ऊस शेतीसाठी एकात्मिक प्रयत्न हवेत : कुलगुरू डॉ. पाटील
पुणे : देशाच्या कृषी विकासात ऊस पीक मोलाची भूमिका बजावते आहे. मात्र जमिनीची सुपीकता खालावल्याने सरासरी ऊस उत्पादन व साखर उताराही घटतो आहे. त्यामुळे ऊस शेतीकरिता आता एकात्मिक प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन धारवाड कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. एल.…











