ब्लॉग

गेवराई तालुक्यात तब्बल २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक

burned Sugarcane field

गेवराई : तालुक्यात तब्बल २० एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाल्‍याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली. यात १० शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे जवळपास ३० लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळेचे ही घटना…

साखरेचा कोटा कमी देऊनही दरात घसरण!

Sugar Production

मुंबई : नोव्हेंबर महिन्यासाठी साखरेचा कोटा कमी देऊनही ग्राहकांकडील खरेदी रोडावली आहे, त्‍यामुळे राज्‍यातील घाऊक बाजारपेठेत साखरेचे दर प्रति क्‍विंटलला ५० रुपयांनी घटल्‍याचे सांगण्यात आले. बाजारात एस ३० ग्रेड साखरेचा प्रति क्‍विंटलचा दर हा ४१५० ते ४२०० रुपयांनी घटून ४१०० ते…

शिरोळमध्ये ऊस वाहतूक रोखल्याने आंदोलकांवर गुन्हे

शिरोळ : राज्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे. मात्र, अद्याप काही कारखान्यांनी ऊसदर जाहीर न केल्‍याने, तसेच ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काही अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. शिरोळ येथील घालवाड फाटा येथे शनिवारी (दि. ८) ऊस वाहतूक रोखत शिवीगाळ…

कारची ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; एक ठार, एक गंभीर

गंगापूर : ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील धुळे जिल्ह्यालील एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गंगापूर- वैजापूर मार्गावर मांजरी पाटीजवळ गुरुवारी ( दि. ६) रात्री ८…

शॉर्टसर्किटमुळे बीड जिल्ह्यात १२ एकर ऊस जळून खाक

बीड : मराठवाड्यात दिवसेंदिवस शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीच्या घटनांत वाढ होताना दिसत आहेत. या घटना रोखण्यात मात्र महावितरण असो वा स्थानिक प्रशासनाला पूर्णतः अपयश आल्याचे बोलले जात आहे. अशीच पुन्हा एका भीषण आगीची घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर हद्दीतील आडगाव येथे…

सांगलीतील ऊस दर जाहीर करण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंतची मुदत

सांगली :  कोल्हापूरच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी ( दि. ७) जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र, यावर काहीच तोडगा निघाला नाही. अखेर ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना ५…

…अखेर ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

कर्नाटक सरकारकडून उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा बंगळूर : कर्नाटक राज्‍यात गेली आठ दिवसांपासून सुरू असलेल्‍या आंदोलनाला अखेर यश मिळाले. या आंदोलनाची दखल घेत कर्नाटक सरकारकडून ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्या उसाला ३,३०० रुपये दर देण्याची घोषणा करण्यात आली, त्‍यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी…

इथेनॉल धोरणातील अनिश्चितता, साखर उद्योगाला अडचणींच्या खाईत ढकलणार!

Article on Ethanol by Rajendra Jagtap, Baramati

भारताच्या ऊसावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, तसेच आयातीत पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करणारे केंद्र सरकारचे इथेनॉल मिश्रण धोरण (Ethanol Blending Policy) ही संकल्पना निश्चितच दूरदृष्टीपूर्ण आहे. परंतु गेल्या काही वर्षांतील धोरणात्मक अस्थिरता, बदलते निर्णय आणि प्रशासनिक विलंब यांनी या उपक्रमाला…

मी साखर कारखाना बोलतोय…

Bhaskar Ghule Article 12

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

गळीत हंगाम नव्हे, तर इक्षुदंड महोत्सव!

Sugarcane Festival by SugarToday Magazine

–नंदकुमार सुतार, मुख्य संपादक (शुगरटुडे) लांबलेला पावसाळा, लहरी पावसाने मराठवाड्यात घातलेला धुमाकूळ, सरकारची धोरणात्मक धरसोड, सुमारे २१६ कारखान्यांनी गाळपासाठी केलेले अर्ज, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी सरकारने साखर कारखान्यांवर टाकलेला भार, ऊस तोड मजुरांचा तुटवडा, गुन्हाळघरांचा वाढता जोर….. अशा पार्श्वभूमीवर यंदाचा म्हणजे…

निलंगा तालुक्यात शॉर्टसर्किटने ऊस जळाला; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

लातूर : विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसेंदिवस शॉर्टसर्किटने उभ्या ऊस पिकांना आगी लागल्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहेत. निलंगा तालुक्यातील सावरी आणि बेलकंड येथील शेतातील उभा ऊस शॉर्टसर्किटने जळाल्याची घटना घडली. यात तीन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.   पहिल्या…

युरोप व अमेरिकेतून मागणी

Agri Export opportunities for farmer - Mangesh Titkare

कृषी मालाचा जागतिक व्यापार करारामध्ये सन 1993 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सन 1995 पासून करण्यात आली आहे. कृषी मालाकरीता जागतिक बाजारपेठ खुली झाल्यानंतर विविध देशांना कृषीमाल निर्यातीसाठी प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. वाढत्या कृषीमाल निर्यातीबरोबरच त्याची गुणवत्ता, कीड, रोगापासून  मुक्तता, पिकावरील…

Select Language »