ब्लॉग

भीमा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया थांबवण्याची मागणी

कुरकुंभ – दौंड तालुक्यातील पाटस येथून भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Sahkari Sugar Facotry) 31 मार्च 2021 च्या ताळेबंदनुसार (Balance Sheet) राज्य सहकारी बँकेचे (State Bank) 14 कोटी 27 लाख 85 हजार 757 रूपये 50 पैसे कर्ज (Loan) असल्याचे दिसून…

या शेयरनी दिला वर्षभरात 440 टक्क्यांचा नफा

Renuka sugars

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारातील शुगर स्टॉक्समध्ये (Sugar Stocks) मोठी तेजी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वांत मोठ्या साखर उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या श्री रेणूका शुगर्स लिमिटेडचा शेअर गेल्या एक वर्षापासून आपल्या गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न देत आहे. या शेअरने…

मराठवाड्यातील ऊस गाळपाची जबाबदारी सोलापूर जिल्हयावर

sugarcane

सोलापूर : मराठवाडय़ात यंदा शिल्लक उसाचा प्रश्न भीषण आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाडय़ातील सर्व उसाचे गाळप हे सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांमार्फत केले जाणार असून ते पूर्ण होईपर्यंत सोलापूरचे साखर कारखाने सुरूच राहणार आहेत. देशात सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात…

छत्रपतीची ऊस गाळपात आघाडी

बारामती : बारामती येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने गेल्या 178 दिवसांमध्ये 12 लाख टन उसाचे गाळप केले आणि 13 लाख 15 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप होणार नाही तोपर्यंत कारखान्याची धुराडी बंद केली जाणार नसल्याचे…

प्रति हेक्टरी ३० टन साखर उत्पादन वाढले

sugar production

औरंगाबाद: ऊस नोंदीचे गणित फारसे चुकलेले नाही पण दोन वर्षांच्या पावसाने हेक्टरी ८५ वरून ११५ टनापर्यंत वाढलेल्या हेक्टरी उत्पादनामुळे राज्यातून ३५ लाख टन साखर अधिकची तयारी झाली,असा दावा केला जात आहे. ऊस अतिरिक्त असतानाही उत्पादकतेमुळेही साखर वाढली असल्याचे दिसून येत…

भाजपमध्ये कधीच जाणार नाही – राजू शेट्टी

Raju Shetti former MP

उस्मानाबाद : मी गेली अनेक वर्षे शरद पवारांसोबत काम करत आहे. साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझे पवारांवर आक्षेप आहेत, मात्र पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उस्मानाबादमध्ये दिली. स्वाभिमानी…

18 पैकी 7 साखर कारखान्यांचे गाळप बंद

यंदा ऊस गाळप हंगाम लांबलेला आहे. वाढत्या क्षेत्रामुळे ही अवस्था झाली आहे. आतापर्यंत मराठवाड्यातीलच (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न समोर आला होता. पण पण पश्चिम महाराष्ट्रातमध्ये अजूनही ऊस हा फडातच उभा आहे. अतिरिक्त उसाचे गाळप झाल्याशिवाय उसाचे गाळप हे बंद…

18 पैकी 7 साखर कारखान्यांचे गाळप बंद

यंदा ऊस गाळप हंगाम लांबलेला आहे. वाढत्या क्षेत्रामुळे ही अवस्था झाली आहे. आतापर्यंत मराठवाड्यातीलच (Surplus Sugarcane) अतिरिक्त उसाचा प्रश्न समोर आला होता. पण पण पश्चिम महाराष्ट्रातमध्ये अजूनही ऊस हा फडातच उभा आहे. अतिरिक्त उसाचे गाळप झाल्याशिवाय उसाचे गाळप हे बंद…

कारखान्यांना गेलेल्या जादा रकमेची वसुली

sugar mill

सांगली जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधील विजेचा दर वीज नियामक आयोगाने घटवण्याचा घाट घातला आहे. सध्याचा ६.६४ रुपये दर घटवून ५.४७ रुपये प्रतियुनिट दिला जाणार आहे. गेल्या व चालू हंगामात प्रत्यक्षात वीजदर ६.६४ रुपये मिळाला मात्र, नवे दर १…

या वर्षी प्रति हेक्टरी ३० टन साखर उत्पादन वाढले

औरंगाबाद: ऊस नोंदीचे गणित फारसे चुकलेले नाही पण दोन वर्षांच्या पावसाने हेक्टरी ८५ वरून ११५ टनापर्यंत वाढलेल्या हेक्टरी उत्पादनामुळे राज्यातून ३५ लाख टन साखर अधिकची तयारी झाली,असा दावा केला जात आहे. ऊस अतिरिक्त असतानाही उत्पादकतेमुळेही साखर वाढली असल्याचे दिसून येत…

भाजपमध्ये जाणार नाही – राजू शेट्टी

उस्मानाबाद : मी गेली अनेक वर्षे शरद पवारांसोबत काम करत आहे. साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझे पवारांवर आक्षेप आहेत, मात्र पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उस्मानाबादमध्ये दिली. स्वाभिमानी…

तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप शिल्लक

sugarcane

पुणे : यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिन्याचा कालावधी संपला तरी राज्यात तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप हे शिल्लक आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदा ही परस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस हा मराठवाड्यात शिल्लक आहे. सध्या राज्यातील…

Select Language »