Category Headlines

imp happenings to be treated as headlines

उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा : जयंत पाटील

इस्लामपूर : शेतकऱ्यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्याचे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू कारखान्यावर राजारामबापू साखर कारखाना, अॅग्री कल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (केव्हीके, बारामती) व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय, पुणे) यांच्यातर्फे आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते…

‘त्या’ कारखान्यांसाठीच्या समितीची पुनर्रचना

sugar industry new rules

मुंबई : आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेले सहकारी साखर कारखाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी नेमलेल्या समितीची पुनर्रचना केली असून, या समितीत चारजणांचा समावेश करण्यात आला आहे. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर ही समिती अस्तित्वात नव्हती. आता राज्यात…

भारताने सोमालियाला पाठवली सर्वाधिक साखर

नवी दिल्ली : आतापर्यंत झालेल्या निर्यातीपैकी भारताने सर्वाधिक ५१ हजार ५९६ टन साखर सोमालियाला पाठवली असून, आठ एप्रिलपर्यंत एकूण २,८७,२०४ टन साखरेची निर्यात केल्याची माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघाने (एआयएसटीए) दिली आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखरेचा…

साखर उताऱ्यात ‘कुंभी-कासारी’ राज्यात अव्वल, सह. कारखाने आघाडीवर

KUMBHI KASARI SSK

पुणे : गळीत हंगाम २०२४-२५ आटोपल्यात जमा असून, आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १२.६८ टक्क्यांसह, साखर उताऱ्यात राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहीर…

अशोक पवारांच्या घोडगंगा कारखान्याला अखेर मदत नाहीच

Ghodganga Sugar

सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना सढळ हस्ते मदत मुंबई : राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना ४३६ कोटी रुपयांची ‘एनसीडीसी’ कर्जासाठी थकहमी तर एका कारखान्यास १७ कोटी ९३ लाख शासकीय भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी माजी आमदार अशोक पवार यांचे नेतृत्व…

भारतीय साखर उद्योगाचा भविष्यकाळ

Sugar Industry 2030

भारत आणि जगातील बदलते परिप्रेक्ष्य (२०३०) साखर उद्योग एक क्रांतिकारी टप्प्यावर पोहोचत आहे, जिथे तंत्रज्ञानातील प्रगती, जागतिक ग्राहक प्रवृत्ती, आणि शाश्वततेकडे झुकणारे धोरण हे एकत्र येत आहेत. २०३० पर्यंत साखर वापराच्या पद्धतींमध्ये मोठे बदल, ऊसशेतीतील नवकल्पना, आणि मूल्यवर्धित उपपदार्थांची निर्मिती…

कर्नाटकात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन :  मंत्री शिवानंद पाटील

Ethanol

बेळगाव : इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन असून कार्बन डायऑक्साइडचे उत्पादन कमी करते. अशा हरित इंधनाला प्रोत्साहन देण्याची योजना राज्य सरकार योजना आखत असल्याची माहिती साखर व वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. तसेच केंद्र सरकारचे हरित ऊर्जेचा वापर अनिवार्य करण्याचे…

सह्याद्री साखर कारखान्यावर पुन्हा बाळासाहेब पाटलांचीच सत्ता!

Sahyadri Sugar Election

कराड : तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखावर पुन्हा माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचीच सत्ता कायम राहिली आहे. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनलने सुमारे ८ हजार मताधिक्याने विजय मिळविल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठा आनंदोत्सव…

‘सह्याद्री’ निवडणुकीत सत्ताधारी पॅनलची विजयाकडे वाटचाल

Balasaheb Patil, Sahyadri Sugar

कराड : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आणि अत्यंत चुरशीच्या वातावरणात लढल्या गेलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पॅनेलने मोठी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल केली आहे. सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या…

तीन ते पाच पंचवार्षिक योजना काळात सह. साखर कारखानदारीचा विकास

Mangesh Titkare Article

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

Select Language »