Author 1

Author 1

ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करा : डॉ. नीलम गोऱ्हे

Sugarcane Cutting Labour

मुंबई ः ऊसतोड कामगार महामंडळ कार्यरत असल्याने सामाजिक न्याय विभागाने ऊसतोड कामगार महामंडळ आणि अन्य संबंधित विभागांच्या सहकार्याने सामाजिक न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली…

ऊसतोड मजुराचा केज पोलिस ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

केज : ऊस तोडणीसाठी मजूर देतो, असे सांगून वेळोवेळी पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या ऊसतोड मजुराने चक्क केज पोलिस ठाण्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुदैवाने येथील पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यास ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मोहन ढाकणे…

देशात साखर उत्पादन घटल्याने यंदा मोठी दरवाढ शक्य

sugar production increase

पुणे : निवडणुका, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे देशातील साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून यंदा दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वर्तविली आहे.…

सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे विभागात; राज्यातील १९ हजार कारखाने लाल श्रेणीत

पुणे  : राज्यातील १२ विभागांत एकूण १९ हजार ३४९ कारखाने धोकादायक लाल श्रेणीत असल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्य आर्थिक पाहणी अहवालातून उघड झाली आहे. सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे,  तर दुसऱ्या क्रमांकावर नाशिक, तर तिसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर विभागाचा…

गुऱ्हाळघरांमध्ये घातक पदार्थ जाळल्याने प्रदूषणात वाढ; ग्रामस्थांची तक्रार

Jaggary Factory

कोल्हापूर  : गुऱ्हाळघरांमध्ये सध्या उसाचा रस उकळण्यासाठी इंधन म्हणून प्लास्टिक, रबर, कुशन आणि तत्सम घातक पदार्थ जाळले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे हवेत विषारी वायू प्रदूषण निर्माण होत आहे.. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.. यापार्श्वभूमीवर…

माळेगाव कारखाना कामगारांचे आंदोलन चिघळणार

Malegaon Sugar Factory

 माळेगाव ः मागण्यांची पूर्तता न करणे, तसेच ठराविक कामगारांना केलेल्या पगारवाढीच्या निषेधार्थ माळेगाव साखर कारखाना कामगारांचे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. माळेगाव कारखाना संचालक मंडळाने फक्त ९६ कामगारांची नुकतीच पगारवाढ केली. या निर्णयाविरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याने सोमवारी…

विलास कारखान्याची निवडणूक बिनविरोध

vilas sakhkari sakhar karkhana

लातूर ः विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत सर्वच २१ संचालक बिनविरोध निवडणूक आले आहेत. प्रशासनाकडून या विजयाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.  या निवडणुकीत आ.अमित देशमुख दोन गटांतून आक्षेपानंतरही निर्विरोध आले आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या…

ऊस उत्पादकांना दिलासा! आता मिळणार एकरकमी ‘एफआरपी’

sugarcane FRP

मुंबई: एकरकमी  ‘एफआरपी’ मिळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली, त्यात हा निकाल देण्यात आला. एकरकमी ‘एफआरपी’चा कायदा पूर्ववत व्हावा, यासाठी दाखल याचिकेवर निकाल देत…

‘विघ्नहर’वर पुन्हा शेरकरांचेच वर्चस्व

Satyasheel dada Sherkar

पुणे  : देशभर नावलौकिक असलेल्या, जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत पुन्हा सत्यशीलदादा शेरकर यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यांच्या शिवनेर पॅनेलच्या तब्बल १७ जागा बिनविरोध आल्यानंतर, उर्वरित चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत स्वत: शेरकर याच्यासह चारही उमेदवार…

गाळप हंगाम ८३ दिवसांवर ; कमी उत्पादनामुळे कारखाने अडचणीत

sugarcane Crushing season

पुणे : यंदा सरासरी गाळप हंगामाचा कालावधी ८३ दिवसांवर आल्याने त्याचा विपरीत आर्थिक परिणाम सर्व कारखान्यांसाठी चिंतादायक आहे. राज्यातील २०० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हा सरासरी १४० ते १५० दिवस चालला, तरच अर्थकारण टिकणारे राहते. सुमारे ८० लाख टनांइतक्याच कमी…

Select Language »