मुख्य बातम्या
आणखी महत्त्वाचे
पश्चिम महाराष्ट्र
कारखान्यांची घडी कशी विस्कटली?
साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला,…
मराठवाडा
ऊस दरासाठी वसमतमध्ये शेतकरी आक्रमक; कारखाने बंद पाडण्याचा इशारा
वसमत (हिंगोली) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अकोली ऊस परिषदेत घेतलेल्या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी वसमत तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयावर धडक मोर्चा…
विदर्भ
खासगीकरणाचा वाढता प्रभाव, सहकारी कारखान्यांपुढे आव्हान – शरद पवार
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांपुढे निर्माण झालेल्या गंभीर आव्हानाकडे लक्ष वेधले आहे. शनिवारी (दिनांक १६ ऑगस्ट, २०२५ रोजी) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना, उत्तर…
मार्केट
हॉट न्यूज

एफआरपीसाठी धोरण निश्चित करणार – सहकारमंत्री पाटील










Articles/News (English Section)










एफआरपीसाठी धोरण निश्चित करणार – सहकारमंत्री पाटील



















































