ब्लॉग

नका ढोसू दारू !

नका येऊ धनी रोज दारू पिऊन| लहान लेकरं पळती घाबरून||  मग कशी मिळेल बापाची माया|रोज नका डाफरु त्यांच्यावर राया||१|| रोज रोज भांडण  दारूपायी होई|अहो तुम्ही करा ना धंदापाणी काई ||मति खुंटली चालेना काही उपाय|शेवटी टाकला घराबाहेर पाय||२|| चार घरचा झाडून …

ड्रोन क्रांतीमुळे मोठे परिवर्तन

Mangesh Titkare's article on Drones

–मंगेश तिटकारे सन १८४९ मध्ये ऑस्ट्रियन लोकांनी व्हेनिसवर हल्ला करताना हवेत उडणाऱ्या फुग्यांना स्फोटकं जोडली. याचा वापर करून व्हेनिसच मोठे नुकसान करता येईल हा हेतू होता. तथापि ऐनवेळी वारे विरुद्ध दिशेला वाहू लागले आणि फुग्यांचा स्फोट ऑस्ट्रियन लोकांवरच झाला. या…

High-level meeting of Cooperation Ministers

Co-operative movement week

Gandhinagar: A high-level meeting of Cooperation Ministers from all states and union territories will be convened in Gujarat’s Gandhinagar on February 17 to review key reforms and expansion plans in the cooperative sector, including the proposed establishment of two lakh…

The AI Transformation in India’s Sugar Industry: Technical Deep Dive into Real Gains and Strategic Edge

Dilip Patil Article/ Expert Column

India’s sugar sector producing 300-350 lakh tonnes of sugar annually from 5000 lakh tonnes of cane is undergoing a profound shift. Traditional mills are evolving into integrated bio-refineries, co-producing sugar, ethanol (for 20%+ blending mandates), cogenerated power (from bagasse), and…

सहकार पुरस्कार २०२३-२४: ४५ संस्थांची होणार निवड

पुणे : राज्यातील सहकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘सहकार पुरस्कार २०२३-२४’ ची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. क्षेत्रीय स्तरावर झालेल्या छाननीनंतर एकूण २०२ प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातून ४५ संस्थांची निवड केली जाणार आहे. सहकार पुरस्कारासाठी अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली…

येडेश्वरी कारखाना परिसरात अजितदादांचे भव्य स्मारक उभारणार

Avinsah Deshmukh writes on Ajit dada Pawar

खासदार बजरंग सोनवणे यांची घोषणा केज: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी येडेश्वरी साखर कारखाना परिसरात दिवंगत लोकनेते अजित पवार यांचे ‘भव्य आणि दिव्य’ स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अजित पवार हे माझे राजकीय वडील होते. १९९२…

‘ओंकार’चा ५० लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण

१२७० कोटींची बिले शेतकरी खात्यात जमा श्रीगोंदा: ओंकार शुगर ग्रुपने चालू गाळप हंगामात ५० लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप पूर्ण केले असून, आतापर्यंत १२७० कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी ही माहिती दिली. शेतकरी जगला पाहिजे…

कर्नाटकमध्ये ४६८२ कोटींचे ऊस बिल थकीत

FRP for Sugarcane

१५ दिवसांत पैसे देण्याच्या नियमालाही हरताळ अंकली : कर्नाटक राज्यात ऊस गाळप हंगाम वेगाने सुरू असतानाच, कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या बिलांना होणाऱ्या विलंबामुळे संताप व्यक्त होत आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, चालू हंगामातील तब्बल ४६८२ कोटी रुपयांची देणी अद्याप कारखान्यांकडे थकीत असून, यामुळे…

ऊसतोड मुकादम अपहरप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

धारूर: तालुक्यातील कासारी बोडखा येथील ऊसतोड मुकादम दादासाहेब श्यामसुंदर बडे यांचे भरदिवसा अपहरण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अपहृत मुकादमाला एका साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचे खळबळजनक वास्तव पोलीस तपासात समोर आले आहे. सोनू ऊर्फ रावण धुमाळ,…

आज दास नवमी

Ramdas Swami

आज बुधवार, फेब्रुवारी ११, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २२, शके १९४७सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:३७चंद्रोदय : ०३:०३, फेब्रुवारी १२ चंद्रास्त : १३:११शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

मृत व्यक्तीचे मुखत्यारपत्र

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

महाराष्ट्र राज्याचे निवृत्त साखर आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी विपुल लिखाण केले आहे. त्यांची सुमारे दोन डझनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची निरीक्षण नजर साहित्यिक कलाची आहे आणि ते समाजातील अपप्रवृत्तींना चिमटे काढत, विविध लेखन प्रांतात लेखक म्हणून…

मजुरांना गरजेच्या वस्तू मोफत देणारी *माणुसकीची भिंत!*

Shrinath Sugar's novel Social Model to help poor

SugarToday Special (शुगरटूडे विशेष ) पाटेठाण श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेला माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. सध्या कडक्याच्या पडलेल्या थंडीत ऊस तोडणी वाहतूक करणार्या मजुरांसाठी निश्चितच उबदार ठरत आहे. परिसरातील शेतकरी व ऊस…

नाना तथा जगन्नाथ शंकरशेट

Jagannath Shankarseth

आज मंगळवार, फेब्रुवारी १०, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २१, शके १९४७सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : ०२:१०, फेब्रुवारी ११ चंद्रास्त : १२:२५शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!

Satish Deshmukh Article on farmers suicides

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्‍या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या, आधुनिक तंत्रज्ञानाने आपले राजकीय, आर्थिक,…

साखरेची ICUMSA- ग्रेड

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि…

साखर कारखान्यांसाठी ‘नारायण मेघाजी लोखंडे’ पुरस्कार

sugar industry new rules

सुधारित निकषांसह अर्ज प्रक्रिया सुरू मुंबई: महाराष्ट्र शासनाने औद्योगिक सुरक्षा, आरोग्य आणि कामगार कल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी ‘नारायण मेघाजी लोखंडे व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य‘ पुरस्काराचे निकष सुधारित केले आहेत. या पुरस्कारासाठी इच्छुक कारखान्यांना २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार असल्याची…

ऊस वजन काट्यातील हेराफेरीला लगाम!

४ साखर कारखान्यांची प्रशासनाकडून अचानक तपासणी बीड : साखर कारखान्यांवर उसाच्या वजनात तफावत आढळत असल्याच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची वैधमापन शास्त्रविभागातर्फे (Weights & Measures Department) कसून तपासणी सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत चार मोठ्या कारखान्यांची पडताळणी…

ट्रकची ऊसट्रॉलीला जोरदार धडक; दोन जण गंभीर

सातारा : सातारा शहरातील पोवई नाका येथे पुणे-बंगळूर महामार्गावर नुकताच भीषण अपघात झाला. उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. साताऱ्याकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी उसाची ट्रॉली पोवई नाक्याजवळ असताना, पाठीमागून येणाऱ्या ट्रकने तिला पाठीमागून धडक दिली.…

बाबा आमटे

baba amte

आज सोमवार, फेब्रुवारी ९, २०२६ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर माघ २०, शके १९४७सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:३६चंद्रोदय : ०१:१६, फेब्रुवारी १० चंद्रास्त : ११:४४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : शिशिरचंद्र माह :…

|| यंत्र अभियंता ||

Aher Poem

यंत्र अभियंता ही आमची ओळख |हातोड्यानेच करितो आम्ही पारख||स्लाईड रूल, ड्राफ्टर आमची शान|वर्कशॉपला देतो वेगळाच मान||१|| ड्राॅईंगवर करून जीवापाड प्रेम|चाले डिझाइनवर सगळा गेम||अभियंता देईन यंत्र उभारून |क्वालिटी हेच ग्राहकाचे समाधान||२|| डोकं वापरून लावतो हे लाॅजिक|ऑटोमेशन हेच आमचं मॅजिक||घेतो पाच रुपये…

सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्काराने शेखर गायकवाड यांचा सन्मान

Shekhar Gaikwad award

पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी आणि सध्याचे ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांचा सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने नुकताच हृद्य सन्मान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत, आचार्य लोकेश मुनी इ. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान…

उत्पादन वाढलं, साखर झाली कडू!

Sugar Production

साखर उद्योगाला उद्योगाचा दर्जा असला, तरी त्याला त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. सरकारी हस्तक्षेप सारखा वाढत असतो. आयात-निर्यातीवरही सरकारची बंधनं आहेत. मळी आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवरही बंधनं. पाय बांधून स्पर्धेत भाग घ्यायला सांगितलं, तर यश कसं मिळणार, याचं…

पुण्यात ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस परिषद २०२६’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

Indian Federation of Green Energy

पुणे : भारताच्या हरित ऊर्जा क्रांतीला नवी दिशा देण्यासाठी इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) तर्फे ६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान पुण्यातील यशदा (YASHADA) येथे “कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) परिषद २०२६” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला केंद्रीय…

कारखान्यांची घडी कशी विस्कटली?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

Select Language »