Category Headlines

imp happenings to be treated as headlines

त्रिवेणीची नवी डिस्टिलरी

नोएडा: त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड (TEIL), देशातील सर्वात मोठ्या एकात्मिक साखर उत्पादकांपैकी एक; इंजिनिअर्ड-टू-ऑर्डर हाय-स्पीड गियर्स आणि गिअरबॉक्सेसचा निर्माता आणि पाणी आणि सांडपाणी व्यवस्थापन व्यवसायातील एक कंपनी , आज 160 KLPD (किलो लिटर प्रतिदिन) उत्पादन क्षमतेसह नवीन मल्टी-फीड डिस्टिलरी…

पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडेंचा प्रतिहल्ला

बीड जिल्ह्यात एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर परभणी, 11 एप्रिल : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच असतात. आज बीड जिल्ह्यातील परळी तालुका…

दादा – ताई कलगीतुरा

राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा थेट सामना अनेकदा पाहायला मिळतो. मात्र, राज्य स्तरावरील या सामन्यांमध्ये देखील स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांवरून रंगणारा कलगीतुरा देखील चांगलाच चर्चेत राहातो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि भाजपा नेत्या पंकजा ताई मुंडे यांच्यामध्ये बीडमधील साखर कारखान्यांच्या…

निर्यात ८५ लाख टन होण्याचा इस्माचा अंदाज

sugar

चालू साखर हंगामात भारताची साखर निर्यात ८५ लाख टन होण्याची शक्यता आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशने (इस्मा) (Indian Sugar Mills Association) सोमवारी (ता.४) साखर निर्यातीचा अंदाज जाहीर केला. देशातून आतापर्यंत ७२ लाख टन निर्यातीचे करार झाले असून मार्चअखेर ५६-५७ लाख…

जरंडेश्वर प्रकरणी सोमय्यांनी गाठले ईडी कार्यालय

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून या कारखान्याच्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केलं जात असून, हा कराखाना न्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्यावा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.…

खतांची कमतरता भासू देणार नाही

पुणे : राज्यात गेल्या तीन खरीप हंगामात (Kharif Season) झालेल्या खतांच्या (Fertilizer) वापरापेक्षाही जादा खत पुरवठा केंद्राने मंजूर केलेला आहे. दरम्यान, दोन लाख टनांचा संरक्षित खत साठा करण्याची तयारी राज्य शासन करीत असून, खताची (Fertilizer) कमतरता भासणार नाही. त्यामुळे खरिपाबाबत…

संपूर्ण गाळपाशिवाय कारखाने बंद करू नका : अजित पवार

Ajit Pawar

रिकव्हरी नुकसानभरपाई, वाहतूक अनुदान देणारबीड: सर्व ऊसगाळप (Sugarcane) झाल्याशिवाय कारखाने बंद करू नका. रिकव्हरीचे नुकसान भरून काढण्यासह वाहतूक अनुदान देण्यात येईल, कारखान्यांचे (Factory) नुकसान होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनेक अडचणी आहेत, उसाला तुरे फुटलेत. मात्र शेतकऱ्यांच्या…

भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार

sugarcane cutting

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमती वाढल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. देशातील साखर कारखान्यांना साखरेच्या दरातील तेजीचा (Sugar Prices Rise) फायदा उठवता येईल. त्यांना आपल्याकडील शिल्लक साठा (Buffer stock Of Sugar) कमी करता येतील. गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या…

राजकारण न करता उसाचं गाळप करा – धनंजय मुंडे

sugarcane

बीड: यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा टाकलाय. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही साखर कारखाने राजकारण न करता शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्यापर्यंत नेला पाहिजे अशी भूमिका आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी साखर कारखानदार प्रशासनातले अधिकारी यांच्या बैठकीत मांडली.…

महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानला टाकले

महाराष्ट्राने साखर उत्पादनामध्ये यंदाच्या हंगामात देशात सर्वोच्च उत्पादन घेतले असून सिंचन सुविधा वाढतील तसे शेतकरी या पिकाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र आहे. बदलत्या हवामानाचा फार मोठा फटका नगदी पिकांना बसत असल्याने हमखास चलन देणारे पीक म्हणून ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत…

Select Language »