फक्त 14 कारखाने सुरू, हंगाम अंतिम टप्प्यात

पुणे : राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, कालच्या आकडेवारीनुसार केवळ 14 कारखाने सुरू आहेत आणि १८६ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. कोल्हापूर व सोलापूर विभागाचा गाळप हंगाम पूर्णपणे आटोपला आहे. आतापर्यंत एकूण 843.85 लाख टन उसाचे गाळप होऊन,…











