केंद्रीय अर्थसंकल्पाकडून साखर उद्योगाचा अपेक्षाभंग

आता आशा राज्याचे अर्थमंत्री अजितदादांकडून मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ, कर्जाची पुनर्बाधणी, व्याज अनुदानित कर्ज योजना, इथेनॉल दरवाढ, प्राधान्य क्षेत्राचा दर्जा, साखर व इथेनॉलचे दर हे उसाच्या ‘एफआरपी’ची…










