Category Articles

दारिद्र्यरेषा आणि डेटाची कमाल!

VIJAY GOKHALE ARTICLE

विजय गोखले काही दिवसांपूर्वी जागतिक बँकेने एक मोठे पाऊल उचलले. त्यांनी आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषा (International Poverty Line – IPL) वाढवली. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की याचा अर्थ काय, तर दारिद्र्यरेषा म्हणजे एखाद्या व्यक्तीला अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण…

रेपो दर कपात : साखर कारखान्यांची कोट्यवधीची बचत शक्य

RBI article by Kakirde Nandkumar

–श्री. पी. जी. मेढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात ०.५% कपात करत तो ६.००% वरून ५.५०% केला आहे. आर्थिक प्रवाह वाढवण्यासाठी आणि उद्योगांवरील व्याजाचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय योग्य वेळी घेतलेला आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यांतील सहकारी…

ऊसावर आधारित भारतातील पहिले बायोप्लास्टिक संयंत्र

BioPlastic Balrampur BioYug

बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) हे भारतातील पहिले पीएलए (Polylactic Acid) बायोप्लास्टिक्स ब्रँड आणि पूर्णतः एकात्मिक (fully integrated) पीएलए बायोप्लास्टिक संयंत्र आहे. या उपक्रमाचा उद्देश ऊसापासून मिळवलेल्या साखरेचे रूपांतर बायो-प्लास्टिकमध्ये करणे हा आहे. या कल्पनेची सुरुवात एका प्रश्नातून झाली: जर प्लास्टिकचे…

साखर कारखान्यातील राखेपासून मजबूत विटा

Bagasse Ash Bricks

कानपूर- साखर कारखान्यांमधून बाहेर पडणारी राख वायू प्रदूषणाचे मोठे कारण आहे, परंतु आता त्यावर पर्यावरणपूरक आणि कायमस्वरूपी उपाय सापडला आहे. राष्ट्रीय शर्करा संस्थेचे माजी संचालक प्रो. नरेंद्र मोहन यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने या राखेपासून सुंदर आणि टिकाऊ विटा तयार करण्याची…

नामवंत आहारतज्ज्ञ दिवेकर यांचे मत

Rujuta Divekar on Sugar

मुंबई : सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ (nutritionist) रुजुता दिवेकर यांच्या ताज्या मतानुसार, साखर ही आपल्या आरोग्याची खरी शत्रू नाही, तर आपली जीवनशैली आहे. अनेकदा साखरेला ‘विष’ म्हणून हिणवले जाते, मात्र रुजुता दिवेकर या विचाराला आव्हान देतात. त्यांचे म्हणणे आहे की, जीवनशैलीतील अनियमितता…

साखर बाजारपेठ स्थिर राहण्याचा महासंघाचा अंदाज

NFCSF Meeting with Govt

नवी दिल्ली – सध्या भारतीय साखर बाजारपेठ स्थिर असून, आगामी काळातही दरात स्थिरता राहण्याची अपेक्षा आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रम (EBP) च्या माध्यमातून साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन होत असले…

प्रेरणादायी जीवनकथा!

Pandurang Raut Birthday special

उद्योग कोणताही असो, त्यात स्वत:ला संपूर्णपणे झोकून देऊन कष्ट करत, यश मिळवणारे एक संघर्षशील, कर्तृत्ववान उद्योजक आहेत, त्यांचा प्रवास प्ररेणादायी आहे… डी. लिट. पदवीने सन्मानित पांडुरंगराव राऊत हे त्यांचे नाव. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या दुसर्‍या वर्षातला श्री. राऊत यांचा जन्म.…

*Yes Yes* व्यक्तिमत्त्व!

S. B. BHAD BIRTHDAY

दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया) अर्थात ‘डीएसटीए’चे अध्यक्ष, एस. एस. इंजिनिअर्स या नामवंत कंपनीचे संस्थापक आणि साखर उद्योग क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व श्री. शहाजीराव भड अर्थात एस. बी. भड यांचा 1 जून रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!…

कुणाची कामगिरी ठरली सरस?

Crushing Season 2024-25 Analysis

पुणे: एकूण उत्पादन आणि साखर उताऱ्याचा विचार करता, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने खासगी साखर कारखान्यांवर चांगलेच भारी पडले आहेत. अंतिम गाळप अहवालाचे सखोल विश्लेषण करण्याचा प्रयत्न ‘शुगरटुडे’ने (SugarToday) केला आहे. नेहमीप्रमाणे कोल्हापूर विभागातील साखर कारखाने राज्यात आघाडीवर राहिले आहेत. महाराष्ट्र…

धाडसी परिवर्तनाची वेळ सुरू झाली आहे

P G Medhe

हवामानाची निकड, संसाधनांची कमतरता आणि ग्रामीण आर्थिक संकटाच्या काळात, भारताचा साखर उद्योग एका परिवर्तनकारी प्रगतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. साखर उत्पादक क्षेत्र म्हणून त्याच्या पारंपरिक ओळखीपलीकडे जाऊन, तो आता स्वच्छ ऊर्जा, ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेमध्ये एक महत्त्वाचा भागीदार बनू…

Select Language »