Tag sugar industry news

लातूर जिल्ह्यात ‘मांजरा’ अव्वल!

manjara sugar group

सर्वाधिक साखर उताऱ्यासह गळीत हंगामाची यशस्वी सांगता लातूर: मांजरा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात (७ मार्च अखेर) उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १२.३०% साखर उतारा मिळवला आहे. या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन आणि माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव…

रमजानच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात वाढीचे संकेत!

Sugar MSP

महाराष्ट्राचा साखर कोटा घटला पुणे : आगामी रमजान महिना आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात साखरेची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काळात साखरेच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्राचा कोटा घटल्यामुळे आणि स्थानिक…

कचऱ्यातून कांचन: बगॅस ठरणार बायोफ्यूएलचे भविष्य!

Dilip Patil Writes on Bioenergy opportunity for Sugar Industry

लेखक: दिलीप पाटील भारतातील साखर कारखाने सध्या एका मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. केवळ साखर उत्पादन करण्यापलीकडे जाऊन हे कारखाने आता अद्ययावत ‘ऊर्जा केंद्रांत’ रूपांतरित होत आहेत. अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) क्षेत्रात ही एक सुवर्णसंधी आहे. मात्र, या महत्त्वाकांक्षी प्रवासात…

२०% इथेनॉल मिश्रणाचा निर्णय ऐतिहासिक : साखर महासंघ

NFCSF Press Release

देशाला आत्मनिर्भरतेकडे नेणारे पाऊल नवी दिल्ली: केंद्र सरकारने १ एप्रिलपासून पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल आणि ‘रिसर्च ऑक्टेन नंबर९५‘ (RON 95) मिश्रण सक्तीचे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने या निर्णयाचे जोरदार स्वागत केले असून, यामुळे भारत इंधन क्षेत्रात आत्मनिर्भर होईल,…

युद्धामुळे साखर निर्यात संकटात?

Sugar Export

देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्तसाठा राहण्याची शक्यता पुणे : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता वाढली असून याचा मोठा फटका भारतीय साखर उद्योगाला बसला आहे. निर्यातीचे मार्ग विस्कळीत झाल्यामुळे देशात सुमारे १५ लाख टन साखरेचा साठा शिल्लक…

हरियाणात ऊसउत्पादनात ३७ टक्क्यांची मोठी घट

Sugarcane co-86032

शेती वाचवण्यासाठी सरकारचा तंत्रज्ञानावर भर नवी दिल्ली/चंदीगड : हरियाणाच्या कृषी क्षेत्रातील एकेकाळचे प्रमुख पीक असलेला ऊस आता अस्तित्वाच्या लढाईला सामोरे जात आहे. राज्याच्या ऊस लागवड क्षेत्रात आणि उत्पादनात मोठी घट झाल्याने हरियाणा सरकारने आता शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुदानाद्वारे(Subsidies) पुन्हा ऊस लागवडीकडे…

श्रीनाथ साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून सुरक्षेची शपथ

Industrial Safety Week at Shrinath Mhaskoba sugar

राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम पुणे – ‘कार्य आमचे सुरक्षित आचरणाचे. ध्येय आहे शून्य अपघातचे’ अशी घोषणा करीत श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्या सर्व कर्मचार्‍यांनी सुरक्षेची शपथ घेतली आहे. भारतामध्ये दरवर्षी 04 मार्च ते दि. 11 मार्च या कालावधीमध्ये औद्योगिक सुरक्षितता…

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ७.९ टक्क्यांनी वाढणार: आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६

Economic Survey of Maharashtra 2025-26

मुंबई : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५-२६ या आर्थिक वर्षात ७.९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. हा वाढीचा दर देशाच्या सरासरी ७.४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज:…

E20 पेट्रोल झाले अनिवार्य : तुमच्या वाहनावर काय परिणाम होईल? जाणून घ्या !

E20 Petrol Compulsory from Apr 2026

केंद्र सरकारने फेब्रुवारी अखेर जाहीर केलेल्या धोरणामुळे आता E20 पेट्रोल हे १ एप्रिल २०२६ पासून देशातील ‘डिफॉल्ट‘ (प्रमाणित) इंधन बनले आहे. सरकारच्या अंदाजानुसार, E10 कडून E20 कडे वळल्यामुळे वाहनांच्या धुरावाटे होणारे कार्बन उत्सर्जन सुमारे ३०% कमी होऊ शकते. १ एप्रिलपासून,…

सरकारचे नवे गाजर : बोओटीवर करा प्रकल्प

sugar industry new rules

पुणे: आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी, उपपदार्थनिर्मिती प्रकल्प ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्त्वावर उभारण्यास राज्य सरकारने परवानगी सहकारी कारखान्यांना परवानगी दिली आहे. मात्र ही गाजराची पुंगी आहे, अशी प्रतिक्रिया साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.…

Select Language »