यशवंत कारखाना जमीन विक्रीप्रकरणी २० ऑगस्टला सुनावणी

पुणे : उरुळी कांचन थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संशयास्पद जमीन विक्रीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर २० ऑगस्ट २०२५ रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, दाखल याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने बहुतांश प्रतिवादी न्यायालयात हजर न झाल्याने कठोर…












