Category Govt Decisions & Policies

एफआरपी वाद सर्वोच्च न्यायालयात

Dilip Patil Expert Column

महाराष्ट्रातील साखर उद्योगात ज्याची नेहमी चर्चा असते तो  ऊस एफआरपी देयकांचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. राज्य सरकारने दोन हप्त्यांत एफआरपी देण्याची व्यवस्था मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर, सरकारने विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल करून अंतिम निर्णय मागितला आहे. या…

साखरेची एमएसपी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू : सहकारमंत्री पाटील यांचे सुतोवाच

Wisma Conference Pune

बायप्रॉडक्टसाठी नवे धोरण आणणार : महाराष्ट्राच्या सहकारी क्षेत्राच्या विकासावर भर: मराठवाडा, विदर्भ, खानदेशात सहकारी चळवळ रुजविण्याचे आवाहन! पुणे – साखरेची किमान विक्री किंमत काही वर्षांपासून वाढलेली नाही, हा विषय आमच्या अख्त्यारित नसला, तरी आमची केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. आमचे…

आरआरसी इफेक्ट : माजी मंत्र्यांच्या कारखान्याने घाईने भरली थकबाकी

Siddharam Salimath IAS

१६ कारखान्यांनी भरली थकबाकी, अद्याप ११७ कोटींहून अधिक थकबाकी शिल्लक! पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित एक महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) थकबाकीसाठी महसूल वसुली प्रमाणपत्र…

६४ कारखान्यांकडे ३८७ कोटींची एफआरपी थकबाकी

FRP of sugarcane

पुणे: महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तालयाने ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या आकडेवारीवर आधारित प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, शेतकऱ्यांची एकूण ३८७ कोटी रुपयांची एफआरपी थकबाकी असून, ६४ साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे दिलेले नाहीत. एकूण एफआरपी थकबाकी आणि थकबाकीदार कारखाने: साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार,…

बांबूला उसाएवढा भाव मिळेल: नितीन गडकरी

Nitin Gadakari at Praj Pune

कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास अशक्य पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी पुण्यात जैवइंधन दिनानिमित्त आयोजित ‘बायोव्हर्स’ कार्यक्रमात बोलताना, भविष्यात बांबूला उसाप्रमाणे चांगला भाव मिळेल असे भाकीत केले. देशाची जीवाश्म इंधनावरील आयात शून्यावर आणण्याचा आणि कृषी क्षेत्राचा…

जैवइंधन ग्रामीण समृद्धी आणि ऊर्जा सुरक्षेची गुरुकिल्ली – संजीव चोप्रा

Sanjeev Chopra Speaking at SIAM

५० लाख टन फोर्टिफाईड तांदूळ इथेनॉल उत्पादनासाठी उपलब्ध करणार नवी दिल्ली : केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी जैवइंधनांना केवळ वाहतूक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे साधन न मानता, ग्रामीण समृद्धी, कृषी मूल्य निर्मिती आणि ऊर्जा…

कृषी बाबत मोदी अमेरिकेशी कधीच तडजोड करणार नाहीत : डॉ. सुरेश प्रभू

Suresh Prabhu says, Modi will not compromise with USA on Agriculture

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकरी, दुग्धव्यवसाय आणि कृषी क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर अमेरिकेशी कोणतीही तडजोड करणार नाहीत, असा ठाम विश्वास माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला . डॉ. प्रभू यांनी आपल्या या ठाम मतामागील कारण…

पर्यावरणीय,आर्थिक प्रभाव अधोरेखित करण्यासाठी महत्त्वाचा दिवस

Biofuel Day

१० ऑगस्ट देशभरासह जगभरात जागतिक जैवइंधन दिन उत्साहाने साजरा केला जात आहे. पारंपरिक तेलावरील वाढत्या अवलंबित्वामध्ये तीव्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या जैवइंधनाचा सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक प्रभाव अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. जैवइंधनाची सुरुवात आणि जागतिक दिनाची निर्मिती १८९३…

साखर उत्पादन ३४९ लाख टनांवर जाण्याचा अंदाज

Sugar JUTE BAG

नवी दिल्ली: देशात उसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने, आगामी हंगाम २०२५-२६ मध्ये साखर उत्पादन १८ टक्क्यांनी वाढून ३४९ लाख टन होऊ शकते, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) या खासगी साखर उद्योगाच्या शिखर संस्थेने व्यक्त केला आहे. नुकत्याच पार…

उपपदार्थ उद्योगात २८००० कोटींची गुंतवणूक अपेक्षित

Ajit Pawar at Sakhar Sankul Meeting

पुणे: राज्याच्या नवीन जैवइंधन आणि जैव ऊर्जा निर्मिती धोरणातून साखर उद्योगाला मोठे ‘बुस्टर’ मिळणार असून, या अंतर्गत पुढील पाच वर्षांत ऊसापासूनच्या उपपदार्थांच्या उत्पादनासाठी सुमारे २८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी राज्य सरकार पुढील पाच वर्षांसाठी सुमारे…

Select Language »