Tag sugar industry news and updates

एकरकमी एफआरपी : आता फैसला १९ नोव्हेंबरला

SUPREME COURT

नवी दिल्ली: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या गाळप झालेल्या उसाची एफआरपी एकरकमी देण्याच्या मुद्यावर येत्या १९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा फैसला होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एकरकमी एफआरपी देण्याचा निकाला दिला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे; मात्र…

साखर कारखाने वर्षभर चालायला हवेत – डॉ. यशवंत कुलकर्णी

Dr. Yashwant Kulkarni

सोलापूर – जिल्ह्यातील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी जागतिक आणि देशांतर्गत साखर बाजारातील स्थिती, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, आणि साखर उद्योगासमोरील आव्हानांवर सविस्तर प्रकाश टाकला आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर उच्च असतानाही,…

साखर एमएसपी, इथेनॉल दर वाढवा; ‘विस्मा’च्या आयुक्तांकडे महत्त्वपूर्ण मागण्या

WISMA

पुणे: राज्यातील आगामी ऊस गाळप हंगाम २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) साखर आयुक्तालयाकडे काही महत्त्वपूर्ण प्रस्ताव आणि मागण्या सादर केल्या आहेत. यंदा राज्यात उसाची स्थिती चांगली असल्याने १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरू करावा, अशी प्रमुख मागणी करतानाच,…

यशवंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने पलटी का मारली?

Yashwant sugar factory

सभासद शेतकरी संघर्ष कृती समितीचे १५ सवाल पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याचे ( थेऊर, तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील विविध देणी व कर्जासाठी जमीन विक्री प्रकरण सध्या गाजत आहे. शासनाने कारखान्याला जमीन विक्रीसाठी परवानगीही दिली आहे, या पार्श्वभूमीवर सभासद…

How Ethanol Saved the Indian Sugar Industry, and What Comes Next

Expert Dilip Patil Writes for SugarToday Magazine

Executive summary Ethanol blending turned a recurring sugar glut into a stable, long-term revenue stream for sugar mills. The policy-driven market for ethanol restored cash flow, helped clear cane arrears and created incentives for investment in distilleries. The next phase…

इथेनॉल: भारतीय साखर उद्योगासाठी संजीवनी आणि भविष्याची दिशा

Dilip Patil's article for SugarToday

भारतीय साखर उद्योग अनेक दशकांपासून एका दुष्टचक्रात अडकला होता: ऊसाचे विक्रमी उत्पादन, त्यामुळे होणारा साखरेचा अतिरिक्त साठा, दरांची घसरण आणि परिणामी शेतकऱ्यांची थकलेली देणी. या चक्रामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत होता आणि शेतकरी, सहकारी संस्थांपासून ते बँकांपर्यंत संपूर्ण पुरवठा…

हंगाम तोंडावर असताना, साखर आयुक्तालय पुन्हा पोरके

Sakhar Sankul

सहकार आयुक्तांकडे अतिरिक्त कार्यभार पुणे – ग्रामीण महाराष्ट्रात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या साखर उद्योगाकडे काणाडोळा करण्याचा सरकारचा स्वभाव जाता जात नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे; साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची सात महिन्यांतच बदली करण्यात आली आहे. आता साखर आयुक्त पदाची…

साखरेचा वापर दहा टक्क्यांनी वाढला : इस्माचा (ISMA) अभ्यास

Sugary Foods

नवी दिल्ली – इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने केलेल्या एका ताज्या अभ्यासानुसार, भारतात गेल्या पाच वर्षांत संस्थात्मक साखर वापरात तब्बल १०% वाढ झाली आहे. शीतपेये, मिठाई, बेकरी, बिस्किटे, दुग्धजन्य पदार्थ आणि इतर प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये होणारा साखरेचा…

Select Language »