Category Govt Decisions & Policies

एकरकमी एफआरपीसाठी कायदा

Raju Shetti at Varsha

राजू शेट्टी यांची माहिती मुंबई : येत्या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना करून, दोन टप्यातील एफआरपीचा कायदा मागे घेऊन एफआरपी एक टप्प्यात करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…

‘सिद्धेश्वर’च्या चिमणीचा अखेर बळी गेला!

Siddheshwar chimney

सोलापूर : श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा वाद बळावला आणि पुढे राजकीय वळणे घेत, अखेर चिमणीचा बळी गेला. चिमणी तर जमिनीवर आली, आता विमाने कधी उडणार याची प्रतीक्षा राहणार आहे. या साऱ्या प्रकरणात मध्यम मार्ग काढण्याचा किंवा नवा उपाय शोधण्याचा…

हवाई अंतर अट शिथिल करण्याबाबत समिती

sugar factory

मुंबई, दि.१५:- साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री…

शेतकरी कंपन्यांकडून इथेनॉल निर्मितीसाठी धोरण आणणार

Ethanol

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय मुंबई :- शेतकरी कंपन्यांना (एफपीओ) इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देण्याबाबत उद्योग विभागाकडून धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील शेतकरी, ऊस वाहतूकदार तसेच सरपंच परिषद यांच्या विविध मागण्यांबाबत…

योग्य नियोजन केल्यास ‘शून्य टक्के मिल बंद तास’ शक्य : आहेर

W R Aher at Shri Shri sugar

सांगली : साखर उद्योगातील मान्यवर सल्लागार आणि डीएसटीए पुणेचे संचालक श्री. वा. र. आहेर यांचे “एकच ध्यास, एकच ध्यास, शून्य टक्के मिल बंद तास” या संकल्पनेची अंमलबजावणी या विषयावरील व्याख्यान सद्गुरू श्री श्री साखर कारखाना लि. राजेवाडी (जि. सांगली) येथे…

साईबाबा शुगरला ४० लाखांचा गंडा

saibaba sugar

लातूर : जिल्ह्यातील गोंद्री (ता. औसा) येथे असलेल्या साईबाबा शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उस ताेडणी आणि वाहतुकीचा करार केला. मात्र, केलेल्या करारानुसार ताेडणी आणि उसाची वाहतूक न करता तब्बल ३९ लाख ६९ हजार ७७२ रुपयांना गंडविल्याची घटना घडली. याबाबत औसा पाेलिस…

‘क्रांतीअग्रणी’ची निवडणूक बिनविरोध

krantiagrani sugar

सांगली : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार हे ९ जून रोजी स्पष्ट झाले. आता केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे. अर्ज भरण्याची तारीख दि. ५ ते दि. ९ जूनअखेर…

नवे साखर आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सूत्रे स्वीकारली

Dr. Pulkundwar takes charge

पुणे : नवे साखर आयुक्त म्हणून डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ६ जून रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. साखर संचालक, सहसंचालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. पुलकुंडवार हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या बॅचचे आहेत. महसूल, भूमी अधिग्रहण आणि मंत्रालयातील…

केदारेश्वर कारखाना निवडणूक बिनविरोध

Kedareshwar sugar

शेवगाव : केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून, कारखान्यावर अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सलग चौथ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम…

बिद्री कारखान्याची निवडणूक पुढे ढकलली

bidri sugar

कोल्हापूर : बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक चार महिन्यांनी, म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सहकार विभागाने याबाबत आदेश काढला काढला आहे. पावसाचे कारण देत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ…

Select Language »