शेतकरी झपाट्याने का कमी होतोय?

भागा वरखडे …………पाण्यासाठी एका राज्य सरकारचा शेती सन्मान पुरस्कार मिळवणारा शेतकरी आत्महत्या करतो, या घटनेचे राज्य सरकारला काहीच वाटले नाही. शेतकऱ्याच्या बहिणीने केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना कृषिप्रधान देश म्हणायला लाज वाटत नाही का, असा सवाल करताना शेतकऱ्यांवर ही वेळ…