साखर उद्योगाला केंद्र व राज्य सरकारकडून मदतीची गरज

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांची मागणी पुणे : साखर उद्योग हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. सध्या उद्योग अडचणीत असल्याने केंद्र व राज्य सरकारकडून तातडीच्या मदतीची गरज असल्याचे मत व्यक्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष…
























