Tag SugarToday articles

इंधन क्रांती: एलपीजीची जागा आता ‘इथेनॉल’ घेणार ? A report by V. K. Jain

Can Ethanol take the place of LPG in India- Read in Detail - V K Jain

भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी नवीन पर्याय! नवी दिल्ली/पुणे: भारतातील स्वयंपाकाच्या इंधनाचे चित्र येत्या काळात बदलण्याची शक्यता आहे. सध्या देशातील सुमारे ३३ कोटींहून अधिक घरांमध्ये एलपीजी (LPG) हा स्वच्छ इंधन म्हणून वापरला जातो. मात्र, वाढती जागतिक अस्थिरता आणि आयातीवरील प्रचंड खर्च यामुळे…

साखर कारखान्यांची तिजोरी रिकामी होत चाललीय : कारण साखरेची MSP

Sugarcane FRP

थकबाकी वाढत चालली : Sugar Factories owe 5000 Cr dues of FRP विक्रांत पाटील 2025-26 च्या गळीत हंगामात देशभरात साखर उत्पादनाने विक्रमी उंची गाठली असली, तरी महाराष्ट्रातील लाखो ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी अजूनही प्रतीक्षेत आहेत. इंडियन शुगर अँड…

सूर्यप्रकाशातून स्वयंपाक: “सोलर-हायड्रोजन स्टोव्ह” शक्य आहे का?

solar chulha

–दिलीप पाटील भारतातील IIT Bombay ने स्वयंपाकाच्या क्षेत्रात एक अभिनव पाऊल टाकले आहे. IIT Bombay च्या SoULS (Solar Urja through Localisation for Sustainability) उपक्रमाने Solar PV Cook-stove म्हणजेच सौर चूल विकसित केली आहे. हा DC-इंडक्शन-आधारित स्टोव्ह सौरऊर्जेवर चालतो आणि दिवसा…

उसाच्या अवशेषांपासून २-जी इथेनॉल,एसएएफ उत्पादन; तेही शून्य उत्सर्जनासह

Writer Dilip Patil, Sugar Industry Expert

दी डेक्कन शुगर टेक्नोलॉजिस्ट्स असोसिएशनच्या (डीएसटीए) वार्षिक परिषदेत, स्प्रे इंजिनिअरिंग डिव्हायसेस लिमिटेडचे (एसईडीएल) व्यवस्थापकीय संचालक श्री. विवेक वर्मा यांनी विमर्श वर्मा यांच्यासोबत लिहिलेल्या एका अत्याधुनिक शोधनिबंधावर प्रभावी सादरीकरण केले. दुसर्‍या पिढीतील इथेनॉल (२-जी) आणि शाश्वत विमान इंधनासाठी पुढील पिढीचे बायोमास…

साखर उद्योगामुळे जगभर पसरले भारतीय लोक

Mangesh Titkare's new Article Series

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

इथेनॉल निर्मितीही परवडेना…!

Bhaskar Ghule Article on Sugar Industry

मी साखर कारखाना बोलतोय -भाग १४ साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू…

कचऱ्यातून कांचन: बगॅस ठरणार बायोफ्यूएलचे भविष्य!

Dilip Patil Writes on Bioenergy opportunity for Sugar Industry

लेखक: दिलीप पाटील भारतातील साखर कारखाने सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. केवळ साखर उत्पादन करण्यापलीकडे जाऊन हे कारखाने आता अद्ययावत ‘ऊर्जा केंद्रांत’ रूपांतरित होत आहेत. अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) क्षेत्रात ही एक सुवर्णसंधी आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रवासात…

‘शुगरटुडे’च्या विशेषांकाचे नितीन गडकरी यांच्याकडून कौतुक

Nitin Gadkari and Nandkumar Sutar

पुणे : ‘शुगरटुडे’ मासिकाने गेल्या दिवाळी निमित्त प्रकाशित केलेल्या ‘शतकोत्तर सहकाराची वाटचाल’ या विशेषांकाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी कौतुक केले. या अंकामध्ये श्री. गडकरी यांचा सहकारावर सखोल चिंतन करणारा खूप उत्तम लेख आहे. पुणे…

मजुरांना गरजेच्या वस्तू मोफत देणारी *माणुसकीची भिंत!*

Shrinath Sugar's novel Social Model to help poor

SugarToday Special (शुगरटूडे विशेष ) पाटेठाण श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेला माणुसकीची भिंत हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. सध्या कडक्याच्या पडलेल्या थंडीत ऊस तोडणी वाहतूक करणार्या मजुरांसाठी निश्चितच उबदार ठरत आहे. परिसरातील शेतकरी व ऊस…

शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!

Satish Deshmukh Article on farmers suicides

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्‍या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या, आधुनिक तंत्रज्ञानाने आपले राजकीय, आर्थिक,…

Select Language »