Category विदर्भ

२५ हजार कोटींच्या कथित MSC बँक प्रकरणातील अनेक वळणे

MSC Bank Scam - Many Twists and Turns

प्रकरण राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजलेले होते. शिवसेनेचे आनंदराव आडसूळ, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, काँग्रेसचे दिलीपराव देशमुख व मदन पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ईश्वरलाल जैन आणि राजेंद्र शिंगणे यांचाही आरोपींमध्ये समावेश होता.

इथेनॉल घरात, पण इंधनासाठी बाहेर वरात!

Dilip Patil writes on War and Energy Security of India

कस्तुरी मृगाची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे. सुगंधी कस्तुरी आपल्या शरीरात असताना, मृग त्याच्या शोधात जंगलभर फिरत असते. तसाच काहीसा प्रकार सरकारच्या बाबतीत होत आहे. इथेनॉल हे पर्यायी इंधन घरात (देशात) मुबलक असताना, त्याच्या विनियोगाचे योग्य धोरण निश्चित करण्याऐवजी जीवाश्म…

इथेनॉल निर्मितीही परवडेना…!

Bhaskar Ghule Article on Sugar Industry

मी साखर कारखाना बोलतोय -भाग १४ साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू…

97.5 लाख मे. टन साखर उत्पादन

Sugar Market Report

१३८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला पुणे : महाराष्ट्रात २०२५–२६ ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून २१० साखर कारखान्यांपैकी १३८ कारखान्यांचा गाळप हंगाम उरकला आहे. साखर आयुक्तालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण साखर उत्पादन ९७५.२२ लाख क्विंटल म्हणजेच…

‘शुगरटुडे’च्या विशेषांकाचे नितीन गडकरी यांच्याकडून कौतुक

Nitin Gadkari and Nandkumar Sutar

पुणे : ‘शुगरटुडे’ मासिकाने गेल्या दिवाळी निमित्त प्रकाशित केलेल्या ‘शतकोत्तर सहकाराची वाटचाल’ या विशेषांकाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी कौतुक केले. या अंकामध्ये श्री. गडकरी यांचा सहकारावर सखोल चिंतन करणारा खूप उत्तम लेख आहे. पुणे…

साखर कारखान्यांचे ‘मल्टीफीड’ स्वप्न आणि वास्तव!

Writer Dilip Patil, Sugar Industry Expert

–दिलीप पाटील सध्या साखर कारखान्यांच्या मल्टिफीड डिस्टिलरी (Multifeed Distillery) बाबत अनेक बातम्या येत आहेत, पण त्यामागचे ग्राउंड रिअ‍ॅलिटी मात्र वेगळीच दिसतेय. त्याबाबत काही महत्त्वाचे मुद्दे: कागदावर प्रगती, जमिनीवर शांतता:केंद्राच्या व्याज अनुदान योजनेसाठी महाराष्ट्रातील ६३ सहकारी कारखान्यांनी मंजुरी घेतली असली, तरी…

शेतकरी आत्महत्यांचे मुख्य कारण ‘आयात-निर्यात’ धोरण!

Satish Deshmukh Article on farmers suicides

भारत हा भौगोलिकदृष्ट्या, अमाप भूसंपदा व हवामान अनुकूल कृषिप्रधान देश आहे. दुसर्‍या देशांवर सत्ता गाजवण्याचे अनेक मार्ग आहेत. साम्राज्यवाद ही एक व्यापक संकल्पना आहे, ज्यामध्ये एक शक्तिशाली राष्ट्र इतर राष्ट्रांवर युद्ध सामुग्रीच्या जोरावर, आर्थिक ताकदीच्या, आधुनिक तंत्रज्ञानाने आपले राजकीय, आर्थिक,…

साखरेची ICUMSA- ग्रेड

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि…

बायो सीएनजी करसवलत : साखर उद्योगासाठी मोठा दिलासा

Dilip Patil Expert Column

-दिलीप पाटील केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सरकारने बायोगॅसपासून तयार होणाऱ्या CNG (बायो-CBG) संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बायोगॅस-मिश्रित CNG वर उत्पादन शुल्क (कर) मोजताना बायोगॅसचा भाग पूर्णपणे वगळण्यात आला आहे. हा निर्णय साखर उद्योग, शेतकरी आणि पर्यावरण या…

व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अन् प्रशासनाच्या हाराकिरीमुळे साखर कामगारांचे बळी

केवळ अपघात किंवा दुर्घटना नव्हे, तर एक मानवी शोकांतिका – विक्रांत पाटील बेळगावी जिल्ह्यातील इनामदार शुगर वर्क्समध्ये आठ कामगारांचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर सुरक्षेच्या नियमांना पायदळी तुडवून घडवून आणलेले एक टाळता येण्याजोगे हत्याकांड होते. या दुर्घटनेने अनेक कुटुंबे उध्वस्त…

Select Language »