ऊसउत्पादकांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय

साखर कारखानदारांना १० कोटींची बँक गॅरंटी अनिवार्य मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम म्हणजेच एफआरपी(FRP) वेळेत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत कडक आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता आजारी किंवा भाडेतत्त्वावर (Lease) चालवण्यास घेतलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाना हवा…












