Category Hot Topic

Analysis and Discussion on burning topics

स्मृती इराणींनी उसाचा रस पिताना राहुलच्या नावाने चिमटा का घेतला?

अमेठी – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आल्या. ग्रामस्थांसह चौपालवर त्यांनी आता जनतेकडून आलेल्या प्रस्तावाच्या आधारे खासदार निधीची कामे ठरवली जाणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांकडून प्राप्त झालेल्या लेखी प्रस्तावाची प्रशासनाकडून पडताळणी केली जाईल जेणेकरून कोणत्याही गावात आवश्यक…

साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलवर लक्ष केंद्रित करा : गडकरी

सोलापुरातील अतिरिक्त ऊस उत्पादनाबाबत चिंता व्यक्त करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखानदारांनी साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन सोमवारी केले. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभासाठी गडकरी सोमवारी सोलापुरात आले होते. असेच उत्पादन होत राहिल्यास शेतकऱ्यांना…

भाजपमध्ये जाणार नाही – राजू शेट्टी

उस्मानाबाद : मी गेली अनेक वर्षे शरद पवारांसोबत काम करत आहे. साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझे पवारांवर आक्षेप आहेत, मात्र पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उस्मानाबादमध्ये दिली. स्वाभिमानी…

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटला कर्नाटक सरकारचे मदतीसाठी साकडे

कानपूर: कर्नाटक राज्याचे अधिकारी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि एस निजलिंगपा शुगर इन्स्टिट्यूट, बेलगावी, कर्नाटकचे शास्त्रज्ञ यांचा समावेश असलेल्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, कानपूरला भेट दिली आणि कर्नाटकातील ऊस उद्योग आणि संस्थेच्या विकासासाठी मदत मागितली.नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक, प्रोफेसर…

नाशिक साखर कारखान्याचे कुलूप अखेर निघणार

नाशिक : नऊ वर्षापासून बंद असलेला आणि नाशिक (), सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) उद्या (ता. २) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरु होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ, छत्रपती संभाजी महाराज भोसले…

अद्याप ९० लाख टन ऊस शिल्लक

पुणे: राज्यात यंदा उसाचे (Sugarcane) विक्रमी गाळप करूनही अद्याप ९० लाख टन ऊस (Sugar) उभा आहे. शिल्लक उसाच्या गाळपासाठी (Sugarcane flour) मोठ्या प्रमाणात हार्वेस्टर पाठविले जात असून, साखर आयुक्त शेखर गायकवाड सातत्याने नियोजनाचा आढावा घेत आहेत. गाळपासाठी कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक‘‘शिल्लक…

खतांची कमतरता भासू देणार नाही

पुणे : राज्यात गेल्या तीन खरीप हंगामात (Kharif Season) झालेल्या खतांच्या (Fertilizer) वापरापेक्षाही जादा खत पुरवठा केंद्राने मंजूर केलेला आहे. दरम्यान, दोन लाख टनांचा संरक्षित खत साठा करण्याची तयारी राज्य शासन करीत असून, खताची (Fertilizer) कमतरता भासणार नाही. त्यामुळे खरिपाबाबत…

महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानला टाकले

महाराष्ट्राने साखर उत्पादनामध्ये यंदाच्या हंगामात देशात सर्वोच्च उत्पादन घेतले असून सिंचन सुविधा वाढतील तसे शेतकरी या पिकाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. बदलत्या हवामानाचा फार मोठा फटका नगदी पिकांना बसत असल्याने हमखास चलन देणारे पीक म्हणून ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत…

परवानगीशिवाय कारखाने बंद करू नका : साखर आयुक्तांचे आदेश

साखर आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय गाळप हंगाम बंद करू नये. गाळप बंद करण्याबाबत 15 दिवस आधी प्रसारमाध्यमांतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पूर्वसूचना द्यावी असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

ट्रॅक्टर ड्राइव्हरने स्वतःच्या नावावर ऊस दाखवून बिल उचललं

sugarcane cutting

साखर कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेत नसल्यानं ऊसाचा प्रश्न गंभीर बनलाय, तर दुसरीकडं चक्क शेतकऱ्याच्या उसाचीच चोरी झाल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातल्या रामेश्वर इथं घडलाय. शेतकऱ्याचा तब्बल 49 टन ऊस ट्रॅक्टर ड्राइव्हरने स्वतःच्या नावावर दाखवून त्याचं बिल उचललं असल्याचं समोर आलं…

Select Language »