सहकारी साखर कारखान्यांची संख्या दोनशेवरून शंभरवर का – अमित शाह

इथेनॉल धोरणामुळे ४० हजार कोटींचा शेतकऱ्यांना लाभ पुणे : ”इंधनामध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे ४१ हजार ५०० कोटी रूपयांचे परकीय चलन वाचले, असून त्यातील सुमारे ४० हजार ६०० कोटी रुपयांचा थेट लाभ शेतकऱ्यांना झाला आहे, अशी माहिती…