Tag sugar industry news

FRP वाढ : एक कटु विश्लेषण

FRP - a Critical Analysis

….. — नंदकुमार सुतार गेल्या दशकात FRP ५४ टक्क्यांनी वाढला असला तरी, प्रत्येक टन उसामागे ₹६०० ते ₹८७५ हा खर्च सातत्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नातून वजा होत राहिला आहे. महागाईशी ताळमेळ घातला, तर शेतकऱ्याच्या वास्तविक उत्पन्नातील वाढ मोजली तर किती भरेल…..? तर…

साखर कारखानदार खोटे बोलतात : राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप

Raju Shetti at Sugar Commissioner

पुणे : उसाच्या थकीत बिलांबाबत (FRP) राज्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पुणे येथे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन कारखानदारांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.…

इंधन आयातीचे २२ लाख कोटी वाचणार! नितीन गडकरींचा १००% इथेनॉलचा ‘मास्टरप्लॅन’

Nitin Gadakari at Praj Pune

जाणून घ्या तुमच्या खिशावर आणि वाहनावर काय होणार परिणाम नवी दिल्ली: भारताला ऊर्जा क्षेत्रात पूर्णपणे ‘आत्मनिर्भर’ बनवण्यासाठी आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवाढव्य खर्च कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आता १००% इथेनॉल (E100) इंधनाचा वापर…

सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील पुण्यतिथी

PADMASHRI VIKHE STATUE IN PUNE

आज सोमवार, एप्रिल २७, २०२६ युगाब्द : ५१२८भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर वैशाख ०७, शके १९४८सूर्योदय : ०६:१३ सूर्यास्त : १८:५९चंद्रोदय : १५:२९ चंद्रास्त : ०३:४९, एप्रिल २८शक : १९४८संवत्सर : पराभवउत्तरायणऋतु : वसंतचंद्र माह : वैशाखपक्ष : शुक्ल…

FRP दर : भोगावती कारखाना राज्यात अव्वल, पण थकबाकी मोठी

FRP of sugarcane

ऊस तोडणी -वाहतूक खर्च कमी तिथे शेतकऱ्याला पैसे जास्त! कोल्हापूर-सांगली पट्टा अव्वल; मराठवाड्यात प्रति टन मोठी तूट पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्याला कारखाना किती एफआरपी देतो, हा प्रश्न आता सर्वांना माहीत आहे. पण त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न आहे — शेतकऱ्याच्या हातात…

किसन वीर कारखान्यात उन्हाळी कुस्ती शिबिर!

भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या साई (स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ डंडिया) केंद्रात यंदाही उन्हाळी निवासी कुस्ती शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर २५ एप्रिल ते १९ मे या कालावधीत पार पडणार असून, १० ते १७ वर्षे वयोगटातील…

मंत्री आणि नेत्यांच्या कारखान्याकडेच एफआरपी थकबाकी

Bhagyashri Patil and Harshwardhan Patil

सहकारमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री यांच्याशी संबंधित कारखानेही थकबाकीदार पुणे : साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रू. २१३० कोटी रूपये अद्याप थकले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, थकबाकीदारांमध्ये विद्यमान मंत्री, माजी मंत्री, आमदार, खासदार आणि साखर…

अमळनेरच्या ऊसतोड मजुरांची सुटका

जनसाहस संस्थेचा पुढाकार जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पळासदडे आणि हिंगोणे गावांतील आठ ऊसतोड मजुरांना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात जबरदस्तीने कामाला लावण्यात आले होते. मजुरी न देता त्यांना उपाशी ठेवण्यात आले आणि धमकावून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या…

सीबीजी प्रकल्प ३०० दिवस कसे चालतील : शिरगावकरांनी सुचवले नवे ‘बिझनेस मॉडेल’

Sohan Shirgaokar of Ugar Sugar being felicitated at Pandurang Sugar

पंढरपूर : “साखर कारखानदारी ही एकेकाळी ग्रामीण भागातील एक स्वतंत्र आणि समांतर अर्थव्यवस्था होती. मात्र, आज ही व्यवस्था पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असून कारखानदारांच्या हातात काहीही उरलेले नाही. अशा स्थितीत साखर उद्योगाला टिकवायचे असेल, तर प्रत्येक कारखान्याने स्वतंत्र गुंतवणूक करण्याऐवजी जिल्हा…

E20 हे केवळ सुरुवात आहे, आता भारताने E50 चे लक्ष्य ठेवावे : समीर सोमय्या

Sameer Somayya, Godawari Bio Refineries

‘गोदावरी बायो-रिफायनरीज लिमिटेड’चे (GBL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सोमय्या यांची इंधन क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीवर आधारित एक विशेष मुलाखत दिली आहे: भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केले असून, १ एप्रिल २०२६ पासून देशभर हे इंधन अनिवार्य…

Select Language »