Category पश्चिम महाराष्ट्र

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

रणजितसिंह शिंदेंच्या नेतृत्वाखाली जुन्या-नव्यांची सांगड टेंभुर्णी(पिंपळनेर ): माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात अपेक्षित असताना अखेर बिनविरोध पार पडली. एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. या विजयामुळे कारखान्यावर पुन्हा एकदा शिंदे गटाचे वर्चस्व…

कराडमध्ये उसाच्या फडात बिबट्याचा मृत्यू

उंब्रज (ता. कराड ) : कराड तालुक्यातील चरेगाव येथे उसाच्या शेतात एका बिबट्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदाशिव दबडे यांच्या ‘धारकरा मळा’ शिवारातील शेतात ऊसतोड सुरू असताना ही घटना उघडकीस आली.  बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने, त्याचा…

अजिंक्यतारा साखर कारखान्याचा ऊस वजन काटा अचूक

शासकीय पथकाचा निर्वाळा सातारा : शेंद्रे येथील अजिंक्यतारासहकारीसाखरकारखान्यातील ऊस वजन काट्यांची शासकीय भरारी पथकाने अचानक तपासणी केली. या तपासणीमध्ये कारखान्याचे सर्व वजन काटे तंतोतंतआणिअचूक असल्याचे स्पष्ट झाले असून, पथकाने तसा अधिकृत अहवाल सादर केला आहे.  तपासणीचा तपशील तपासणी पथकातील सदस्यलेखा परीक्षक अनिता अटक आणि…

ऊस गाळपात कृष्णा कारखान्याचा नवा विक्रम

krishna sugar Award

१९९५-९६ चा १३.७१ लाख टनांचा उच्चांक मागे टाकला सातारा : डॉ. सुरेशबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठी भरारी घेणाऱ्या रेठरे बु. येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये नवा गाळप विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने १४ फेब्रुवारी सकाळी…

ऊसतोड मजुरांची टोळी पुरवण्याचे आमिष; ११ जणांवर गुन्हा

सातारा : शेंद्र येथील अजिंक्यतारा कृषी औद्योगिक संस्थेची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी ११ जणांवर सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब शिवाजी देसाई (रा. मलकापूर, ता. कराड), पोपट आप्पासाहेब पाटील (रा. वाळवा, जि. सांगली), अमोल दत्तात्रय कोळेकर,…

‘ओंकार’चा ५० लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण

१२७० कोटींची बिले शेतकरी खात्यात जमा श्रीगोंदा: ओंकार शुगर ग्रुपने चालू गाळप हंगामात ५० लाख मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप पूर्ण केले असून, आतापर्यंत १२७० कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. ग्रुपचे संस्थापक बाबुराव बोत्रे पाटील यांनी ही माहिती दिली. शेतकरी जगला पाहिजे…

ट्रकची ऊसट्रॉलीला जोरदार धडक; दोन जण गंभीर

सातारा : सातारा शहरातील पोवई नाका येथे पुणे-बंगळूर महामार्गावर नुकताच भीषण अपघात झाला. उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली, ज्यामध्ये दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. साताऱ्याकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी उसाची ट्रॉली पोवई नाक्याजवळ असताना, पाठीमागून येणाऱ्या ट्रकने तिला पाठीमागून धडक दिली.…

सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्काराने शेखर गायकवाड यांचा सन्मान

Shekhar Gaikwad award

पुणे : भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त सनदी अधिकारी आणि सध्याचे ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांचा सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्काराने नुकताच हृद्य सन्मान करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत, आचार्य लोकेश मुनी इ. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान…

पुण्यात ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस परिषद २०२६’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती

Indian Federation of Green Energy

पुणे : भारताच्या हरित ऊर्जा क्रांतीला नवी दिशा देण्यासाठी इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी (IFGE) तर्फे ६ ते ८ मार्च २०२६ दरम्यान पुण्यातील यशदा (YASHADA) येथे “कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) परिषद २०२६” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला केंद्रीय…

कारखान्यांची घडी कशी विस्कटली?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

Select Language »