सहकारी संस्थांच्या सभांना मुदतवाढ : सहकार आयुक्त

पुणे : राज्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक भागांत सध्या जनजीवन विस्कळित झाले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची अपरिमित हानी होवून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक गावे पुरग्रस्त परिस्थितीमुळे पाण्याखाली गेली असून, परिसरातील जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.…










