Category Articles

कृषी क्षेत्राचे डिजिटायझेशन परिवर्तनकारी ठरेल

Dr. Budhajirao Mulik

डॉ. बुधाजीराव मुळीक (कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारानी सन्मानित) केंद्रीय अर्थसंकल्पात, कृषी क्षेत्रासाठी, “पब्लिक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क”, उभे करण्याची अर्थमंत्र्यांनी केलेली घोषणा खूप महत्त्वाची आहे. ते कृषीसाठीच्या योजनांचे अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरेल, असे वाटते. यासंदर्भात करण्यात आलेला पथदर्शी प्रकल्प कमालीचा यशस्वी…

गतिशील परिवर्तनवादी नेते : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Birthday wishes

महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला नवी आणि सकारात्मक दिशा देणारे तरुण नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस. यानिमित्त कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कारित आणि फाउंडेशन फेलो एएएई डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा… ! महाराष्ट्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेते स्केटिंग…

आरोग्य विमाधारकांना प्राधिकरणाचा महत्त्वपूर्ण दिलासा

health insurance article

–प्रा. नंदकुमार काकिर्डे आरोग्य विमा सेवा क्षेत्रामध्ये गेली अनेक दशके भरपूर हप्त्याचा विमा घेऊनही वाजवी सोयी सुविधा न मिळण्याचा, दप्तर दिरंगाईचा, मनस्ताप विमा धारकांना होत होता. त्यात विमा कंपन्यांची व रुग्णालयांची मनमानी विमाधारक रुग्णांना जादा भुर्दंड देणारी ठरत होती. विमा…

एमडी पॅनल परीक्षा : वाद आणि उपाय

Sameer Salgar, MD, Hutatma kisan ahir sugar

महाराष्ट्रात साखर कारखानदारी स्वातंत्र्यपूर्वकाळात म्हणजेच 1918 पासून सुरू होऊन 1930 ते 32 पासून जोर धरू लागली होती. त्याकाळी चितळे समूह, आगाशे, माळीनगर, न्यू फलटण, बेलापूर शुगर, कोल्हापूर शुगर, वालचंद नगर शुगर, सोमय्या शुगर, निरा व्हॅली शुगर्स, रावळगाव शुगर हे बोटावर…

अर्थसंकल्प : एमएसपी, इथेनॉलच्या आशेवर साखर शेअरची वाटचाल

sugar share rate

केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये एमएसपी, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंध, साखर निर्यातबंदी आदींवर सकारात्मक निर्णय होतील, अशी आशा देशातील साखर उद्योगाला आहे. त्यामुळे साखर उद्योगाच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये सध्या समाधानकारक वाटचाल सुरू आहे. मात्र एलारा सिक्युरिटीजच्या मते, आर्थिक वर्ष २५ साठी साखर…

नव्या सहकारी साखर कारखान्यांना परवाने देण्याची गरज

KHAMKAR ARTICLE

– साहेबराव खामकर संपूर्ण जगामध्ये गेल्या गाळप हंगामात एकूण १८६० लाख टन साखर उत्पादन झाले असून त्या मध्ये ब्राझील ने ४५० लाख टन साखर उत्पादन करून अग्रक्रम मिळविला आहे.तर भारताचा दुसरा क्रमांक लागत असून ३४० लाख टन साखर उत्पादन झाले…

एफआरपी देण्यात महाराष्ट्र अव्वल

Sugarcane FRP

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम अदा करण्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. एफआरपी देण्याचे प्रमाण 99.5 टक्के आहे.मागच्या हंगामात 208 साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यातील 188 साखर कारखान्यांनी एफआरपीची शंभर टक्के रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केली आहे, असे…

धोके ओळखा, कारण साखर कामगारांच्या गळ्याला बसतोय विळखा!

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचा पुढाकार, ऊसासाठी ठरणार वरदान

AI for Sugarcane Cultivation

‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय आता केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला नाही, तर या तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणात वापर सुरू झाला आहे. तसा तो शेतीमध्येही सुरू झाला आहे. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने ऊस शेतीसाठी ‘एआय’ प्रकल्प यशस्वीपणे राबवला…

‘हात धुऊन’ घेणारा ‘लीडर’

Shekhar Gaikwad ARTICLE SERIES

भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी शेखर गायकवाड (आयएएस) म्हणजे उत्तम प्रशासक, उत्तम संवादक, उत्तम निर्णय क्षमता, उत्तम निरीक्षण शक्ती, उत्तम लेखक, उत्तम विनोदबुद्धी इ. अनेक गुणांचा मिलाफ… त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकीर्दीत अनेक लोकाभिमुख कामे करताना, त्यांना काही गमतीशीर अनुभवदेखील आले.…

Select Language »