पंचसूत्री अवलंबल्यास एकरी १२५ टन उत्पादन शक्य – संजीव माने

सातारा ः ऊस लागवडीची योग्य पद्धत , माती परीक्षणनुसार रासायनिक खतांच्या मात्रा, ठिबक सिंचनांद्वारे पाणी व्यवस्थापन आणि एकात्मिक किड रोग व्यवस्थापन या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास एकरी १२५ टन ऊस उत्पादन घेणे सर्व शेतकऱ्यानाही शक्य आहे, असे प्रगतिशील विक्रमवीर शेतकरी संजीव…












