Category Articles

मल्टीफीड डिस्टीलरी – साखर उद्योगाच्या शाश्वततेकडे एक निर्णायक पाऊल

P G Medhe writes on Multi-feed Distilleries

साखर उद्योगासाठी अत्यंत निर्णायक ठरणारा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाचा निर्णय २३ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केला. आता राज्यात मल्टीफीड (Multi-Feed) डिस्टिलरींच्या स्थापनेस अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय भारत सरकारच्या जैवइंधन धोरणाशी (National Biofuel Policy)…

महाराष्ट्राला नवी दिशा देणारे नेतृत्व

Devendra Fadnavis Birthday Special

महाराष्ट्रातील राजकारणात विकासाभिमुख नेतृत्वाची ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. साखर उद्योगाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारकडे ते सातत्याने तगादा लावतात. त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे सहकारी साखर कारखान्यांची दहा हजार कोटींच्या आयकराच्या ओझ्यातून झालेली…

कसे आहेत साखर कारखानदार दादा!

Ajit Pawar Birthday Special

अजित पवार हे महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव असून, महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव आहे. त्यांनी १९८४ नंतर प्रथमच २०२५ मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत पुन्हा एकदा…

हरित हायड्रोजन : भारताची प्रगतीशील वाटचाल

GREEN HYDROGEN MISSION

–दिलीप पाटील भारत हरित हायड्रोजन क्षेत्रात जागतिक स्तरावर एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास येत आहे. उत्पादन तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण प्रगती, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि सरकार तसेच उद्योगाचा भक्कम पाठिंबा हे सर्व देशाच्या शाश्वत ऊर्जा भविष्याकडे वाटचाल दर्शवित आहे. प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम…

बलरामपूर चीनी मिल्स उभारणार देशातील पहिला बायोप्लास्टिक प्रकल्प!

Dilip Patil Article

भारत शाश्वत भविष्याकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकत असून, देशातील पहिला औद्योगिक स्तरावरील पॉलीलेक्टिक ॲसिड (PLA) बायोप्लास्टिक उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे. बलरामपूर चीनी मिल्स लिमिटेड (BCML) या प्रकल्पाचे नेतृत्व करत असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उत्तर प्रदेशातील कुंभी येथे साकारत आहे.…

एफआरपीबाबत पुढे काय : सखोल विश्लेषण

Dilip Patil on FRP

महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या ऊस दराच्या ‘एफआरपी’ (Fair and Remunerative Price) देण्यावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने एफआरपीबाबत नवीन खुलासा दिल्याने, नेमकी एफआरपी कशी दिली जावी, साखर कारखान्यांची भूमिका काय…

कचऱ्यातून संपत्ती : शाश्वततेकडे एक नवा मार्ग

P G Medhe Article On Bagasse

साखर उद्योगाच्या शाश्वततेसाठी पर्यायी उत्पन्नाचे स्रोत शोधणे आज काळाची गरज बनली आहे. कारखान्यांमध्ये ऊस गाळपानंतर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणाऱ्या बगॅससचा (bagasse) उपयोग केवळ बॉयलर इंधन किंवा खत म्हणूनच मर्यादित राहिलेला आहे. परंतु याच बगॅसचा वापर करून आशियन मशरूमचे उत्पादन केल्यास…

ग्रामीण जीवनात आली ‘गोड क्रांती’: लायबिन बनले समृद्धीचे प्रतीक

Laibin, China Sugar Industry

लायबिन, चीन (गुआंग्शी प्रांत): चीनच्या ग्रामीण भागामध्ये, विशेषतः दक्षिणेकडील गुआंग्शी झुआंग स्वायत्त प्रदेशातील लायबिन शहराने, साखर उद्योगाच्या जोरावर ग्रामीण जीवनात लक्षणीय परिवर्तन घडवले आहे. एकेकाळी विकासापासून वंचित असलेल्या या प्रदेशात आता समृद्धी आणि सुसंवाद दिसून येत आहे, ज्याचे श्रेय चीनचे…

उसाच्या चिपाडापासून बांधली शाळा: हरित स्थापत्यकलेत नवा टप्पा

School built from Sugarcane Bagasse

नवी दिल्ली : भारताच्या स्थापत्यकलेच्या क्षेत्रात रोज नवनवीन बदल घडत आहेत, आणि बांधकामाला पर्यावरणास अनुकूल बनवण्यासाठी विविध निर्माण साहित्यांवर प्रयोग केले जात आहेत. याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, उत्तर प्रदेशातील नोएडा येथे उसाच्या चिपाडापासून बनवलेल्या बांधकाम साहित्याचा वापर करून…

साखरेविना पेयांचा जोर: आरोग्य जागरुकता वाढली, पण सुरक्षेची चिंता

Sugar free drinks trend

नवी दिल्ली- भारताच्या पेय उद्योगात सध्या एक मोठा बदल दिसून येत आहे: ग्राहक आता साखरेच्या पेयांऐवजी ‘साखरेविना’ (Zero-sugar) किंवा ‘कमी साखर’ (Low-sugar) असलेल्या पर्यायांना पसंती देत आहेत. विशेषतः शहरी भागातील तरुण ग्राहक या बदलाचे नेतृत्व करत आहेत. वाढती आरोग्य जागरूकता,…

Select Language »