विशेष

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही…

आपला भारत देश शेकडो वर्षांपासून उद्योग आणि शेतीप्रधान म्हणून जगभर प्रसिद्ध होता आणि आजही आहे. मुळात हे दोनच सेक्टर अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यांना जोडणारा तिसरे पूरक क्षेत्र म्हणजे वाणिज्य……
ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगाचा इतिहास, आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र…
भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी नवीन पर्याय! V. K. Jain नवी दिल्ली/पुणे: भारतातील स्वयंपाकाच्या इंधनाचे चित्र येत्या काळात बदलण्याची शक्यता आहे. सध्या देशातील सुमारे ३३ कोटींहून अधिक घरांमध्ये एलपीजी (LPG) हा स्वच्छ…

थकबाकी वाढत चालली : Sugar Factories owe 5000 Cr dues of FRP विक्रांत पाटील 2025-26 च्या गळीत हंगामात देशभरात साखर उत्पादनाने विक्रमी उंची गाठली असली, तरी महाराष्ट्रातील लाखो ऊस उत्पादक…

शंकरराव कोल्हे कारखान्याचे दिलासादायक संशोधन शिवमराजे मगर-देशमुख | कोपरगाव वाढत्या महागाईच्या काळात आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या सततच्या टंचाईमुळे त्रस्त असलेल्या हॉटेल व्यावसायिक, केटरर्स आणि लघुउद्योजकांसाठी एक आशेचा किरण समोर आला…











