील वाढत्या तफावतीमुळे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (MSP) तातडीने ४२ रुपये करावा आणि इथेनॉलच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करावी,” अशी आग्रही मागणी कुंभी…

शुगरटुडे Info ग्राफिक्स

Sugar Prices

साखर गाळप हंगाम २०२५-२६: विश्लेषणात्मक डॅशबोर्ड 🌾 शुगर-इनसाईट २०२६ सांख्यिकी इथेनॉल क्रांती जागतिक प्रभाव साखर गाळप हंगाम २०२५-२६: आव्हाने आणि संधींचा संगम सध्या सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामाचा उत्तरार्ध हा विक्रमी उत्पादन, इथेनॉल धोरणातील ऐतिहासिक स्थित्यंतरे आणि इराण युद्धासारख्या जागतिक…

श्रीनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून सुरक्षेची शपथ

Industrial Safety Week at Shrinath Mhaskoba sugar

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम पुणे – ‘कार्य आमचे सुरक्षित आचरणाचे. ध्येय आहे शून्य अपघातचे’ अशी घोषणा करीत श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्या सर्व कर्मचार्‍यांनी सुरक्षेची शपथ घेतली आहे. भारतामध्ये दरवर्षी 04 मार्च ते दि. 11 मार्च या कालावधीमध्ये औद्योगिक सुरक्षितता…

पेट्रोलियम लॉबीच्या दबावाला बळी पडणार नाही : नितीन गडकरी

Nitin Gadkari at IFGE

आयातमुक्त भारत आणि समृद्ध शेतकरी हेच आमचे ध्येय; गडकरींचे रोखठोक प्रतिपादन पुणे: “भारत सध्या आपली ८६ टक्के ऊर्जा आयात करतो, ज्यावर देशाचे २२ लाख कोटी रुपये खर्च होतात. हे प्रचंड परकीय चलन वाचवून देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‘इंपोर्ट सब्स्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह…

‘शुगरटुडे’च्या विशेषांकाचे नितीन गडकरी यांच्याकडून कौतुक

Nitin Gadkari and Nandkumar Sutar

पुणे : ‘शुगरटुडे’ मासिकाने गेल्या दिवाळी निमित्त प्रकाशित केलेल्या ‘शतकोत्तर सहकाराची वाटचाल’ या विशेषांकाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी कौतुक केले. या अंकामध्ये श्री. गडकरी यांचा सहकारावर सखोल चिंतन करणारा खूप उत्तम लेख आहे. पुणे…

Select Language »