Author 1

Author 1

ऊस वजन काट्यात येणार पारदर्शकता

Datta India Sugar

काटामारी रोखण्यासाठी शासनाकडून तज्ज्ञ समितीची स्थापना पुणे : साखर कारखान्यांकडून होणाऱ्या ऊस वजनातील फसवणुकीला (काटामारी) आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. वजन काट्यांच्या तपासणीसाठी जुन्या नियमावलीत सुधारणा करून नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी चारतज्ज्ञअधिकाऱ्यांचीसमिती स्थापन करण्यात आली आहे. बदलाचे स्वरूप आणि फायदे ऑनलाइन…

कारखान्यांच्या अडचणींबाबत सहकारमंत्र्यांची बैठक

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार प्रस्ताव पुणे : राज्यातील साखर कारखान्यांसमोरील एफआरपी (FRP) देयके आणि कर्जाच्या ओझ्याबाबत तोडगा काढण्यासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार, साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी एक सर्वसमावेशक प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाणार आहे. बैठकीतील महत्त्वाच्या…

हरियाणात ऊसउत्पादनात ३७ टक्क्यांची मोठी घट

Sugarcane co-86032

शेती वाचवण्यासाठी सरकारचा तंत्रज्ञानावर भर नवी दिल्ली/चंदीगड : हरियाणाच्या कृषी क्षेत्रातील एकेकाळचे प्रमुख पीक असलेला ऊस आता अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात आहे. राज्याच्या ऊस लागवड क्षेत्रात आणि उत्पादनात मोठी घट झाल्याने हरियाणा सरकारने आता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुदानाद्वारे(Subsidies) पुन्हा ऊस लागवडीकडे…

साखर उद्योगाला सावरण्यासाठी ‘एमएसपी’ ४२ रुपये करा : नरके

KUMBHI KASARI SSK

कोल्हापूर : “देशातील साखर कारखाने एफआरपी (FRP) आणि साखरेचे बाजारभाव यांच्यातील वाढत्या तफावतीमुळे आर्थिक कोंडीत सापडले आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर (MSP) तातडीने ४२ रुपये करावा आणि इथेनॉलच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची वाढ करावी,” अशी आग्रही मागणी कुंभी…

राज्याचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात!

sugar industry new rules

राज्यात १० कोटी टन ऊस गाळप पूर्ण; ७७ साखर कारखान्यांची धुराडी बंद पुणे: राज्यातील २०२५-२६ चा साखर हंगाम आता वेगाने समाप्तीकडे झुकत आहे. वाढीव गाळप क्षमतेमुळे अनेक जिल्ह्यांतील ऊस लवकर संपल्याने आतापर्यंत राज्यातील एकूण २१० पैकी ७७ कारखान्यांनी आपले कामकाज थांबवले…

मार्चमध्ये साखरेचे दर कडाडणार?

Sugar MSP

केंद्राकडून २२.५० लाखटनांचा कोटा जाहीर पुणे : केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी २२.५० लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा निश्चित केला आहे. मात्र, वाढता उन्हाळा आणि सण-उत्सवांमुळे वाढणाऱ्या मागणीच्या तुलनेत हा पुरवठा कमी असल्याने मार्चमध्ये साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.सध्या घाऊक…

राज्यातील ४ लाख ऊसतोड कामगारांना सरकारची भेट

Sugarcane Cutting Labour

मोफत गृहोपयोगी वस्तू आणि शिधावाटप सोलापूर/बीड: राज्यातील ऊसतोड कामगारांचे कष्टप्रद जीवन सुसह्य करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४ लाख नोंदणीकृत ऊसतोड कामगारांना सण-उत्सवासाठी मोफत शिधासंच आणि दैनंदिन वापराच्या गृहोपयोगी वस्तूंचे संच वाटप करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  योजनेचे महत्त्वाचे तपशील पहिल्या…

सोनहिरा कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी

Sonhira sugar

११० दिवसांत ९.७३ लाख टन ऊस गाळप वांगी (कडेगाव) : येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या गळीत हंगामाची सांगता झाली आहे. अवघ्या ११०दिवसांच्या कालावधीत कारखान्याने ९लाख ७३ हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप करून एक नवा टप्पा गाठला आहे. आयोजित…

विखे-पाटील कारखान्याचा ऐतिहासिक विक्रम

७६ व्या गळीत हंगामाची सांगता राहाता (अहिल्यानगर) : आशिया खंडातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचा वारसा जपणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने आपल्या ७६ व्या गळीत हंगामात एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील आणि…

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

रणजितसिंह शिंदेंच्या नेतृत्वाखाली जुन्या-नव्यांची सांगड टेंभुर्णी(पिंपळनेर ): माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत चुरशीच्या वातावरणात अपेक्षित असताना अखेर बिनविरोध पार पडली. एकूण २१ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. या विजयामुळे कारखान्यावर पुन्हा एकदा शिंदे गटाचे वर्चस्व…

Select Language »