ऊसतोडणीसाठी ‘शॉर्टकट’; उभ्या पिकाला आग लावल्याने आर्थिक नुकसान

पुणे: राज्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना, अनेक जिल्ह्यांत शेतात उभ्या असलेल्या उसाला आग लावून तोडणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तोडणी मजुरांनी स्वतःचे काम सोपे करण्यासाठी अवलंबलेल्या या पद्धतीमुळे मात्र शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडत आहे. नेमका प्रकार…










