ब्लॉग

पेनगंगा साखर कारखान्यात थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

बुलढाणा : 2500 मे.टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या अत्याधुनिक पेनगंगा साखर कारखान्यात खालील पदे त्वरित भरावयाची आहेत. त्यासाठी अनुभवी व पात्र इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता, अनुभव व पगार दाखल्यांसह कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00…

गंगामाऊली शुगरमध्ये कायम हंगामी पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

बीड : गंगामाऊली शुगर या खासगी तत्त्वावरील साखर कारखान्यात खालील कायम हंगामी सेवेच्या रिक्त पदांच्या जागा त्वरित भरावयाची आहेत. सदर पदांसाठी प्रत्यक्ष पदावर ०४ ते ०५ वर्षे काम केलेल्या इच्छुक, पात्र व अनुभवी उमेदवारांनी आपली शैक्षणिक पात्रता, प्रत्यक्ष कामाचा अनूभव,…

त्या साखर कारखान्यांना भरावा लागणार कोट्यवधींचा दंड?

sugar industry new rules

पुणे : गाळप हंगामाबाबतचा शासकीय आदेश डावलणाऱ्या राज्यातील साखर कारखान्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली असून, संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे.…

..अन्यथा कारखानदारांच्या घरासमोर कांठाळ्या आंदोलन

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गतवर्षीच्या थकलेल्या एफआरपी आणि ऊस दर जाहीर करण्याबाबत स्थानिक शेतकरी संघटना आणि प्रशासनाने तसेच साखर आयुक्तांनी वारंवार सूचना देउनही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार मात्र शेतऱ्यांना केराची टोपली दाखवताना दिसत आहे. यंदाचा हंगाम शासनाचे नियम व अटी…

वारसा डळमळला …

कलीयुगी काळवेळ  बदलला|मानवाच्या बुद्धीला पडली छिद्र||त्याने मानवी  विचार बदलला|पण नाही बदलले  सुर्य चंद्र||१|| खिसा रिकामा पण  ऐट जोमानं|पाहुण्यांनी  भरेघरआनंदानं||काका,मामा, दादा,नाना यांना मान| मावशीसह,सगळ्यांचा  सन्मान||२|| होती पोरं लाडाची एक समान|भाऊ भाऊ दिसती रामलक्ष्मण||सगळेआजोबांचे वारसदार|घरीदारी होते एकच चुल्हाण||३|| चटणी भाकरी न कांदा लसूण|खायचे, तयांना हेच  पकवान|| येत नसे थकवा…

१७० कारखान्यांचे गाळप सुरू, ४३ कारखान्यांचे परवाने लटकले

Dr. Sanjay Kolte with SugarToday Chief Editor Nandkumar Sutar

पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगामाची सुरुवात १ नोव्हेंबर पासून झाली असली, तरी ४३ साखर कारखान्यांना अद्याप गाळप परवाने मिळण्यामध्ये अनेक अडचणी आहेत, मात्र १७० साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात सुरू आहे. गत हंगामापेक्षा सुमारे २० ते २२ टक्के अधिक…

सांगलीतील तब्बल ५० एकर ऊस जळून खाक

सांगली :  पलुस तालुक्यातील किर्लोस्करवाडी परिसरातील बुर्ली येथे एका शेतकऱ्याचा तब्बल ५० एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत शेतकऱ्याची प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. येथील नलवडे मळा परिसरात बुधवारी दुपारी सुमारास अडीच वाजता उसाच्या शेताला अचानक…

उत्तम गळीत हंगामासाठी भास्कर घुले यांची ७२ कि.मी.ची पायी वारी

Bhaskar Ghule in Alandi Wari

पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचा ऊस गळीत हंगाम उत्तम जावा, या उद्देशाने या क्षेत्रामध्ये गेली ३७ वर्षे झोकून देऊन काम करणाऱ्या एका झपाटलेल्या व्यक्तीने ७२ किलोमीटरची पायी वारी केली. हे व्यक्तिमत्त्व आहे- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.…

शेतकरीहितासाठी कारखाना सुरू झाल्याचे समाधान : पंकजा मुंडे

Pankaja munde

परळी वैजनाथ : शेतकरी हितासाठी आता कारखाना सुरू झाला आहे. याचे समाधान मानत ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेडच्या रूपाने वैद्यनाथ साखर कारखान्याचा पुनर्जन्मच झाल्याची भावना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. ओंकार शुगर…

मंडलिक कारखाना उसाला देणार ३५०० चा दर

Mandlik sugar result

कोल्हापूर  ः हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना सन 2025-26 गळीत हंगामाकरिता येणाऱ्या उसाला प्रति मे.टन रु. 3500 रुपये दर देणार आहे. पहिला हप्ता म्हणून रुपये 3410 रुपये देण्यात येणार असून उर्वरित रक्कम हंगाम समाप्तीनंतर देणार असल्याची…

आता साखर उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार

अहिल्यादेवी नगर/सुखदेव फुलारी महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र राज्यातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहनपरपारितोषिक योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र शासन, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि.१२ नोव्हेंबर रोजी  शासन निर्णय जारी केला असून त्यात म्हंटले आहे…

…तरच साखर उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल होईल : मंत्री गडकरी

Nitin Gadkari

लातूर : ऊस उत्पादक शेतकऱ्याने कमीत-कमी पाणी, खत आणिउत्पादन खर्च यातून अधिक उत्पादन मिळवले पाहिजे. शेती हे एक विज्ञान आहे. उद्योग केवळ साखरेपुरता मर्यादित राहू न देता इथेनॉल, इंधन आणि हवाई इंधन याकडे कारखानदारांनी लक्ष दिले पाहिजे. शेतकरी ऊर्जादाता बनल्याशिवाय…

Select Language »