श्रीनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून सुरक्षेची शपथ

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम पुणे – ‘कार्य आमचे सुरक्षित आचरणाचे. ध्येय आहे शून्य अपघातचे’ अशी घोषणा करीत श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्या सर्व कर्मचार्यांनी सुरक्षेची शपथ घेतली आहे. भारतामध्ये दरवर्षी 04 मार्च ते दि. 11 मार्च या कालावधीमध्ये औद्योगिक सुरक्षितता…












