Category विदर्भ

एफआरपीबाबत पुढे काय : सखोल विश्लेषण

Dilip Patil on FRP

महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या ऊस दराच्या ‘एफआरपी’ (Fair and Remunerative Price) देण्यावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने एफआरपीबाबत नवीन खुलासा दिल्याने, नेमकी एफआरपी कशी दिली जावी, साखर कारखान्यांची भूमिका काय…

एफआरपी दर संबंधित हंगामातील साखर उताऱ्याशीच निगडित : केंद्र सरकार

FRP of sugarcane

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना उसाचे बिले ‘एफआरपी’नुसार देताना, साखर कारखान्यांनी ते संबंधित वर्षातील गाळप हंगामातील साखर उताऱ्यावरच निश्चित करावे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या कृषी विभागाने दिले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, याविषयी संभ्रम आहे. कारण हंगामात सुरुवातीच्या काळात साखर…

बगॅस आधारित पर्यावरणपूरक टेबलवेअर : कचऱ्यापासून संपत्ती

P G Medhe Article

पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहकवादाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या जगात, उद्योग कचऱ्याची पुनर्कल्पना ओझे म्हणून नव्हे तर एक मौल्यवान संसाधन म्हणून करत आहेत. साखर कारखान्यांसाठी, बगॅस – एकेकाळी कमी किमतीचे उप-उत्पादन मानले जाणारे – आता उच्च-मागणी, १००% कंपोस्टेबल टेबलवेअरमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.…

साखर कारखान्यांनी कर्ज बुडविल्यास संचालकांवर जप्तीची कारवाई

sugar industry new rules

राज्य सरकारचा निर्णय मुंबई : राज्य सरकार ज्या साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी राहिले आहे, त्या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केली नाही, तर त्यास संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळास जबाबदार धरले जाईल. तसेच कर्जाची परतफेड केली नाही, तर संचालक मंडळ बरखास्त करून, त्यांच्या…

१४% साखर उतारा देणारे नवीन ऊस वाण : गडकरी

Nitin Gadkari

नागपूर : ब्राझीलने विकसित केलेल्या नवीन ऊस वाणामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला २५,००० कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, १४ टक्के साखर रिकव्हरी दर असलेल्या नवीन ऊस वाणाच्या…

साखर क्षेत्रासाठी -व्हीजन 2047- : आयुक्त सिद्धराम सालिमठ

Sugar Sector Vision 2047 meeting Pune

पुणे : महाराष्ट्राच्या साखर क्षेत्रासाठी ‘व्हीजन २०४७’ तयार करण्याचा विडा साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी उचलला आहे. उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने हा एक सविस्तर दस्तऐवज असेल. महाराष्ट्रातील साखर क्षेत्राकरिता आम्ही ‘व्हीजन २०४७’ तयार करत आहोत. ऊस उत्पादकता वाढवणे आणि उपपदार्थांची मूल्यवृद्धी…

आता ऊस (नियंत्रण) आदेशाचाही आढावा घ्या : राष्ट्रीय साखर महासंघ

NFCSF Press Release

साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ चे NFCSF कडून स्वागत, साखरेची एमएसपी ४० रू. करण्याची मागणी देशात ९१ हजार कोटींची ऊस देयके अदा नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) भारत सरकारच्या साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ च्या अधिसूचनेचे स्वागत करताना,…

५०० टीसीडी क्षमतेची गुऱ्हाळघरेही नियंत्रणाखाली

Jaggary Industry

मुंबई : नव्या साखर नियंत्रण आदेशात साखर आणि उप उत्पादनांची स्पष्ट व्याख्या केल्यामुळे, राज्यातील मोठी गुऱ्हाळघरेदेखील सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली आली आहेत. त्याचबरोबर या गुऱ्हाळघरांसाठी एफआरपी बंधनकारक झाला आहे. ५०० टीसीडी आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या गुऱ्हाळांना नवा नियंत्रण आदेश लागू झाला…

कळमनुरी तालुक्यात २० गुंठ्यातील उसाला आग

कळमनुरी : तालुक्यातील वरूड शिवारात लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचा २० गुंठ्यांतील ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली. या आगीत एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वरूड येथील शेतकरी भिकू नाना आडे यांनी गट क्रमांक ८ मधील २० गुंठ्यांत रसवंती…

शिरपूर साखर कारखाना कार्यरत होणार

Shripur sugar factory

शिरपूर : तालुक्यातील शिरपूर साखर कारखाना लवकरच पुन्हा कार्यरत होणार, यासाठी माँ रेवा शुगर्स कंपनीसोबत २० वर्षांचा करार केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन माधवराव पाटील यांनी दिली. याबाबत सर्व सभासदांची मान्यता घेऊनच निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. यासोबतच…

Select Language »