Category Articles

ग्रामीण भागातील स्थलांतराला ‘ब्रेक’ लागणार!

Nirmala Seetaraman

बजेट २०२५ / कृषी : डॉ. बुधाजीराव मुळीक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच कृषी क्षेत्र प्राधान्यक्रमात अग्रस्थानी असल्याचे नमूद केले. माझे विकासाचे पहिले इंजिन कृषीक्षेत्र आहे, असे त्या म्हणाल्या. त्यापाठोपाठ ‘एमएसएमई’ , गुंतवणूक, निर्यात ही विकासाची मूलभूत क्षेत्रे जाहीर केली. कृषीला प्राधान्य…

‘विघ्नहर’ला प्रगतिपथावर नेणारे युवा नेते सत्यशीलदादा

Satyasheel dada Sherkar

चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर वाढदिवस विशेष अनेक पुरस्कार प्राप्त श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे तसेच जुन्नर तालुक्याचे कार्यवीर, युवा नेतृत्व करणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व चेअरमन श्री. सत्यशीलदादा शेरकर यांचा 12 जानेवारी रोजी वाढदिवस… यानिमित्त शुभेच्छापर विशेष लेख… ईश्वर त्वांच सदा रक्षदुपुण्यकर्मणा…

‘एआय’मुळे कृषिक्षेत्रात मोठे बद्दल

Artificial Intelligence and sugar industry

हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलीकडे विस्तारत आहे. १९५५ मध्ये एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स्) कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन मॅकॅर्थी यांनी मांडली व एआय प्रणालीचा जन्म झाला.…

साखर कारखानदारीचा 1933 पासून वेगाने विस्तार

Mangesh Titkare Article

स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर उद्योग / भाग २ ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा…

समाजसेवा परंपरेचे पाईक

Ratan Tata Birth Anniversary

उद्योजक रतन टाटा यांच्या जन्मदिनानिमित्त प्रा. नंदकुमार काकिर्डे जगभरातील सर्वसामान्य ग्राहकांसाठी दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण उत्पादन करण्यामध्ये टाटा समूह अग्रगण्य आहे. त्याचबरोबर समाजसेवेची मोठी परंपरा या उद्योगाला लाभलेली आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्यापासून सुरू झालेल्या समाजसेवेच्या परंपरेची धुरा वाहणारा…

असा टळला शेती उत्पन्नावरील आयकर

Dr. Budhajirao Mulik and Dr. Manmohan Sing

शेतकऱ्यांप्रति संवेदनशील नेता – डॉ. मनमोहन सिंग डॉ. बुधाजीराव मुळीक(प्रसिद्ध कृषितज्ज्ञ, संस्थापक – भूमाता) दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी शेतीच्या मुद्यांवर थेट चर्चा करण्याचा योग तीन वेळा जुळून आला. तेव्हा त्यांच्यातील अत्यंत संवेदनशील आणि निर्णयक्षम नेता आम्हाला दिसून…

बॉयलर बिल 2024 चा गोषवारा

W R Aher article on new Boiler Bill 2024

राज्यसभेत मांडलेले बॉयलर विधेयक, 2024बॉयलर बिल 2024 चा गोषवारा:सर्व गैर-गुन्हेगारी प्रकरणांमध्ये( Penalty’)’दंड'( नियम किंवा कायद्याचे पालन न केल्याबद्दल शिक्षा म्हणून भराव्या लागणाऱ्या ‘दंडाची रक्कम) ‘दंड(‘ fine) मध्ये बदलला. 7 पैकी 3 गुन्ह्यांना गुन्हेगार ठरवले, बॉयलरची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विधेयक बॉयलर…

डॉ. राहुल कदम यांच्या कामगिरीचा ‘बिझनेसवर्ल्ड’कडून गौरव

Dr. Rahul Kadam

नवी दिल्ली : उदगिरी शुगर अँड पॉवर लि.चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. राहुल कदम यांच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील योगदानाची प्रसिद्ध ‘बिझनेसवर्ल्ड’ या नामांकित मॅगेझीनने दखल घेतली आहे. ‘व्हीजनरी लीडर’ असा त्यांचा विशेष लेखात गौरवास्पद उल्लेख करून त्यांच्या…

2.40 लाख कोटीचा ‘टोल’!

Toll Collection

विशेष आर्थिक लेख प्रा. नंदकुमार काकिर्डे देशभरात सर्वत्र राष्ट्रीय महामार्ग उभारल्यानंतर त्याचा वापर केल्याबद्दल सर्व वाहन चालकांकडून , प्रवाशांकडून टोल वसुली केली जाते. या “”टोलधाडी” च्या माध्यमातून भारतीयांनी आजवर तब्बल 2.40 लाख कोटी रुपये मोजले आहेत. या “टोल धाडी ”…

कोणत्या साखरसम्राटांना लागला आमदारकीचा गुलाल?

sugar industry winners

भागा वरखडे ……………साखर कारखाना ताब्यात असला, की त्यातून राजकारण करता येते. विधानसभेचं दार खुलं होतं; परंतु सर्वंच साखर सम्राटांना हे दार खुलं होत नाही. काहींना कारखान्याचा कारभार घरी बसवतो, तर काहींनी कितीही काम केलं, तरीही त्यांना मतदार विधानसभेत पोचू देत…

Select Language »