…अन्यथा, ‘जरंडेश्वर’विरोधात जनआंदोलन करणार

कुमठे गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांचा इशारा अहिल्यानगर : जरंडेश्वर शुगर मिल आपले मळीमिश्रित पाणी व डिस्टिलरीतील टाकाऊ रासायनिक पाणी तिळगंगा नदीत सोडून कुमठे गावच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करून खेळ खेळत आहे. हा खेळ रोखण्याची माझी लोकनियुक्त सरपंच या नात्याने…