Breaking news- एफआरपीची रक्कम एकरकमी मिळणार

मुख्यमंत्र्यांची घोषणा : मुंबईत बैठक मुंबई : महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दोन टप्यातील एफआरपी रकमेचा कायदा रद्द करून एक रक्कमी एफआरपीच्या कायद्याची अमलबजावणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिली.…
‘किमान हमीभाव’वर गुरुवारी कार्यशाळा

पुणे : ‘किमान हमीभाव अनिवार्य कायदा आहे काय?’ या विषयावर गुरुवारी (१ डिसेंबर) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.ही कार्यशाळा पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात दुपारी १२ वाजता होणार आहे. एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. मोर्चाचे अध्यक्ष व्ही.…
पाकिस्तानात ऊस स्पर्धा, सरकार देणार एकरी ३० हजार

फैसलाबाद : उसाचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानमध्ये ऊस पीक स्पर्धा घेण्यात येणार असून, येत्या ४ जानेवारीपर्यंत अर्ज मागवले आहेत. तेथील कृषी विभाग एकरी ३० हजार रुपये (भारतीय चलनानुसार रुपये १० हजार) अनुदान देणार आहे. कृषी (विस्तार) विभागाच्या प्रवक्त्याने सोमवारी येथे…
बायो-बिटुमेनमुळे शेतकऱ्यांचा आता रस्ते बांधणीतही हातभार

देशभर इथेनॉल पंप बसवणार : गडकरी नागपूर : तो दिवस आता दूर नाही जेव्हा देशभरात दुचाकी, ऑटो-रिक्षा आणि कार पूर्णपणे इथेनॉलवर चालतील, असे उद्गार काढताना, ‘देशभर लवकरच इथेनॉल पंप उभे राहतील,’ घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी…
2030 पर्यंत 11,2500 लक्ष लिटर इथेनॉल आवश्यक

मिश्रण लक्ष्य पूर्ण करण्याचे मोठे आव्हान नवी दिल्ली : भारत सरकारने 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल’ मिसळण्याचे आपले लक्ष्य निश्चित केले आहे. पण ते 20 टक्के म्हणजे नेमके लिटर किती आहे? हे अर्थातच पेट्रोलच्या वापरावर अवलंबून आहे. तथापि, 2030…
वसंत साखर कारखाना लवकरच सुरू होणार

यवतमाळ – जिल्ह्यातील पोफाळी येथे स्थित वसंत साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे. यामुळे आजूबाजूच्या पाच तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. हा कारखाना खासदार हेमंत पाटील यांनी पंधरा वर्षासाठी भाडेतत्त्वावर चालवायला घेतला आहे. अशा परिस्थितीत कारखाना चालवण्यासाठी वेगवेगळ्या पदांची…
विषय फसवणुकीचा : चेअरमन, एमडींची बैठक बोलवणार : आ. शिंदे

सोलापूर : ऊस तोडणी मजूर पुरवणारे मुकादम हे वाहनमालक, शेतकऱ्याकडून लाखो रुपये उचल घेतात व मजूर पुरवठा न करता वाहन मालकाचे पैसे बुडवतात, तसेच कांही मजूर मधूनच पळून जातात यासंबंधी हे मुकदम कोणतीही जबाबदारी घेत नाहीत, अशा तक्रारी वाढल्याने त्यावर…
पिलांसाठी थांबवली ऊसतोड

पुणे : उसाच्या फडात अडकलेल्या वनमांजराच्या पिलांच्या सुरक्षेसाठी ऊसतोड थांबवून, त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना आईच्या कुशीत सोडण्यात आले. त्याबद्दल वनविभाग आणि शेतकऱ्याचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि एनजीओ वाइल्डलाइफ एसओएस यांनी संयुक्त प्रयत्नात पुणे जिल्ह्यातील हिवरे…
‘शेतीचे कायदे’ सर्वांसाठी उपयोगी पुस्तक
शेतजमीन कायद्याबाबतच्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांना उत्तरेवीकेंड विशेष पुणे : नामवंत सनदी अधिकारी शेखर गायकवाड (IAS) यांनी शेतकरी बांधवांसाठी लिहिलेले ‘शेतीचे कायदे’ हे पुस्तक सर्वांसाठी अत्यंत उपयोगी आहे. शेत जमिनीसंदर्भात आपल्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांना या पुस्तकात उत्तरे मिळतात. उदा.…



