Category पश्चिम महाराष्ट्र

ऊस गाळपात कृष्णा कारखान्याचा नवा विक्रम

krishna sugar Award

१९९५-९६ चा १३.७१ लाख टनांचा उच्चांक मागे टाकला सातारा : डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठी भरारी घेणाऱ्या रेठरे बु. येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये नवा गाळप विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने १४ फेब्रुवारी सकाळी…

ऊसतोड मजुरांची टोळी पुरवण्याचे आमिष; ११ जणांवर गुन्हा

सातारा : शेंद्र येथील अजिंक्यतारा कृषी औद्योगिक संस्थेची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी ११ जणांवर सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवाजी देसाई (रा. मलकापूर, ता. कराड), पोपट आप्पासाहेब पाटील (रा. वाळवा, जि. सांगली), अमोल दत्तात्रय कोळेकर,…

‘ओंकार’चा ५० लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण

१२७० कोटींची बिले शेतकरी खात्यात जमा श्रीगोंदा: ओंकार शुगर ग्रुपने चालू गाळप हंगामात ५० लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप पूर्ण केले असून, आतापर्यंत १२७० कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी ही माहिती दिली. शेतकरी जगला पाहिजे…

ट्रकची ऊसट्रॉलीला जोरदार धडक; दोन जण गंभीर

सातारा : सातारा शहरातील पोवई नाका येथे पुणे-बंगळूर महामार्गावर नुकताच भीषण अपघात झाला. उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. साताऱ्याकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी उसाची ट्रॉली पोवई नाक्याजवळ असताना, पाठीमागून येणाऱ्या ट्रकने तिला पाठीमागून धडक दिली.…

सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्काराने शेखर गायकवाड यांचा सन्मान

Shekhar Gaikwad award

पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी आणि सध्याचे ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांचा सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने नुकताच हृद्य सन्मान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत, आचार्य लोकेश मुनी इ. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान…

पुण्यात ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस परिषद २०२६’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

Indian Federation of Green Energy

पुणे : भारताच्या हरित ऊर्जा क्रांतीला नवी दिशा देण्यासाठी इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) तर्फे ६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान पुण्यातील यशदा (YASHADA) येथे “कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) परिषद २०२६” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला केंद्रीय…

कारखान्यांची घडी कशी विस्कटली?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

अपघातात ४ ऊसतोड कामगारांचा मृत्यू

पुणे : पुरंदर तालुक्यातील तोंडल येथील शेडगेवस्ती परिसरात सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. वीर-सारोळा रस्त्यावर एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये चार ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये हरीश बरडे, प्रदीप भोये, अमित चौधरी आणि मुरलीभाई महाला…

सामाजिक बांधिलकी : ‘कृष्णा’चा ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाला आधार

krishna sugar Award

कराड : पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो किलोमीटरवरून येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने मायेचा हात पुढे केला आहे. कारखान्याने आपल्या परिसरातील चार ‘साखर शाळां’मधील २६५ विद्यार्थ्यांना मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करून…

उसाच्या वाड्यावरून राडा; तरुणाचा संशयास्पद मृत्यू

कडेगाव : उसाच्या वाड्याच्या क्षुल्लक वादातून झालेल्या मारहाणीनंतर विनायक प्रभाकर ढाणे (वय ३५) या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ढाणेवाडी (ता. कडेगाव) येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. गुरुवारी (दि.…

Select Language »