‘संजीवनी’च्या ऊस उत्पादकांचे आंदोलन
पणजी : संजीवनी साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण न केल्याने हताश झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चार दिवसांपासून कारखान्यावर ठिय्या आंदोलन केल्यानंतर सोमवारी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. संजीवनीच्या भवितव्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी विनंती संतप्त…