Category पश्चिम महाराष्ट्र

दुष्काळमुक्त कारभारवाडीकडून साखर उद्येाग काय शिकू शकतो?

P G Medhe writes on Karbharwadi Model of Farming

भारताला साखर खूप आवडते. आपण ती खातो, पितो, इथेनॉल म्हणून जाळतो आणि तिच्याभोवती उपजीविका निर्माण करतो. ५ कोटी शेतकरी आणि १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा उद्योग असलेला ऊस हा केवळ एक पीक नाही – तो एक संस्कृती आहे. पण…

साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे : अनिल कवडे

Anil Kawade IAS

पुणे : साखर कारखाने हे निर्विवादपणे ग्रामविकासाचे केंद्रे आहेत. शेतकरी व गावे समृद्ध करण्याची संधी साखर उद्योगाला मिळाली आहे. संचालकांनी या संधीचे सोने करायला पाहिजे. कारखाना किती कोटींची उलाढाल करतो, यापेक्षा आपण किती शेतकऱ्यांचे कल्याण करतो हे मोलाचे असते. त्यामुळे…

राजगड कारखान्याला NCDC कडून ४६8 कोटींचे कर्ज मिळणार

Rajgad Sugar, Bhor

मुंबई : माजी आमदार संग्राम थोपटे अध्यक्ष असलेल्या अनंतनगर निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास राज्य शासनाने मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात…

पंचगंगा कारखाना : विरोधकांना मोठा धक्का

Panchaganga sugar ssk

कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याविरुद्ध विरोधी गटाने दाखल केलेली रिट याचिका केंद्रीय निबंधक, सहकारी संस्था, नवी दिल्ली यांनी निकालात काढली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळाला असून, तक्रारदारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अशोक देवगोंडा पाटील यांच्यासह चौघांनी…

‘यशवंत’च्या जमीन विक्रीला विरोध कायम

Yashwant sugar factory

मुंबई : थेऊर(जि. पुणे) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन विक्रीला अखेर राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली. जमीन विक्री करण्यासंदर्भातील मोठा अडथळा दूर झाल्याने कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मात्र कारखाना बचाव समितीने या निर्णयास विरोध केला…

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना *सर्वोत्कृष्ट ऊस विकास* पुरस्काराने सन्मानित

पुणे: वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोशिएशन, पुणे (विस्मा) या संस्थेचा   “सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्काराने” श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि, श्रीनाथनगर, पाटेठाण, या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री  बाबासाहेब पाटील, विस्माचे अध्यक्ष, बी. बी. ठोंबरे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे…

एआयसाठी विश्वास कारखाना देणार ६७५० रुपयांचे अनुदान

सांगली : एआय तंत्रज्ञानासाठी शासन, जिल्हा मध्यवर्ती बँक प्रत्येकी नऊ हजार, तर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढविण्यासाठी विश्वासराव नाईक साखर कारखान्यामार्फत ६७५० रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली (ता. शिराळा)…

एआयमुळे उसाच्या उत्पादनात ४० टक्क्यांची वाढ : ना. मकरंद पाटील

सातारा :  एआय तंत्रज्ञानामुळे ऊस पिकाला आवश्यक असणारा खताचा व पाण्याचा पुरवठा मिळतो. त्यामुळे अनावश्यक खर्चाचीही बचत होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही ४० टक्क्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धीमता (एआय) तंत्रज्ञानाच्या संकल्पनेला मूर्तस्वरूप…

सहकारी संस्थेचा १८०० कोटींचा शासकीय जमीन घोटाळा उघडकीस

Corruption News

‘शुगरटुडे’ने दिले होते सर्वात आधी वृत्त पुणे: एका सहकारी संस्थेचा मांजरी बुद्रुक गावातील १८०० कोटी रुपयांच्या शासकीय जमिनीचे प्रक़रण म्हणजे मोठा घोटाळा असल्याचे आता निष्पन्न होत असून, शासनाने कार्यवाहीची पावले उचलत दोषींवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. क्रांती शेतकरी संघटनेने या…

पुणे विद्यापीठात २९ ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद

State Level Sugar industry Conference at Pune

‘अर्थकारण आणि साखर उद्योगाच्या उत्कर्षाची दिशा’ यावर होणार मंथन! पुणे: महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणारी ‘राज्यस्तरीय साखर उद्योग परिषद’ शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकार…

Select Language »