ब्लॉग

सुधारित ऊस तंत्रज्ञान हस्तांतरणाचे धोरणात्मक नियोजन

Dr. Ganesh Pawar Article on Sugarcane

कित्येक विकसनशील देशांमध्ये सद्यस्थितीला नवीन तंत्रज्ञानाचा अभाव नसून मूलभूत विज्ञान व उपयोजित संशोधन निर्मितीच्या उगमापासून ते त्यांच्या प्रत्यक्ष व्यावहारिक वापरातील गती व त्रुटी हा सर्वात गंभीर व व्यतीत करणारा मुद्दा आहे. ऊस उत्पादन तंत्रज्ञानाची परिस्थिती  आपल्या देशामध्ये १९३०-३१ मध्ये फक्त…

मिरची तोडल्याच्या कारणावरून ऊसतोड कामगारांना बेदम मारहाण

 श्रीगोंदा :  तालुक्यातील काष्टी येथे ऊसतोडीसाठी गेलेल्या नांदगावच्या कुटुंबाला किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली. मिरची तोडल्याचा ठपका ठेवत महिला आणि बालकांसह १८ जणांना जखमी करण्यात आले असून, यात अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ…

पालकांच्या वाढत्या अपेक्षांची शिक्षकांनी दखल घ्यावी -इंजि. वाळू आहेर.

W R Aher

नाशिक : काळ बदलत चालला, तसे पालकांच्या शिक्षकांकडून असलेल्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी पालकांच्या या वाढत्या अपेक्षांची दखल घ्यावी, असे प्रतिपादन साखर उद्योग क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ इंजि. वाळू आहेर यांनी केले. जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय मुखेड (…

माणुसकीला काळिमा! : ऊसतोड कामगाराचा मृत्यू, पण मुकादमाची अंत्यविधीसाठीही अमानुष अट!

औंढानागनाथ : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीचे कष्ट उपसणाऱ्या एका मजुराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, या दु:खद प्रसंगातही माणुसकी विसरलेल्या एका मुकादमाने मृताच्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी जाण्यापासून रोखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “आधी अंत्यविधी करा आणि लगेच कामावर परत…

उसाची मोळी नेताना बांधावरून पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत

Sugarcane Cultivation

कोल्‍हापूर : शेतात काम करत असताना काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना राधानगरी तालुक्यातील घोटवडे येथे घडली आहे. उसाची मोळी डोक्यावरून वाहून नेताना बांधावरून तोल गेल्याने संजय भरत कोळी (वय ४२) या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नेमकी घटना काय?संजय कोळी…

एकरी १८० टन ऊस उत्पादनाचा विक्रम!

Sugarcane co-86032

कुडची (बेळगाव) : आधुनिक तंत्रज्ञान आणि चिकाटीच्या जोरावर कुडची येथील प्रगतशील शेतकरी नईमुद्दिन पिंतोड यांनी एका एकरात १८० टन उसाचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. त्यांचा हा २६ फूट लांब आणि ५५ कांड्यांचा ऊस पाहण्यासाठी सध्या परिसरातून शेतकऱ्यांची मोठी गर्दी…

विचित्र चोरी! ३५ टन ऊस तोडून पळवण्याचा प्रयत्न

sugar quota forgery

सांगली: मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे एका शेतातून तब्बल ३५ टन ऊस चोरून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना नुकतीच उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरी उघडकीस येईल, या भीतीने संशयिताने तोडलेला संपूर्ण ऊस पुन्हा त्याच शेतात आणून टाकला…

थंडीच्या कडाक्याने गुळाचा गोडवा वाढला!

jaggery Market

सोलापूर: संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यात थंडीचा जोर वाढताच तीळवड्या, लाडू आणि चिक्की यांसारख्या पारंपरिक पदार्थांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. या वाढत्या मागणीमुळे बाजारात गुळाचे दर वधारले असून, आरोग्याबाबत जागरूक असलेले ग्राहक साखरेऐवजी गुळाला पसंती देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.काय…

सकल जगत मे खालसा पंथ गाजे….

Shahidi Divas

आज शुक्रवार, डिसेंबर २६, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष ५, शके १९४७सूर्योदय : ०७:१० सूर्यास्त : १८:०९चंद्रोदय : ११:३२ चंद्रास्त : २३:४४शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूसकल जगतमे खालसा पंथ गाजे….उत्तरायणऋतु : हेमंतचंद्र…

डॉ. यशवंत कुलकर्णी यांची शासनाच्या सौरऊर्जा समितीवर निवड

Dr. Yashwant Kulkarni

पुणे : श्रीपूर (ता. माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांची महाराष्ट्र शासनाच्या साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अपारंपरिक सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठीच्या समितीवर निवड करण्यात आली. साखर कारखान्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प…

पं. मदनमोहन मालवीय

Madan Mohan Malviy, SugarToday

आज गुरुवार, डिसेंबर २५, २०२५ युगाब्द : ५१२७भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर पौष ४, शके १९४७सूर्योदय : ०७:०९ सूर्यास्त : १८:०८चंद्रोदय : १०:५७ चंद्रास्त : २२:५०शालिवाहन शक : संवत् : १९४७संवत्सर : विश्वावसूउत्तरायणऋतु : हेमंतचंद्र माह : पौषपक्ष :…

‘कृष्णा’ला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार जाहीर

krishna sugar Award

‘व्ही.एस.आय.’ कडून घोषणा; सभासदास राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार कराड : पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्या वतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा…

हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याला ११.२२ कोटींचा दंड

Harshwardhan Patil Sugar Mill Fined defying sugarcane crushing rules

पुणे : ऊस गाळप हंगाम २०२५-२६ चा परवाना मिळण्याआधीच गाळप सुरू केल्याचा ठपका साखर आयुक्तालयाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर ठेवून मोठा दंड ठोठावला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या शंकररावजी पाटील सहकारी साखर…

सोमेश्वर कारखाना ठरला राज्यात *सर्वोत्कृष्ट*, व्हीएसआयचे (VSI) पुरस्कार जाहीर

Ghule, Gaikwad best MD of Sugar Industry

पुणे : साखर क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) ने सन २०२४-२५ या गाळप हंगामासाठीचे विविध स्तरावरील पुरस्कार जाहीर केले आहेत. या वर्षाचा मानाचा ‘कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार’ पुणे जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना…

ह्याले ढोंग म्हणते!

W R Aher Poem

रडू नको दादा, मी दिल्लीमधी जाते|रेवड्या मी आणते, मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी मुंबईला जाते|मलीदा मीआणते,मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी नाशिकला जाते|शेततळे आणते,मग तुला भरविते|| रडू नको दादा, मी मंत्र्याला भेटते|फुकट धान्य आणते, मग तुला भरविते||…

लोकनेते सुंदररावजी सोळंके कारखान्यात शिकाऊ कर्मचाऱ्यांची भरती

vsi jobs sugartoday

बीड ः लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सुशिक्षीत तरुणांना कळविण्यात येते की, कारखान्याचा सन २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरू असून या हंगामात १०.०० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याचे नियोजित आहे. सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना कामकाजाचा अनुभव…

साखर उद्योगासाठी चिंताजनक स्थिती : हर्षवर्धन पाटील

harshwardhan patil

पुणे: आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी साखर न खाणारा मोठा वर्ग देशात निर्माण झाला आहे. साखरेचा घरगुती वापर कमी झाला आहे; तसेच साखरमुक्त पदार्थांच्या मागणीमुळे शीतपेयांमधील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने साखर उद्योगाची काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय सहकारी साखर…

‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड’ने कृष्णा कारखान्याचा सन्मान

Krishna Sugar Award

कराड – सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाची दखल घेत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव माहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला कॉसमॉस बँक पुरस्कृत ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड २०२५’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. पुणे…

ऊसतोड मजुरांचा ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास

कराड : येथील जवळपास चार ते पाच ऊसतोडणी मजुरांच्या खोपीतून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच नांदगाव येथील मुक्तेश्वर माळ परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  शरद…

पाटण तालुक्यात तब्बल ७० एकर उसाला भीषण आग

पाटण : तालुक्यातील खिलारवाडी येथील तब्बल ७० एकरातील ऊस भीषण आग लागल्याने खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. या आगीत १९ शेतकऱ्यांचे सात ते आठ लाखांचे नुकसान अतोनात नुकसान झाले आहे. किशोर पवार, तुकाराम पवार, रमेश पवार, सचिन नलावडे,…

वारणा कारखान्यात ऊस वजनात छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा

वारणानगर : वारणा सहकारी साखर कारखान्यात ऊस वजनात तफावत करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कारखान्यातील पन्हाळा तालुक्यातील एका ऑपरेटरवर कोडोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहील लक्ष्मण वकटे (वय २०, रा. काखे, ता. पन्हाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या ऑपरेटरचे नाव आहे.…

ऊसतोड मजुरांच्या खोपटांवर दरोडा; १२ मोबाईल लंपास

करवीर : कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील निगवे खालसा येथे चोरट्यांनी ऊसतोड मजुरांना लक्ष करत एकाच रात्रीत १२ मोबाईल चोरून नेल्‍याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.शनिवारी  (दि. २०) मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या २-३ चोरट्यांनी मजुरांच्या खोपटात घुसून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविला. एका मजुराला चाकूचा…

१०१ व्या जयंती निमित्त..

Late Appasaheb Bhosale Birth Anniversary artcile

कुशल प्रशासक, सहकार, कृषी, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील दीपस्तंभ असलेले सहकारमहर्षी स्व.जयवंतरावजी भोसले ऊर्फ अप्पासाहेब यांची २२ डिसेंबर २०२५ रोजी १०१ वी जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या उत्तुंग कार्याला अभिवादन करणारा विशेष लेख. काही व्यक्तिमत्त्वे काळाच्या चौकटीत अडकत नाहीत; ती काळाला…

पाटण तालुक्यात आगीचे तांडव! ७० एकर ऊस जळून खाक

burned Sugarcane field

सातारा : पाटण तालुक्यातील खिलारवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी आगीची एक भीषण घटना घडली. खिलारवाडी नजीकच्या तामचीवाडा शिवारात लागलेल्या या आगीत तब्बल ७० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला असून, यामुळे शेतकऱ्यांचे ८ ते १० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले…

Select Language »