Category मराठवाडा

चौकशीआधी 49 साखर कारखाने ताब्यात द्या

manikrao jadhav

माणिकराव जाधव यांची मागणी औरंगाबाद : राज्य शासनाने २५ हजार कोटींच्या साखर कारखान्याच्या गैरव्यवहारप्रकरणी फेरचौकशीचा निर्णय घेतला आहे. मात्र आधी खासगी संस्थांना विकलेले ४९ साखर कारखाने शासनाने शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावे, या घोटाळ्यास जबाबदार शरद पवार, अजित पवारांसह गुन्हा दाखल असलेल्या…

निर्यातीचे धोरण ठरवण्यासाठी केंद्राशी चर्चा : सावे

sambhaji raje sugar

औरंगाबाद : साखर निर्यातीमुळे कारखानादारांना आणि पर्यायाने ऊस उत्पादनकांना चांगला लाभ होतो, त्यामुळे साखरेचे निर्यात धोरण ठरवण्यासाठी लवकरच केंद्र सरकारशी बोलणी करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री अतुल सावे यांनी दिली चित्तेपिंपळगाव येथे छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग समूहाच्या २२ व्या गळीत…

भाऊराव चव्हाण कारखान्याची निवडणूक बिनविरोध

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेरच्या क्षणी बिनविरोध झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी भूमिका…

किल्लारी कारखाना : व्यवस्थापन समितीच्या कामाची चौकशी

औसा : तालुक्यातील किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर असलेल्या व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळातील कामाची चौकशी होणार असून सन २०२० – २१ या काळातील लेखापरीक्षण अहवालात अनेक गंभीर दोष असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व कारभाराच्या चौकशीचे आदेश नांदेडच्या प्रादेशिक…

32 कारखान्यांचे गाळप सुरूच

औरंगाबाद : राज्यात अद्यापही 15 लाख टनांच्यावर उसाचे गाळप बाकी आहे. . मराठवाडा, सोलापूर, उस्मानाबाद यासह अन्य भागात उसाच्या तोडी सुरू आहेत. (Sugar Factory) यातील मराठवाड्यात उसाच्या तोडीना वेग आल्याने जवळजवळ 50 टक्के कारखान्यांचा गाळप हंगाप संपुष्टात आला आहे. तेथील…

वाहतूक आणि साखर घट उतारा अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यात यंदा मराठवाडय़ात मोठय़ाप्रमाणात ऊस शिल्लक राहण्याचे संकट निर्माण झाले असून या भागातील ऊस अन्य भागात नेऊन गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांना येत्या १ मेपासून वाहतूक आणि साखर घट उतारा अनुदान देण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.…

भाजपमध्ये कधीच जाणार नाही – राजू शेट्टी

Raju Shetti former MP

उस्मानाबाद : मी गेली अनेक वर्षे शरद पवारांसोबत काम करत आहे. साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझे पवारांवर आक्षेप आहेत, मात्र पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उस्मानाबादमध्ये दिली. स्वाभिमानी…

तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप शिल्लक

sugarcane

पुणे : यंदाचा गाळप हंगाम सुरु होऊन 6 महिन्याचा कालावधी संपला तरी राज्यात तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप हे शिल्लक आहे. उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे यंदा ही परस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस हा मराठवाड्यात शिल्लक आहे. सध्या राज्यातील…

पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडेंचा प्रतिहल्ला

बीड जिल्ह्यात एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परभणी, 11 एप्रिल : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात. आज बीड जिल्ह्यातील परळी तालुका…

दादा – ताई कलगीतुरा

राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा थेट सामना अनेकदा पाहायला मिळतो. मात्र, राज्य स्तरावरील या सामन्यांमध्ये देखील स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांवरून रंगणारा कलगीतुरा देखील चांगलाच चर्चेत राहातो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि भाजपा नेत्या पंकजा ताई मुंडे यांच्यामध्ये बीडमधील साखर कारखान्यांच्या…

Select Language »