देशात मार्च अखेर साखर उत्पादनात ५४ लाख टनांची घट

पुणे : देशात मार्चअखेर चालू वर्षीच्या ऊस गाळप अंतिम टप्प्यात २४८ लाख टन साखर उत्पादन जाळे असून ते गेल्यावर्षीच्या तुलनेत ५४ लाख टनांनी कमी आहे. साखर हंगाम सध्या अंतिम टप्यात आहे. देशभरात मार्चअखेर ४२० साखर कारखाने बंद झाले आहेत. यामध्ये…