साखर उत्पादन 5 टक्क्यांनी वाढले, ५० लाख टन निर्यातीसाठी करार

नवी दिल्ली : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या अडीच महिन्यांच्या कालावधीत भारतातील साखर उत्पादन ५% वाढले, असून कारखान्यांनी आतापर्यंत 45-50 लाख टन साखर निर्यातीसाठी करार केले आहेत. केंद्र सरकारने मागच्या नोव्हेंबरमध्ये एका परिपत्रकाद्वारे चालू (२०२२-२३) विपणन वर्षात ६० लाख…












