Tag sugar industry news

सीबीजी प्रकल्प ३०० दिवस कसे चालतील : शिरगावकरांनी सुचवले नवे ‘बिझनेस मॉडेल’

Sohan Shirgaokar of Ugar Sugar being felicitated at Pandurang Sugar

पंढरपूर : “साखर कारखानदारी ही एकेकाळी ग्रामीण भागातील एक स्वतंत्र आणि समांतर अर्थव्यवस्था होती. मात्र, आज ही व्यवस्था पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली असून कारखानदारांच्या हातात काहीही उरलेले नाही. अशा स्थितीत साखर उद्योगाला टिकवायचे असेल, तर प्रत्येक कारखान्याने स्वतंत्र गुंतवणूक करण्याऐवजी जिल्हा…

E20 हे केवळ सुरुवात आहे, आता भारताने E50 चे लक्ष्य ठेवावे : समीर सोमय्या

Sameer Somayya, Godawari Bio Refineries

‘गोदावरी बायो-रिफायनरीज लिमिटेड’चे (GBL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक समीर सोमय्या यांची इंधन क्षेत्रातील भविष्यातील वाटचालीवर आधारित एक विशेष मुलाखत दिली आहे: भारताने पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिश्रणाचे (E20) उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण केले असून, १ एप्रिल २०२६ पासून देशभर हे इंधन अनिवार्य…

नवीन उद्योजकांसाठी पाच दिवसांची विशेष प्रशिक्षण कार्यशाळा

Mangesh Titkare Interview on Agri Export and Opportunities for Youngsters

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे (MCDC) व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश तिटकारे यांची ‘कृषीमाल निर्यात आणि युवकांसाठी संधी’ या विषयावर दूरदर्शनसाठी कृषी क्षेत्रातील जाणकार हेमंत जगताप घेतलेली विशेष मुलाखत विशेष मुलाखत: कृषीमाल निर्यातीतून समृद्धीकडे – तरुणांसाठी सुवर्णसंधी श्री. मंगेश तिटकारे (व्यवस्थापकीय संचालक,…

घरगुती वापरासाठी आता ‘इथेनॉल’ शेगड्यांचा विचार – सचिव संजीव चोप्रा

Sanjeev Chopra, Food Secretary

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार आता इथेनॉलवर आधारित स्वयंपाकाच्या शेगड्यांना (Ethanol-based cook stoves) प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे. ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी नुकतीच ही माहिती…

आदिनाथ साखर कारखान्यावर लिलावाचे संकट; थकबाकी वसुलीसाठी एनसीडीसीची कारवाई

Adinath SSK Karmala

सोलापूर : जिल्ह्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला आता लिलावाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC) या वित्तीय संस्थेचे तब्बल ८५ कोटी १२ लाख ७५ हजार ४६४ रुपये इतके कर्ज थकल्यामुळे संस्थेने कारखान्याची मालमत्ता जप्त करून विक्रीला…

.. ही नामुष्की साखर कारखान्यांवर का येतेय?

Bhaskar Ghule Column

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट केली आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल? त्याच…

साखर उद्योग भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे योगदान देऊ शकतो

Congratulations Sugar Industry for its resilience - Special Editorial

आपला भारत देश शेकडो वर्षांपासून उद्योग आणि शेतीप्रधान म्हणून जगभर प्रसिद्ध होता आणि आजही आहे. मुळात हे दोनच सेक्टर अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. त्यांना जोडणारा तिसरे पूरक क्षेत्र म्हणजे वाणिज्य… बस्स! सारी अर्थव्यवस्था या तिन्ही क्षेत्रांच्या परिभाषेत मांडता येते. दोन…

जवाहर, कृष्णा, जरंडेश्वर कारखाने साखर उत्पादनात राज्यात अव्वल

Sugar Crushing season Special Report

शुगरटूडे विशेष रिपोर्ट : गाळप हंगाम 2025-26 — कोण ठरले श्रेष्ठ, सहकारी की खाजगी? पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम 2025-26 मध्ये राज्यातील 210 साखर कारखान्यांनी ७ एप्रिलपर्यंत एकूण 10 कोटी 44 लाख 19 हजार मे. टन ऊसाचे गाळप करून 9…

कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळांना शेतकऱ्यांची पसंती!

jaggery Market

गूळनिर्मितीतून वाढता नफा, स्थानिकांना रोजगाराची संधी पुणे : उसाला कारखान्यात मिळणाऱ्या दरापेक्षा गूळनिर्मितीतून अधिकचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी गुऱ्हाळांना प्राधान्य दिले आहे. शेतीतून थेट कच्च्या मालाचे विक्रीयोग्य उत्पादन तयार करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. कारखान्यांनी पूर्ण क्षमतेने गाळप केल्याने…

उसावरून ऊर्जा! जकराया कारखान्याचे पथदर्शी मॉडेल चर्चेत

jakraya sugar

नाईक-निंबाळकरांचा गौरव – पारदर्शक मॉडेलची प्रशंसा सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी वटवटे येथील जकराया शुगर कारखान्यास भेट देत औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील नव्या उपक्रमांची पाहणी केली. कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या सीबीजी (कंप्रेस्ड बायोगॅस) प्रकल्पाची…

Select Language »