Category Articles

इथेनॉल: भारतीय साखर उद्योगासाठी संजीवनी आणि भविष्याची दिशा

Dilip Patil's article for SugarToday

भारतीय साखर उद्योग अनेक दशकांपासून एका दुष्टचक्रात अडकला होता: ऊसाचे विक्रमी उत्पादन, त्यामुळे होणारा साखरेचा अतिरिक्त साठा, दरांची घसरण आणि परिणामी शेतकऱ्यांची थकलेली देणी. या चक्रामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत होता आणि शेतकरी, सहकारी संस्थांपासून ते बँकांपर्यंत संपूर्ण पुरवठा…

गडकरींभोवतीच्या इथेनॉल वादाचे इंगित काय?

Analysis of allegations on Nitin Gadkari because of Ethanol Blending Program by Bhaga Warkhede

–भागा वरखडे ………….. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी हे असे एक मंत्री आहेत, की ज्यांच्याकडे नवनव्या संकल्पना असतात आणि  झोकून देऊन त्या ते राबवतात. गडकरी भाजपचे असले, तरी त्यांच्या कामामुळे ते सर्वंच पक्षात लोकप्रिय आहेत. गेल्या अडीच दशकांपूर्वी…

अडचणीच्या काळात साखर कारखान्यांनी पाळायची पथ्ये!

P G Medhe's article on Sugar industry

“साखर कारखानदारी आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना साखर कारखाने व साखर कारखान्यांचा सेवक वर्ग यांच्या एकमेकांबद्दल असलेल्या जबाबदारी बद्दलचा उहापोह ….! “        ऊसाची FRP व साखरेची MSP केंद्र शासनाकडून प्रति वर्षी जाहीर केली जाते. कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार ज्या…

साखर उद्योग क्षेत्र नवे ध्येय, नव्या दृष्टिकोनासह बदलाच्या दिशेने सज्ज

Dilip Patil's article for SugarToday

महाराष्ट्राचा सहकारी साखर उद्योग हा ग्रामीण समृद्धीचा स्तंभ आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असून आता एका परिवर्तनशील टप्प्यावर उभा आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून भारतासमोर अस्थिर बाजारभाव, हवामान बदल आणि गुंतागुंतीचे नियम असे आव्हानांचे पर्वत आहेत. तथापि,…

दुष्काळमुक्त कारभारवाडीकडून साखर उद्येाग काय शिकू शकतो?

P G Medhe writes on Karbharwadi Model of Farming

भारताला साखर खूप आवडते. आपण ती खातो, पितो, इथेनॉल म्हणून जाळतो आणि तिच्याभोवती उपजीविका निर्माण करतो. ५ कोटी शेतकरी आणि १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा उद्योग असलेला ऊस हा केवळ एक पीक नाही – तो एक संस्कृती आहे. पण…

सहकाराच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ

Mangesh Titkare writes on MCDC's 25th Anniversary

              महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सन २०२५  हे रौप्य महोत्सवी वर्ष. आज २८ ऑगस्ट 2025 रोजी महामंडळाची स्थापना होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पंचवीस वर्षांच्या काळात या संस्थेमध्ये सहकार क्षेत्रातील अनेक स्थित्यंतरे पाहिली. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख…

पुढील हंगामावर दृष्टिक्षेप : अनुकूलता आणि आव्हाने

मुद्देसूद सखोल विश्लेषण भारताच्या साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने 2024-25 हंगामात तब्बल ८.५ कोटी मेट्रिक टन ऊस गाळप केला. 2025-26 मध्ये हा आकडा तब्बल ११.१ कोटी मेट्रिक टनांवर जाण्याचा अंदाज आहे. मात्र, या प्रभावी आकड्यांआड प्रदेशनिहाय तीव्र विरोधाभास दडलेला आहे. चला तर पाहू या…

एफआरपी वाद सर्वोच्च न्यायालयात

Dilip Patil Expert Column

महाराष्ट्रातील साखर उद्योगात ज्याची नेहमी चर्चा असते तो  ऊस एफआरपी देयकांचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. राज्य सरकारने दोन हप्त्यांत एफआरपी देण्याची व्यवस्था मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, सरकारने विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल करून अंतिम निर्णय मागितला आहे. या…

साखर कारखान्यांमध्ये स्टार्टअप इनक्युबेशन केंद्रे स्थापन होणार

StartUp Incubation Centers at Sugar Mills - Dilip Patil

ग्रामीण युवकांना सक्षम करण्यासाठी आणि साखर उद्योगात नवसंवर्धनाला चालना देण्यासाठी पुणे येथील साखर आयुक्तालयाने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये स्टार्टअप इनक्युबेशन सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाला साखर आयुक्तालयाचे मार्गदर्शन आणि बेअर फुटर स्कूल फाउंडेशन (BFS) यांचा पाठिंबा आहे. यामुळे…

पर्यावरणीय,आर्थिक प्रभाव अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाचा दिवस

Biofuel Day

१० ऑगस्ट देशभरासह जगभरात जागतिक जैवइंधन दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. पारंपरिक तेलावरील वाढत्या अवलंबित्वामध्ये तीव्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या जैवइंधनाचा सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक प्रभाव अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. जैवइंधनाची सुरुवात आणि जागतिक दिनाची निर्मिती १८९३…

Select Language »