Category विदर्भ

खासगीकरणाचा वाढता प्रभाव, सहकारी कारखान्यांपुढे आव्हान – शरद पवार

Sharad Pawar

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांपुढे निर्माण झालेल्या गंभीर आव्हानाकडे लक्ष वेधले आहे. शनिवारी (दिनांक १६ ऑगस्ट, २०२५ रोजी) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना, उत्तर प्रदेशातील वाढती साखर उत्पादन क्षमता…

बांबूला उसाएवढा भाव मिळेल: नितीन गडकरी

Nitin Gadakari at Praj Pune

कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पुण्यात जैवइंधन दिनानिमित्त आयोजित ‘बायोव्हर्स’ कार्यक्रमात बोलताना, भविष्यात बांबूला उसाप्रमाणे चांगला भाव मिळेल असे भाकीत केले. देशाची जीवाश्म इंधनावरील आयात शून्यावर आणण्याचा आणि कृषी क्षेत्राचा…

फणसाला मद्याचा इफेक्ट, ब्रेथ ॲनालायझर चाचणीत धक्का!

Jackfruit Breath Analyser Test

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये एक अत्यंत विचित्र आणि अनपेक्षित घटना समोर आली आहे, जिथे केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (KSRTC) अनेक चालक दारू न पिताही ‘ब्रेथलायझर’ चाचणीत नापास झाले. यामागे दारू नसून, चक्क फणस (Jackfruit) हे कारण ठरले, ही बाब अनेकांसाठी…

हरित हायड्रोजन : भारताची प्रगतीशील वाटचाल

GREEN HYDROGEN MISSION

–दिलीप पाटील भारत हरित हायड्रोजन क्षेत्रात जागतिक स्तरावर एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून उदयास येत आहे. उत्पादन तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण प्रगती, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि सरकार तसेच उद्योगाचा भक्कम पाठिंबा हे सर्व देशाच्या शाश्वत ऊर्जा भविष्याकडे वाटचाल दर्शवित आहे. प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम…

एफआरपीबाबत पुढे काय : सखोल विश्लेषण

Dilip Patil on FRP

महाराष्ट्रातील साखर उद्योगासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या ऊस दराच्या ‘एफआरपी’ (Fair and Remunerative Price) देण्यावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने एफआरपीबाबत नवीन खुलासा दिल्याने, नेमकी एफआरपी कशी दिली जावी, साखर कारखान्यांची भूमिका काय…

एफआरपी दर संबंधित हंगामातील साखर उताऱ्याशीच निगडित : केंद्र सरकार

FRP of sugarcane

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना उसाचे बिले ‘एफआरपी’नुसार देताना, साखर कारखान्यांनी ते संबंधित वर्षातील गाळप हंगामातील साखर उताऱ्यावरच निश्चित करावे, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या कृषी विभागाने दिले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार, याविषयी संभ्रम आहे. कारण हंगामात सुरुवातीच्या काळात साखर…

बगॅस आधारित पर्यावरणपूरक टेबलवेअर : कचऱ्यापासून संपत्ती

P G Medhe Article

पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहकवादाकडे वेगाने वाटचाल करणाऱ्या जगात, उद्योग कचऱ्याची पुनर्कल्पना ओझे म्हणून नव्हे तर एक मौल्यवान संसाधन म्हणून करत आहेत. साखर कारखान्यांसाठी, बगॅस – एकेकाळी कमी किमतीचे उप-उत्पादन मानले जाणारे – आता उच्च-मागणी, १००% कंपोस्टेबल टेबलवेअरमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.…

साखर कारखान्यांनी कर्ज बुडविल्यास संचालकांवर जप्तीची कारवाई

sugar industry new rules

राज्य सरकारचा निर्णय मुंबई : राज्य सरकार ज्या साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी राहिले आहे, त्या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केली नाही, तर त्यास संबंधित कारखान्यांच्या संचालक मंडळास जबाबदार धरले जाईल. तसेच कर्जाची परतफेड केली नाही, तर संचालक मंडळ बरखास्त करून, त्यांच्या…

१४% साखर उतारा देणारे नवीन ऊस वाण : गडकरी

Nitin Gadkari

नागपूर : ब्राझीलने विकसित केलेल्या नवीन ऊस वाणामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला २५,००० कोटी रुपयांचा फायदा होऊ शकतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, १४ टक्के साखर रिकव्हरी दर असलेल्या नवीन ऊस वाणाच्या…

साखर क्षेत्रासाठी -व्हीजन 2047- : आयुक्त सिद्धराम सालिमठ

Sugar Sector Vision 2047 meeting Pune

पुणे : महाराष्ट्राच्या साखर क्षेत्रासाठी ‘व्हीजन २०४७’ तयार करण्याचा विडा साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांनी उचलला आहे. उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने हा एक सविस्तर दस्तऐवज असेल. महाराष्ट्रातील साखर क्षेत्राकरिता आम्ही ‘व्हीजन २०४७’ तयार करत आहोत. ऊस उत्पादकता वाढवणे आणि उपपदार्थांची मूल्यवृद्धी…

Select Language »