Tag SugarToday articles

शेतकरी झपाट्याने का कमी होतोय?

Bhaga Warkhade Article

भागा वरखडे …………पाण्यासाठी एका राज्य सरकारचा शेती सन्मान पुरस्कार मिळवणारा शेतकरी आत्महत्या करतो, या घटनेचे राज्य सरकारला काहीच वाटले नाही. शेतकऱ्याच्या बहिणीने केंद्र व राज्य सरकारमधील मंत्र्यांना कृषिप्रधान देश म्हणायला लाज वाटत नाही का, असा सवाल करताना शेतकऱ्यांवर ही वेळ…

एफआरपी : हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणे योग्य ठरेल?

Highcourt on FRP

लेखक: दिलीप पाटील १७ मार्च २०२५ रोजी पारित झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. या आदेशाने राज्य सरकारच्या २१ फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयाला (GR) रद्दबातल ठरवले आहे, जो साखर कारखान्यांना ऊस उत्पादकांना…

सहकारी साखर कारखान्यांसाठी सहकार्याची गरज

Dilip S Patil

यशस्वी होण्यासाठी ठोस धोरणे, पारदर्शक करार आणि शेतकरी व ग्रामीण समुदायांच्या हिताचे संरक्षण करण्याची नितांत गरज आहे – दिलीप एस. पाटील प्रस्तावना भारतातील साखर कारखाने केवळ साखर उत्पादनाच्या पारंपरिक चौकटीत अडकून न राहता जैव-ऊर्जा केंद्र म्हणून विकसित होत आहेत. हे…

विविध क्षेत्रांमध्ये विस्तृत उपयोग

W R Aher Article

इथेनॉल, रासायनिक सूत्र C2H5OH असलेल्या एक साध्या ऑरगॅनिक केमिकलला मानवी संस्कृतीशी जोडलेला समृद्ध इतिहास आहे. इथेनॉलचा प्राचीन काळापासून अल्कोहोलिक शीतपेयांमध्ये वापर तसेच आधुनिक काळातील जैवइंधन आणि औद्योगिक सॉल्व्हंट म्हणून इथेनॉल एक अविश्वसनीय बहुउपयोगी आणि मौल्यवान केमिकल असल्याचे सिद्ध झाले आहे.…

“उच्च सुरक्षा पाट्यां”चा अगम्य तुघलकी निर्णय !

HSRP Number Plate

विशेष आर्थिक लेख (प्रा. नंदकुमार काकिर्डे)* सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सर्व वाहनांसाठी ‘उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी” बसवण्याचे आदेश एका प्रकरणात दिले होते. एक प्रकारे वाहनांचे हे “आधार कार्ड” आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रासह अनेक राज्यात सुरू झाली असून सर्व प्रकारच्या कोट्यावधी…

मंगेश तिटकारे यांचा विशेष लेख

Mangesh Titkare lekh

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

‘एआय’मुळे कृषिक्षेत्रात मोठे बद्दल

Artificial Intelligence and sugar industry

हरितक्रांतीतून देशाने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त केली असली तरी कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुध्दिमत्तेची भूमिका या शेती तंत्रांच्या पलीकडे विस्तारत आहे. १९५५ मध्ये एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स्) कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन मॅकॅर्थी यांनी मांडली व एआय प्रणालीचा जन्म झाला.…

Select Language »